<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400</id><updated>2012-03-03T18:40:41.314-08:00</updated><category term='इथली पोस्ट लवकरच प्रकाशित होइल'/><category term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><category term='विनोदी.....'/><category term='तो आणि ती'/><category term='तिची पत्रे'/><category term='स्वान्त सुखाय'/><category term='आज काल'/><category term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>गंध चाफ्याचा</title><subtitle type='html'>संवेदना जागृत ठेवल्या की मग समोर घडणाऱ्या घटनां मनापर्यंत पोहचतात आणि मग त्याचा गंध मनात दरवळत राहातो. अनेकदा हा गंध दर्पाच्या अंगाने गेला तरी अंतिम त्यातील जगणं चाफ्याच्या मंद गंधासारखं नितांत सुंदर असतंच असतं.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>90</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-1186173136635520944</id><published>2012-03-03T10:30:00.001-08:00</published><updated>2012-03-03T10:30:05.610-08:00</updated><title type='text'>प्रिय,</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;प्रिय, &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुला आठवतं आपली पहिली भेट... मला तरी आजही ती आरशासारखी आठवते... प्रत्येक क्षण आणि क्षण... तुझ्या कॉलेजच्या एका कार्यक्रमाच्या वार्तांकनाचा बहाणा करून मी तिथे आलो होतो. खरे तर रिपोर्टिंग हा शब्द माझ्या तोंडातून हजारवेळा निघत असेल, पण त्या दिवशी तुला सांगताना मी वार्तांकन हाच शब्द वापरला होता... आठवतं तुला... त्या कार्यक्रमाला मी आलो होतो... त्या मुलांच्या गर्दीत मी केवळ तुलाच शोधत होतो... तुझ्या कॉलेजमधील एक-एक प्राध्यापक आपलेच कौतुक सांगत होते... माझी नजर मात्र तुला शोधत होती...कुणाला विचारावे आणि कसे विचारावे हेच कळत नव्हते... प्राध्यापक आपले कौतुक सांगण्यात मग्न होते.... हा कार्यक्रम कसा आम्ही अयोजित केला. त्याला कोठून कोठून मुलं आली.... जेवण कसं आहे आणि बरंच काही....पण माझं लक्ष नव्हतं त्याकडे. त्यांना कसं चुकवायचं हाच एक विचार होता... मग मी हुशारीनेच त्यांना म्हटलं, सर तुम्हाला काम भरपूर असेल ना? मला एक-दोन विद्यार्थी सोबत दिले तर चालतील... प्राध्यापकांना आपण किती कामसू आहोत हे दाखवायचे होतेच, त्यांनी मला सोडले आणि बरोबर दोन मुलं दिली... आता त्या प्राध्यापकांची जागा त्या मुलांनी घेतली होती... आमचे कॉलेज कसे चांगले आणि हा कार्यक्रम कसा पायोनिअर आहे, हे ती मुलं सांगत राहिली... त्यांचे शब्द कानावर आदळत राहिले आणि त्यांच्या मागून मी हिंडत राहिलो... अमुक-तमुक डिपार्टमेंट कुठं आहे रे! असे मी मुद्दामच म्हटल्यावर त्यांनी मला तिथे खेचून नेले... मी योग्य मार्गावर होतो... तिथे विद्यार्थी आपले कौशल्य दाखवत होते आणि त्या पोरांनी मला त्यांच्यापुढे नेऊन ठेवले होते... एक झाला, मग दुसरा आणि मग माझा संयम सुटला... त्यातील एका पोराला गाठलं आणि सरळ विचारलं... "या' तुला माहीत आहेत का रे! त्याने मान हलवली आणि......... तू समोर आलीस....मी गोंधळलो. तुला तू म्हणायचे की तुम्हाला म्हणायचे... काहीच कळले नाही. मेंदू सुन्न झाला होता... डोळे स्थिर झाले होते आणि हात गार पडले होते... मी हॅलो म्हणून हात पुढे केल्यावर तू हात देशील याचा भरवसा नव्हता; पण तू दिलास... &lt;br /&gt;चहा घ्यायचा? तुझा प्रश्‍न... मग मी आग्रहाने चहा घ्यायला गेलो कॅन्टीनमध्ये... मग आपल्या गप्पा... अनेक विषयांवर रंगल्या... आठवते ना?... राष्ट्रपतींपासून ते अगदी तुझ्या येण्या-जाण्याच्या मार्गापर्यंत.... चहाची वाट आपण बघत होतो... लोक येत होते... चहा-कॉफी घेत होते... पण आपला चहा मात्र आला नाही... तुला आठवतं, मी कसा बसलो होतो तुझ्यासमोर... तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होतो....तू मात्र नजर चुकवत होतीस... इकडे तिकडे बघत होतीस... मग जाताना तू विचारलेला एक प्रश्‍न... कोणी हेल्पिंग हॅण्ड नाही आणला सोबत?... नाही... तुमचा नंबर मिळू शकेल, हा माझा प्रश्‍न.. नाही... हे तुझं उत्तर....मग आपल्या वाटा वेगळ्या झाल्या.... तो दिवस तसाच जपून ठेवलाय मी मनात.... तुझ्याही मनात तो दिवस असेलच ना? &lt;br /&gt;तुझाच.... &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-1186173136635520944?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/1186173136635520944/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=1186173136635520944' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1186173136635520944'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1186173136635520944'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2012/03/blog-post.html' title='प्रिय,'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-5235509995649270592</id><published>2012-02-27T10:39:00.002-08:00</published><updated>2012-02-27T10:39:24.387-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तिची पत्रे'/><title type='text'>प्रिय,</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;प्रिय, &lt;br /&gt;रात्रीचे तीन वाजलेत. अंगभर कंटाळा आणि झोप दाटून आली आहे. पापण्यांना चहाचा टेकू आता देणे गरजेचे आहे. हा टेकूही फारकाळ टिकणार नाही, हे माहीत आहे; पण तरी तो द्यायला पाहिजे. आता जर असेच थांबलो, तर कोणत्याही क्षणी पापण्या खाली कोसळतील आणि त्या कोसळलेल्या पापण्यांचा आधार घेत मग एक-एक गात्र आपली हत्यारे टाकून देतील. जागे राहण्याची लढाई संपून जाईल आणि निद्रेची शांतता पसरेल. त्यामुळे चहाची आता आवश्‍यकता आहेच. प्रिंटिंग मशिनचा आवाज आता कानापर्यंत येऊ लागला आहे. धडधड करत एक एक पेपर बाहेर पडत असणार... वातावरणात माणसाच्या आवाजाचा लवलेशही नाही. मशिनची घरघर-घरघर आणि घरघरच ऐकू येत आहे. आणखी काही वेळ तरी जागे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्टीनचा दरवाजा खटखटवणे भाग आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कॅन्टीनचा दरवाजा खटखटला तसा चहावाला पोऱ्या डोळे चोळत बाहेर आला. त्याने एकवार माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितले आणि पुन्हा डोळे चोळले. मी काही म्हणण्याआगोदरच तो आत गेला. स्टोव्ह त्याने पेटवला. त्या स्टोव्हचा आवाज आता त्या मशिनच्या आवाजात मिसळला आहे. जणू त्या दोघांची जुगलबंदी चालली होती. पण ही जुगलबंदी फारकाळ टिकणारी नाही. चहाला उकळी फुटेल आणि स्टोव्ह गप्प होऊन जाईल... अगदी तसेच झाले... पोऱ्याने चहा आणून दिला आणि बाहेरची लाईट बंद करून निघून गेला. अस्ताव्यस्त मांडलेल्या खुर्च्यांमध्ये मी, माझा चहा आणि सोबतीला होते काळेभोर आकाश, त्यात टिमटिमणारे तारे, हलक्‍या पावलांनी प्रवास करणारा वारा आणि झाडांच्या मुळाशी रात्रीचे काही किडे.. बस बाकी काहीच नव्हतं. मी सरळ वर आकाशात बघितले, टिमटिमणारे तारे जणू माझ्याकडेच बघत असल्याचा भास झाला. प्रत्येक तारा वेगळा. त्याची तऱ्हा वेगळी. कोणी लांबवरचे तर कोणी जवळचे. कोणी फटकून राहणारे तर कोणी उगाच सलगी दाखविणारे... तोंड लपविणारेही काही तारे, तर काही तारे उगाचच आपला तोरा मिरविणारे... सगळेच तारे वेगळे... निराळे... आठवणींसारखे... प्रत्येक आठवणींची खासियत वेगळी... काही आठवणी जुन्याच होऊ नये वाटतात, तर काही आठवणींपासून आपण दूर होऊ पाहतो... तरीही त्या टिमटिमत राहतात... आपल्या असण्याची जाणीव सतत करून देत राहतात..आणखी तास दोन तासांनी सूर्याची काही किरणे आवेगात सगळ्या आकाशभर पसरतील आणि हे टिमटिमणारे तारे हळुहळु लुप्त होतील. तरी काही चावट तारका त्यातूनही आपले अस्तित्व दाखवत राहतील. आठवणींसारखेच..... मग सरळ सूर्यबिंब वर येईल आणि त्यापुढे त्या तारकेची धीटाई अपुरी पडेल. त्याच्या त्या प्रखरतेपुढे मान तुकवत तिलाही विरळ व्हावेच लागेल.... मग प्रतीक्षा अंधाराची... सूर्य मावळण्याची... .. आयुष्याचेही असेच असते ना? प्रत्येक प्रहर वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि त्याने मागितलेल्या आहुत्या वेगळ्या... प्रत्येक आहुतीनंतरच कळते की ती किती मोठी होती.. ... आता हे विचारांचे रंग कागदावर तसेच उमटतील का? हा प्रश्‍नच आहे. पण तसेच उतरावेत यासाठी प्रयत्न करतोय.... बघू जमेल कदाचित.... आज एक काळी रात्र आठवणींची रुपेरी किनार लेवून गेली हे मात्र निश्‍चित! &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझाच....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-5235509995649270592?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/5235509995649270592/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=5235509995649270592' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5235509995649270592'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5235509995649270592'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2012/02/blog-post_27.html' title='प्रिय,'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-1761602160968813813</id><published>2012-02-18T03:36:00.000-08:00</published><updated>2012-02-18T03:36:10.133-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तिची पत्रे'/><title type='text'>प्रिय,  प्रिय</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;प्रिय,&lt;br /&gt;पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच..... &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझाच....&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-1761602160968813813?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/1761602160968813813/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=1761602160968813813' title='6 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1761602160968813813'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1761602160968813813'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2012/02/blog-post_18.html' title='प्रिय,  प्रिय'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-6212993109214996859</id><published>2012-02-14T10:14:00.000-08:00</published><updated>2012-02-14T10:21:05.807-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तिची पत्रे'/><title type='text'>प्रिय,</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;table border="0" cellpadding="3" cellspacing="0" class="light_gray_table_text"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td class="preview_big_text" colspan="4"&gt;खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात... &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रिय, &lt;br /&gt;खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय.... &lt;br /&gt;पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझाच.... &lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="preview_big_text"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-6212993109214996859?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/6212993109214996859/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=6212993109214996859' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/6212993109214996859'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/6212993109214996859'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2012/02/blog-post.html' title='प्रिय,'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3244119432298475928</id><published>2012-01-08T10:56:00.000-08:00</published><updated>2012-01-08T10:56:12.139-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>अनंता</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;अनंता &lt;br /&gt;&lt;br /&gt;सहसा तो वैतागत नसे. कितीही मोठी गोष्ट झाली तरी हे असंच चालायचं असं त्याचं तत्त्वज्ञान. त्यामुळे पुढच्या माणसाच्या चुकांविषयी बोलण्यापेक्षा तो स्वतःच रस्ता बदलायचा. कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही. पण आज मात्र त्याला हे ट्रॅफिक प्रचंड त्रास देत होतं. जनावरेही या माणसांपेक्षा नियम पाळतात, असं त्याला वाटून गेलं. मघाशी तर त्या रस्त्यात आडवी-तिडवी गाडी मारणाऱ्या पोराच्या मुस्काटात एक ठेवून द्यावी, असं त्याला वाटून गेलं; पण त्यानं रागावर नियंत्रण ठेवलं. आणखी अर्धा किलोमीटर अंतर गेलं की हायवे लागणार होता. पण गाड्या मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होत्या. मध्येच मोटारसायकलस्वार घुसत होते. त्याच्या गाडीसमोर आडवे येत होते. तो वैतागत होता. जोराने हॉर्न वाजवत होता, पण त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. इंच इंच करत तो पुढे सरकत होता. त्याचा संयमाचा बांध आता फूटू पाहत होता. आता जर कोण आडवे आलं तर सरळ उतरून कानाखाली द्यायची असंच त्यानं ठरवलं; पण ती वेळ आली नाही. शहरातला गर्दीचा रस्ता संपला आणि तो हायवेला लागला. ऍक्‍सिलेटरवरचा त्याचा पाय नकळत दाबला गेला. गाडीने वेग घेतला. डोक्‍यातून अजून विचार जात नव्हते. गाडीच्या वेगाबरोबर विचारांचा गोंधळ वाढत होता. &lt;br /&gt;रोजच्या सवयीप्रमाणे आजही त्याला पहाटे पाचलाच जाग आली. ऑफिसला आज जायचंच नाही असं ठरवून तो अंथरुणावर पडून होता. पण झोप काही येत नव्हती. रोजच्या दगदगीची शरीरालाही इतकी सवय होते, की मग आरामही नको वाटतो. सक्‍तीने दिलेला आराम शरीर स्वीकारत नव्हतं; पण तोही हट्टाने उठत नव्हता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. नाईट शिफ्टमधल्या त्याच्या हाताखालच्या माणसाचा फोन असणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यात आज उठायचेच नाही, असं ठरवून तो पडून राहिला. दोन कॉल त्यानं उचललेच नाहीत. शेवटी फोन वाजायचा बंद झाला. सकाळी चहा पिताना त्याच्या लक्षात आलं. पहाटे कोणी तरी फोन केला होता. त्याने मिसकॉल बघितले; तर ऑफिसचा नंबर नव्हताच. &lt;br /&gt;आईचेच दोन मिसकॉल होते. आता एवढ्या पहाटे कशाला आईने फोन केला असेल, याचा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. काही अघटित तर घडलं नसेल ना?. त्यानं घाईघाईनं फोन केला. पण लागला नाही. आता त्याची अस्वस्थता प्रचंड वाढली. आई सहसा रात्री, पहाटे फोन करत नाही हे त्याला माहीत होतं. अनंतानं दंगाच जास्त केला तरच ती फोन करते. आजही एवढ्या पहाटे फोन करावा लागला याचा अर्थच काही तरी नक्‍की घडले असणार, असं त्याचं मन सांगत होतं, किंवा नेहमीप्रमाणे अनंतानं दंगा केला असेल आणि आईनं दटविण्यासाठी फोन लावला असणार, असंही वाटून गेलं. त्याला काही कळेना. शेवटी आईच्या फोनवर रिंग वाजली. &lt;br /&gt;आईनंच फोन उचलला. हॅलो म्हटल्यावर ती एवढंच "म्हणाली... अनंता...' &lt;br /&gt;याला काही कळेना, अनंताला काय झालं...? त्यानं दोनदा विचारलं. पण आई काही बोलली नाही. आता त्याचा बांध सुटायला लागला. &lt;br /&gt;आईच्या "तुम्ही या इकडे' या सांगण्यातला त्याला अर्थ कळला. अनंताच्याच बाबतीत काहीतरी बरं-वाईट झालं असणार... नेहमीप्रमाणे त्यानं दंगा केला असता तर आईनं फोनवरच सांगितलं असतं. तिला आता त्याचं काही वाटत नाही. तीही या गोष्टींना सरावली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;------- &lt;br /&gt;&lt;br /&gt;समोरचा ट्रकवाला उगाचच हळू चालला आहे असं त्याला वाटू लागलं. त्यानं दोनदा कर्कशपणे हॉर्न वाजविला. तो बाजूला झाला. यानं ऍक्‍सिलेटरवरचा पाय आणखी जोरात दाबला. आता आई एकटी काय करत असेल? अनंता बरा असेल ना? याचा विचार करून करून त्याचं डोकं भंडावून गेलं होतं. दोन तासाचं अंतरही त्याला आता हजारो मैलांचं वाटू लागलं होतं. तो स्वतःशीच चिडत होता. वैतागत होता. रिकाम्या रस्त्याचाही त्याला राग येत होता. त्याची बायको गप्पपणे त्याच्या शेजारी बसली होती. त्याची होणारी तगमग ती बघत होती. ऍक्‍सिलेटरवरच्या पायाचा दाब वाढतच होता... अनंताचा चेहरा त्याच्या समोर आला. &lt;br /&gt;बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर त्याचे झालेले कौतुक... मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यावर वडिलांनी खास त्याच्यासाठी घेतलेली मोटारसायकल. वडिलांच्या जाण्याने कोलमडून पडलेला... दोन दोन दिवस जेवणही नाकारलेला... डॉक्‍टर झाल्यावर आईनं केलेली नेमप्लेट बघून लाजलेला. साध्या साध्या गोष्टीत आनंद मानायचा. आईच्याच हॉस्पिटलमध्ये त्यानं प्रॅक्‍टिस सुरू केली होती. सगळं कसं चांगलं चाललं होतं आणि... &lt;br /&gt;त्यानं कचकन्‌ ब्रेक दाबायचा प्रयत्न केला; पण समोर आडवं आलेलं कुत्रं त्याच्या गाडीच्या चाकाखाली आलंच. जीवाच्या अकांतानं ओरडत होतं गाडीखाली चिरडलेलं ते कुत्रं. त्यानं आरशातून मागे बघितलं. ते तडफडत तिथेच रस्त्याच्या मध्यभागी बसलं. एवढ्यात पाठीमागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून पुढे आला. आता ते मरून गेलं असेल किंवा त्याच्या नरड्यात राहिलेला प्राण बाहेर पडण्यासाठी तडफडत असेल. मग त्या मांसाच्या गोळ्यावरून एक एक करत अनेक वाहने जातील. रस्त्यावरच मग रक्‍त सुकेल आणि मग तिथे कधी काही घडले होते हेच कळणार नाही. त्याला दरदरून घाम फुटला. त्यानं घाम पुसण्याचा प्रयत्न केला. अनंताचा चेहरा त्याला आता आणखी छळू लागला. त्यानं गडबडीने गाडी लावली. दारात फारशी गर्दी नव्हती. सगळे व्यवहार नेहमीसारखेच सुरू होते. त्याच्या जीवात जीव आला. लिफ्ट खाली यायची त्यानं वाट बघितली नाही. पटपट पायऱ्या चढून त्यानं फ्लॅटला जवळ केलं. फ्लॅटच्या दारातही कसलीच गडबड नव्हती. त्यानं बेल वाजवली. आईनंच दार उघडलं. &lt;br /&gt;त्याला बघताच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ""अनंता...'' एवढंच ती बोलली आणि त्याच्या छातीवर कोसळली. त्याला कळेना. &lt;br /&gt;आईला त्यानं सावरत विचारलं... &lt;br /&gt;""कुठाय?'' &lt;br /&gt;""बाथरुममध्ये... रात्री तीन - साडेतीनपर्यंत नाडी लागत होती, बघ.'' तो धावत बाथरुमध्ये शिरला. पाठोपाठ त्याची बायकोही. अनंताचा तो जडावलेला देह निस्तेज होऊन अस्ताव्यस्त पडला होता. त्याला रडूही येईना. काय होतंय हेच कळत नव्हतं. &lt;br /&gt;""...रात्री एक वाजता बाथरुममध्येच पडला. त्यावेळीच कोमात गेला होता. शेजारच्या दोन-तीन घरांच्या बेल वाजविल्या. त्यांना नेहमीसारखं अनंता आरडाओरडा करत असेल असं वाटलं असणार. त्यामुळे कोणीच दरवाजा उघडला नाही. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला उचलून मला आत काही आणता आले नाही. मग मांडीवर डोकं ठेवून सकाळ व्हायची वाट बघू लागले. तीननंतर तर नाडीही लागायची बंद झाली. काय करावे काहीच कळेना. तुला रात्री फोन करावा तर तू गडबडीने यायचास. म्हणून सकाळी फोन केला. या लोकांनी माझ्या लेकाचा जीव घेतला बघ. रात्री कोणी मदत केली असती तर जगला असता.'' आई सांगत होती. रडत होती. त्याच्या कानावर ते शब्द आदळत होते आणि मनात चलबिचल होत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;---- &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबा गेल्यानंतर अनंता आपली फारच काळजी करायचा. त्याचा राग यायचा. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायला लागायची. मग चिडचिड व्हायची. असेच एकदा लिफ्ट सुरू करू नको म्हणून तो खाली उतरला होता. स्वतःला फार शहाणा समजतो, म्हणून लिफ्टचे गिअर सोडले आणि लिफ्ट दाणकन्‌ खाली आदळली. हा खाली बसला होता. पण तरीही लिफ्टची एक कडा त्याच्या डोक्‍याला लागलीच. त्याच्या डोक्‍यावर जो परिणाम झाला तो झालाच. लोकांना वाटलं, अपघात झाला. कोणालाच याच्यावर संशय आला नाही. पण रात्री-अपरात्री त्याला जाग आली की, त्याचं मन खायचं. आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत असं वाटून अपराधी वाटायचं. अनंताच्या निस्तेज चेहऱ्याकडे त्याला बघवायचेही नाही. नोकरीनिमित्त गाव सुटलं तसा तो विचार थोडा बाजूला सरला. त्याला त्या मघाशी ठोकरलेल्या कुत्र्याची आठवण झाली. त्यानं ठोकरल्यानंतर त्या कुत्र्याच्या अंगावरून ट्रक गेला होता. ट्रकने थोडाच त्या कुत्र्याचा जीव घेतला होता. तसेच अनंताच्या मृत्यूला आई शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दोष देत होती. खरा तर त्याचा जीव त्यानेच तर चार वर्षांपूर्वी गिअर सोडविला तेव्हा घेतला होता...&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3244119432298475928?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3244119432298475928/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3244119432298475928' title='5 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3244119432298475928'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3244119432298475928'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2012/01/blog-post_08.html' title='अनंता'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-6426076829939883571</id><published>2012-01-08T02:19:00.001-08:00</published><updated>2012-01-08T02:23:37.431-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आज काल'/><title type='text'>मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी आपल्या खुर्चीवर (सर्वसामान्य याला कोच म्हणतात) बसलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल फोन वाजला. आता या क्षणी कोणाचा फोन म्हणून त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले. डोके जेवढे चालविता येते, तेवढे चालवून बघितले; पण नंबर काही लक्षात येईना. मोहनदर्शन चारच दिवसांपूर्वी झाले होते, इतक्‍यात तिकडून बोलवणे येणे शक्‍य नाही, याची त्यांना खात्री होती. वरळीपासून परळीपर्यंत आता चिंता नव्हती, मग फोन कुठून असणार. &lt;br /&gt;राष्ट्रीय अध्यक्षांना उगाचच राग आला. अरे, या मोबाईलवरून काहीच कळत नाही, फोन कुठला ते. लॅंडलाईन असेल तर नेमके कळते तरी की, फोन कुठल्या राज्यातील, कुठल्या गावातील. अध्यक्षांनी स्वतःच त्रागा करून घेतला. फोन उचलावा तरी पंचाईत आणि न उचलावा तरी. न जाणो, उत्तर प्रदेशमधील मंत्र्याबाबतच्या घोटाळ्याची बातमी द्यायला कोणी फोन केला असेल तर. पण तरीही त्याचा आता आपल्याला उपयोग नाही. आपल्याला काही त्याचा फार पाठपुरावा करायला जमणार नाही. पण आपले एक खंदे कार्यकर्ते आहेत की. एकदा का माहिती त्यांना मिळाली, की मंत्र्यांच्या डोक्‍यावरचे "किरीट' कसे खाली खेचायचे हे त्यांना चांगलेच कळते. त्यांना परस्पर हा नंबर द्यावा. पण न जाणो, आपल्यासाठी काही तरी असेल तर... सलग सातवा मिस कॉल पडल्यावर मग मात्र अध्यक्षांची चलबिचल झाली. आता फोन उचलायलाच हवा. या लोकांना कोण देतं हा पर्सनल नंबर कोण जाणे? राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी फोन कानाला लावला. &lt;br /&gt;""नमस्कार साहेब, मी आपला... हा अमुक तमूक...'' &lt;br /&gt;""बोला काय काम होतं...?'' अध्यक्षांनी नाराजीचा सूर कायम ठेवला. &lt;br /&gt;""काही नाही.. तुमची आठवण झाली. बाकी तुमचे आरोग्य मात्र आता चांगलेच दिसते आहे. जरा हलकेही वाटायला लागला आहात.'' &lt;br /&gt;राष्ट्रीय अध्यक्षांना ही स्तुती प्रचंड आवडली. त्यांनी आपले बाहेर आलेले पोट थोडे आणखी आत घेतले. कसंचं कसंचं ... भाव चेहऱ्यावर आणत आपल्या तलवारकट मिशांतून स्मित केलं; पण फोनवरून त्या माणसाला ते कळलं नाही. &lt;br /&gt;साहेब चुकून रागावले की काय, असे वाटून त्यानं सरळ सांगून टाकलं. &lt;br /&gt;""साहेब, आरोग्य योजनेबद्दल नाही बोलत, तर तुमच्या आरोग्याबद्दल बोलतो आहे.'' &lt;br /&gt;आरोग्य योजनेबद्दल... काय ही काय भानगड आहे. अध्यक्षांना नेमके कळेना, हा काय बोलतो आहे. &lt;br /&gt;""काही नाही साहेब, परवाच्या त्या पक्षप्रवेशाने पक्षातील आरोग्य बिघडले असल्याची चर्चा सगळीकडे घडते आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांच्या डोक्‍यावरचा "किरीट' उतरवला, त्यांनाच तुम्ही कमळाचा मुकुट घातला. लोकांची "आड'"वाणी'ही आता सरळ बोलू लागली आहे. ते मोठे साहेब यात्रा काढून आरोग्य सुधारण्याच्या गोष्टी करताहेत आणि तुम्ही येईल त्याला मुकुट घालताहात.'' &lt;br /&gt;""हेऽऽ हेऽऽ सांगण्यासाठी मला तू फोन केलास... या वेळी...?'' राष्ट्रीय अध्यक्षांनी घड्याळाकडे बघत पुन्हा दटावणीच्याच सुरात प्रश्‍न केला. &lt;br /&gt;""नाही साहेब...'' फोनवरचा माणूस अगदी लीन होऊन म्हणाला. ""तिकडे कितीही चर्चा झाल्या तरी त्याचा आपल्याला कायपण तोटा नाही. पण "रेशीमबागेत' याबाबत चर्चा आहे.'' &lt;br /&gt;राष्ट्रीय अध्यक्ष ताडकन्‌ जाग्यावरून उठले. (खुर्चीला काही क्षण का होईना बरे वाटले) पुन्हा खाली बसले. ""कोण आहे तिकडे...?'' एक स्वयंसेवक पुढे झाला. &lt;br /&gt;""काय रे काय? शाखेत माझ्याबद्दल काही चर्चा-बिर्चा असतात का?'' &lt;br /&gt;""नाही साहेब? पण एक डायलॉग मात्र नागपुरात आता प्रत्येक स्वयंसेवकाच्या तोंडात आहे.'' &lt;br /&gt;"काय?'' &lt;br /&gt;""मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ'' &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-6426076829939883571?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/6426076829939883571/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=6426076829939883571' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/6426076829939883571'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/6426076829939883571'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-4630928117780480810</id><published>2011-12-24T03:16:00.000-08:00</published><updated>2011-12-24T03:16:01.919-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तो आणि ती'/><title type='text'>आणखी एक दिवस बुडाला....</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;तो &lt;br /&gt;आणखी एक दिवस बुडाला. हा सूर्य पश्‍चिमेला गेल्यावर एक अनामिक ओढ निर्माण होत आहे. सूर्याचा हा प्रवास थोडा वेगात करता आला तर... आयुष्य जर-तर वर चालत नाही. व्यवहाराच्या पक्‍क्‍या भिंतींनी आयुष्य कोंडलेलं असतं. कितीही म्हटलं तरी या भिंती मोडकळीला येत नाहीत. त्याची रंगरंगोटी होते एवढंच. आज ती कुठे असेल.. अशीच माझ्यासारखी कातरवेळी मनात हुरहूर घेऊन एकांतात बसली असेल, की कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून टाकून स्वतःलाच हरवून बसली असेल.. की, प्रश्‍नांच्या जंजाळात तिने स्वतःला अडकवून घेतले असेल. अनेक प्रश्‍न तिच्या मनात उमटत असतील.. मी का थांबलो नाही...? का, पुन्हा एकदा तिचा हात जोरात पकडून तिला सांगितले नाही की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... ? अर्ध्या वाटेत का सोडलं..? .जर सोडायचेच होते तर कशाला आशेचे मोरपंख लावायचे.. कितीतरी प्रश्‍न.. प्रश्‍नांचा कोळी तिच्याभोवती आपली जाळी विणत असेल आणि ती त्यातून स्वतःला सोडवत असेल....माहित नाही. कदाचित विसरूनही गेली असेल. नव्या वाटेवर नव्या सवंगड्याबरोबर खूष असेल. काहीच माहित नाही.... जगणं इतकं अवघड या पुर्वी कधीच नव्हतं. व्यवहाराच्या भिंती इतक्‍या उंच व इतक्‍या काळ्या कधीच भासत नव्हत्या, ज्यात साध्या मैत्रीच्या नात्यासाठीही झरोका नसावा. कालप्रवाहाचा हा वेग वाढावा, त्या प्रवाहाच्या आवेगात या भिंती कोसळाव्यात आणि जगण्याला एक निमित्त मिळावं. खरे, तर हीच भावना एक निमित्त आहे जगण्यासाठी!. कधीतरी या भिंती कोसळतील हीच एक आशा आहे. कालप्रवाहाचा वेग वाढवावा आणि त्याच्या खुणा अंगावर दिसाव्यात. जख्खड म्हातारपण यावं, जिथे समाजाच्या बंधनांचा पिळ सुटलेला असेल, खुपऱ्या झालेल्या डोळ्यातूनही जाणिवा प्रकट होतील, अगदी तिथपर्यंत पोचायचे आहे. हा आजचा एक दिवस बुडाला, असे अनेक दिवस बुडावेत आणि मग तो एकच दिवस उगवावा. जो एकच दिवस जगलो तरी आयुष्य तृप्त व्हावे.... आजचा आणखी एक दिवस बुडाला... &lt;br /&gt;&lt;br /&gt;ती &lt;br /&gt;आणखी एक दिवस बुडाला.....मावळतीचे रंग खूप फिके वाटताहेत आज. आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसांत हा केशरी रंग केशरी वाटतच नाही. जणू आयुष्याचेच रंग फिके पडलेत की काय? असे वाटते. तो सोडून गेला याचे दुःख आहे, की त्याला जाऊ दिले हेच कळत नाही. हात सोडवून घेताना त्याचीही नक्‍कीच घालमेल झाली असेल, किंबहूना आपल्यापेक्षा जास्त त्याचीच घालमेल झाली असणार, हे निश्‍चित! वेड्यासारखं मरायचा. बोलायचा कमी, पण ऐकायचा खूप.. प्रेम करायचा... आणि ते जाणवूही द्यायचा. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला धीरच झाला नाही. ज्यावेळी द्यावा वाटला त्यावेळी त्याने हात सोडवून घेतला होता. मोरपंखी काही दिवस त्याच्या सहवासात गेले खरे पण त्याच्या आठवणींवर कसे जगायचे. व्यवहाराच्या भिंतीपलीकडील त्याची कुजबूज ऐकावी म्हटलं तरी ते शक्‍य नाही. रितेपणा जावणतो आहे सगळा... त्याच्या नसण्याचा... तो नव्हताच कधी; पण तो येण्याची एक आस होती. तीही मावळली.. या मावळतीच्या सूर्याप्रमाणे आता अंधार आणि मग त्यातून डोकावणारा चंद्र.. चांदण्या.. याच तर सोबतीला... प्रत्येक रात्र हवीहवीशी वाटावी... चांदण्याच्या जागा बदलताना, चंद्राच्या कला न्याहाळताना रात्र सरावी... डोळ्यात झोप असतानाही अशा कितीतरी रात्री जागून काढल्यात, रात्रीसारखी सखी नाही, तिच्या खांद्यावर डोके ठेवून कितीहीवेळ रडा, ती खुलासे मागत नाही. थोपटत राहाते. आजचा दिवस संपला... असे अनेक दिवस संपतील.. कधीतरी एक दिवस नक्‍की येईल, जो रात्रसखीप्रमाणे खुलासे मागणार नाही... व्यवहाराच्या भिंती इतक्‍या जोरात कोसळतील की पलीकडची कुजबूजच नाही तर त्याची हाकही ऐकू येईल...त्या एका दिवसासाठी असे अनेक दिवस जायला हवेत.... आजचा आणखी एक दिवस बुडाला.....&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-4630928117780480810?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/4630928117780480810/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=4630928117780480810' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4630928117780480810'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4630928117780480810'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='आणखी एक दिवस बुडाला....'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3631337813568201858</id><published>2011-11-20T01:56:00.000-08:00</published><updated>2011-11-20T01:59:05.245-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आज काल'/><title type='text'>चर्चा में युवराज</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी  करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे  येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची  खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे  अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता  कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं. &lt;br /&gt;अरे ! हे राज ठाकरे  कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत...  बोला लवकर बोला... &lt;br /&gt;साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार  असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज  ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत  होते... &lt;br /&gt;अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण  आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत  नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात  कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही  भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज  ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा... &lt;br /&gt;चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक  जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत  यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी  झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली  पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे. &lt;br /&gt;युवराजांना  स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत...  युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या  वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.''  सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून  टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे...  सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने  तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन  हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच  चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज  आपल्याच स्वप्नात रंगून गेले. &lt;br /&gt;भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे  उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी  हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत  सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले,  कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी  करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत...  त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही  लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका  चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच...  लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या  जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत  खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं...  युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त  होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी  त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला...  साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="background-color: #c0a154; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; line-height: 20px;"&gt;****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3631337813568201858?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3631337813568201858/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3631337813568201858' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3631337813568201858'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3631337813568201858'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/11/blog-post_20.html' title='चर्चा में युवराज'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-5161093035201691725</id><published>2011-11-13T01:55:00.001-08:00</published><updated>2011-11-13T02:11:04.363-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आज काल'/><title type='text'>डबल बेल...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;बाईंनी पुन्हा घड्याळात बघितलं. आपल्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला, पण केस काही बसले नाहीत... साडी जरा सारकी-वारकी करायचा प्रयत्न केला, आणि बाई बसमध्ये चढल्या. कंडक्‍टरने डबल बेल मारली आणि जोरात घोषणा केली, "इथून पुढच्या प्रवासाला आता आणखी दोन रुपये तिकीटवाढ करण्यात आली आहे.' तिकीट दरवाढ ऐकल्यावर बसमध्ये कुजबूज सुरू झाली... हा अन्याय आहे? मागच्याच थांब्यावर तिकीट दरवाढ करण्यात आली होती. आता परत दरवाढ... अशक्‍य आहे... आम्ही तिकीट दरवाढ खपवून घेणार नाही, कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्या काही प्रवाशांनी जोरात घोषणा केली. या प्रवाशांबाबत लांब फटकून राहणाऱ्या काही हिरव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांनीही अशीच घोषणा केली... बाई सगळं बघत होत्या... समजून घेत होत्या... तिकीट दरवाढीला विरोध करणाऱ्यांबाबत त्यांना आता "ममत्व' वाटू लागले तर... आता या सगळ्याच्या आंदोलनात बाईही पडल्या तर... अवघड होईल म्हणून कंडक्‍टर भांबावला होता... त्यानं आशेनं चालक सरदारजींवर नजर खिळविली... पण त्यांनी हूं की चूं केलं नाही... गाडीतील गोंधळ वाढतोय तसा त्यांनी आपली तुरबान आणखी खाली खेचत आवाज कानापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला सुरवात केली. बाईंच्या हे ध्यानी आलं. त्यांनी आता या कालव्यात आपलाही आवाज मिसळायला सुरवात केली. तुरबानीतून आवाज पोहोचेपर्यंत आवाजाचा पिच मोठा करत त्यांनी घोषणा दिली... अन्यायी तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... तिकीट वाढ मागे घेतलीच पाहिजे... बसमधल्या साऱ्यांचेच लक्ष आता बाईंवर खिळून राहिले. बाईंनी दिलेल्या स्टेपनीवरच तर गाडी चालू आहे. त्यामुळे बाई म्हणताहेत त्या प्रमाणे तिकीट दरवाढ मागे घेतली जाईल... अशी सगळ्यांना अशा लागली... कपाळावर भगव्या पट्ट्या बांधलेल्या प्रवाशांना घाई झाली... बाईंनी आता स्टेपनी काढून घ्यावी... म्हणजे ही गाडी इथेच थांबेल... सरदारज&lt;br /&gt;ी जातील आणि शेठजी गाडी चालवतील... त्यांनी मनाचे मांडे खायला सुरवात केली... बाईंच्या घोषणेने कंडक्‍टर गोंधळला. आता या वळणावर जर बाईंनी स्टेपनी काढून घ्यायचा निर्णय घेतला तर पुढचा प्रवास करायचा कसा... आणखी कोणाकडे स्टेपनी उपलब्ध होऊ शकते का? झाली तर ती किती काळ टिकेल... कंडक्‍टरच्या डोक्‍याचा भुगा झाला... तो सरळ सरदारजींच्या पाशी गेला... बाई नाराज आहेत... स्टेपनी मागितली तर... काही तरी उपाय केला पाहिजे... बाईंना समजावलं पाहिजे... सरदारजींनी आरशातून बघितलं... बसमध्ये गोंधळ सुरू होता... भगवे, निळे, हिरवे सगळे पट्टे बांधलेले तिकीट दरवाढीचा विरोध करत होते... त्यातून त्यांना बाई दिसल्या... बाई आपल्या कपाळावर आलेले केस मागे घेत जोरात घोषणा देत होत्या.... तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. त्यांचे काही सहकारी त्यांच्या घोषणेला साथ देत होते... आता हे सगळे जर ओरडत राहिले तर गोंधळ वाढणार हे बघून सरदारजींनी गाडी धाब्यावर थांबविली... बाईंसाठी लस्सी मागवली... लोकांना वाटू लागलं. बाई चर्चा करताहेत... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार... काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या... भगवे पट्टेवाले चर्चा फिसकटण्याची वाट बघू लागले... आता चर्चा फिसकटेल... बाई स्टेपनी काढून घेतील... त्यांचे मनाचे मांडे सुरू झाले... धाब्यावरून गाडी सुटायला लागली... सरदारजींनी स्टार्टर मारला... बाई बसमध्ये चढल्या... आता साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार का? स्टेपनी काढली जाणार का? काही वेळ बाई बोलल्याच नाहीत... कंडक्‍टरने डबल बेल मारली... लोक कुजबुजायला लागले... बाईंनी घोषणा केली... पुढच्या थांब्यावर आणखी दोन रुपयांनी तिकीट दरवाढ होणार होती, माझ्यामुळे ती थांबली... भगवे पट्टेवाले, हिरवे पट्टेवाले, निळे पट्टेवाले मघाच्या घोषणा देऊन दमून गेले होते... कंडक्‍टरने पुन्हा डबल बेल&lt;br /&gt;मारली... या वेळी सरदारजींनी बसमधले दिवे बंद केले... कोणी काही बोलत नव्हते, घोषणा नव्हत्या... कुजबुज नव्हती... होती ती केवळ झोप...!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;****"सकाळ'मध्ये 13 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-5161093035201691725?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/5161093035201691725/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=5161093035201691725' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5161093035201691725'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5161093035201691725'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/11/blog-post_13.html' title='डबल बेल...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-1857180372722002512</id><published>2011-11-06T04:31:00.000-08:00</published><updated>2011-11-06T04:31:38.826-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आज काल'/><title type='text'>खाली डोकं वर पाय...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;बाबांनी आपल्या काळ्या लांब वाढलेल्या दाढीवरून पुन्हा हात फिरविला आणि आपला डावा डोळा आणखी लहान करत मानेनं आणखी एक मुरका मारला... प्रेक्षकांतल्या काही बायका लाजल्या... "तो अब मै आप को शीर्षासन कर के दिखाता हुँ!' असं म्हणत बाबांनी आपलं खाली डोकं वर पाय केले... लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या... बाबांना नेमके काही कळेना... अरे मी इथे योग शिकवतोय आणि लोक त्याला सर्कस समजून टाळ्या काय वाजवताहेत... बाबा गरजले... "टाळ्या वाजवू नका, तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा...' काही पोरा-सोरांनी प्रयत्न केला; पण तो पार फसला... बाबा पुन्हा पुन्हा स्टेजवर उड्या मारत होते... पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... काही जण बाबांप्रमाणे करायचा प्रयत्न करत होते; तर बरेच जण बाबांचा स्टेज परफॉर्मन्स बघून हसत होते, टाळ्या वाजवत होते... बाबांनी मोठ्याने स्टेजवर उडी मारली आणि एका झटक्‍यात खाली डोके वर पाय केले आणि तशाच अवस्थेत घोषणा केली... या सरकारला असंच खाली डोकं वर पाय करायला लावीन... प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि बाबांना प्रोत्साहन दिलं... &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबा मनोमनी खूश झाले... आपल्या वर्गाला येणाऱ्या प्रेक्षकांनी साथ दिली की मग झालं... बाबा गावोगाव सांगत सुटले... लोक त्यांचं ऐकायचे... त्यांच्या शीर्षासनाला टाळ्या ठोकायचे आणि घरी परतायचे... बाबांना वाटायचं, लोक आपल्या मागे आहेत, त्यांच्या जीवावर आपण सरकारला खाली डोकं वर पाय करायला लावू... &lt;br /&gt;मग बाबा जोरात उड्या मारायचे... हातवारे करत सुटायचे... तिरकी मान करत डावा डोळा आणखी बारीक करत राहायचे.... शीर्षासन कसं आरोग्याला चांगलं आहे सांगायचे... देशासाठी, लोकांसाठी शीर्षासन सरकारला करावंच लागणार हे ते पुन्हा पुन्हा सांगत होते... लोक माना डोलवत होते... बाबा खूश होत होते... दिवस ठरला... स्टेज ठरलं... सरकारला धडा शिकवायला बाबांनी मुहूर्त बघितला... बाबांचा आवेग बघितल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, आता सरकारचे खाली डोके वर पाय होणार... सरकार घाबरणार... बाबा मनोमनी खूश होते... बाबा स्टेजवरून सांगत होते... आदेश देत होते... लोक पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... बाबांना आता विश्‍वास आला, आता आपण सरकारला शीर्षासन करायला लावू... बाबा दाढीवरून हात फिरवत होते, डोळा बारीक करून प्रेक्षकांकडे बघत होते... आता सरकारचे शीर्षासन नक्‍की... रात्र चढत चालली तशी बाबांच्या स्टेजवरच्या उड्या वाढल्या... लोक पेंगाळून झोपले... पण बाबा मात्र कधी पोट आत घेत, कधी बाहेर सोडत... असंच बाबांनी पोट आत घेतलं आणि ते बाहेर काढणार इतक्‍यात सरकारच्या सैनिकांनी त्यांनाच स्टेजवरून बाहेर काढलं... बाबा तोंड लपवत-छपवत बाहेर आले... लोक चिडले... सरकारने बाबांचा घात केला... सैनिकांची कारवाई रात्री झाली... सरकारला काही सुचेना... बाबांचा महिमा कसा कमी करायचा... सरकारचा एक मानकरी पुढे झाला... बाबांच्या दाढीला हात घालायची त्यानं घोषणा केली... लोक बोलू लागले, आता बाबा आणि यांच्यात चकमक उडणार... बाबा सांगत राहिले, नखावर नख घासत राहा... केस काळे ठेवत राहा... मानकऱ्याच्या लक्षात आलं... लोकांना नखावर नख घासायला सांगणाऱ्या बाबांच्या दाढीचे दोन केस पांढरे आहेत... मानकऱ्याने लगेच ढोल वाजवायला सुरवात केली... बाबांच्या दाढीत पांढरे केस... बाबांचं हे काम एकट्याचे नसून "सांघी'क आहे... लोकांनाही बाबांच्या दाढीतले हे पांढरे केस दिसू लागले... लोक कु&lt;br /&gt;जबुजू लागले... मानकऱ्याचे काम झाले... सरकारला संधी मिळाली... सरकारचं खाली डोकं वर पाय करण्याच्या गप्पा मारणाऱ्या बाबांचंच सरकारने खाली डोकं वर पाय केलं होतं... आणि त्यांच्या संघातलेच इतर जण "सर्कस' कशी झाली म्हणून टाळ्या वाजवत राहिले...!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;6 नोव्हेंबरच्या सकाळ मधील माझा लेख&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-1857180372722002512?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/1857180372722002512/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=1857180372722002512' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1857180372722002512'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1857180372722002512'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='खाली डोकं वर पाय...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-8048205081518229481</id><published>2011-10-30T04:52:00.000-07:00</published><updated>2011-10-30T04:52:20.563-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आज काल'/><title type='text'>पोपटपंची</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-gbYO-rH6X9Y/Tq06NTz__PI/AAAAAAAAAUo/mtzkfAfy1CY/s1600/lalkrishana.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://4.bp.blogspot.com/-gbYO-rH6X9Y/Tq06NTz__PI/AAAAAAAAAUo/mtzkfAfy1CY/s200/lalkrishana.jpg" width="148" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;सारथ्याने लगाम हातात घेतले आणि चाबूक मारला. घोडे उधळले... रथाने वेग घेतला. हवेत  एक धुळीचा लोट उठला... कोणी म्हणाले, आता रथ हाकून काय उपयोग, फार वेळ झाला... कोणी  म्हणाले, आता रथ हाकला तरी रथपत्यालाच त्याचा फायदा होईल असे म्हणता येणार नाही...  काहींनी मात्र रथपती अजून कसे पट्टीचे रथपती आहेत आणि तेच कसे उद्या सिंहासनावर  बसतील, हे ठासून सांगायला सुरवात केली... रथपती मात्र हवालदिल झाले होते... रथातून  उठणाऱ्या धुळीपेक्षा या अशाच धुळीची वावटळं त्यांच्याभोवती फिरत होती... यातून  मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नव्हतं... एवढ्यात...&lt;br /&gt;नमस्ते, नमस्ते,  नमस्ते....रथपतींकडे बघून पोपट जोरात किंचाळला.. त्या पोपटाकडे बघून रथपत्याने रथ  थांबण्यिाचा आदेश दिला. हा पोपट खूप महान दिसतो. नाही तरी आपल्या मनात असलेला  "नमस्ते' त्याला कसं कळलं. रथपती खाली उतरले. समोर पोपटवाला आपल्या पोपटाला डाळ खाऊ  घालत होता.&lt;br /&gt;महाराज... महाराज... रथपतींनी धोशा लावला... पोपटवाला खूश झाला. एवढा  मोठा रथपती, पण आपल्यासमोर येऊन थांबल्याचे त्याला आश्‍चर्य वाटले. पण जमेल तितके  आश्‍चर्य त्याने लपवले.&lt;br /&gt;रथपतीने पुन्हा धोशा लावला... &lt;br /&gt;महाराज... महाराज...  नमस्ते सदा वत्सले केलं, यात्रा काढल्या, लोहपुरुषाची बिरुदावली मिरवून घेतली, अनेक  जिने चढलो तरी माशी कुठं तरी शिंकते आहे. पंतप्रधानपदाची रेष काही हातावर उमटत  नाही... काही तरी उपाय सांगा महाराज... उपाय सांगा? त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने  पोपटवाल्यासमोर "नोट' ठेवली. पोपटवाल्याने एकदा नोटेकडे आणि दुसऱ्यांदा रथपतींच्या  चेहऱ्याकडे बघितले. &lt;br /&gt;"लाल'बुंद चेहऱ्यावरची चिंतेची "कृष्ण' रेघ पोपटवाल्याला  उठून दिसली. &lt;br /&gt;पोपटवाल्याने नोट दाखवताच पोपटाने एक कार्ड चोचीत पकडले आणि  पोपटवाल्याच्या हाती दिले.&lt;br /&gt;""तुम्ही म्हणता तेवढं पक्षानं तुम्हाला दिलं नाही,  लोकांना तुम्ही पुढं आणता, पण लोक मात्र तुमचं नाव घेत नाहीत. तुम्ही धाडसाचे, पण  आता वय साथ देत नाही... "रामा'चं नाव सोडल्यापासून त्रास फार होतो आहे.  ''&lt;br /&gt;पोपटवाल्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. रथपतींची अस्वस्थता वाढू  लागली. हा पोपट भलताच हुशार निघाला.&lt;br /&gt;""महाराज भूतकाळ चांगला सांगितलात; पण  भविष्याचं काय? पंतप्रधान होईन का नाही...?''&lt;br /&gt;पोपटवाल्याने मघाशी ठेवलेल्या  नोटेकडे पुन्हा बघितलं. रथपतींच्या रथाच्या मानाने "नोट अगदीच तोकडी होती. त्या  नोटेकडे बघून काय भविष्य सांगायचं हेच त्याला कळेना.&lt;br /&gt;""तुमची इच्छा फार, पण दैव  साथ देत नाही. तुमच्या मार्गात चार चार ग्रह वक्री आहेत. त्यांची शांती केली  पाहिजे. ''&lt;br /&gt;""त्यासाठी उपाय काही महाराज... ''रथपत्याने आग्रह सोडला  नाही.&lt;br /&gt;""उपाय भारी आहे... पण झेपला पाहिजे. नागासाठी दुधाचा पूर आणला पाहिजे.  मेद आणि मोद दोन्ही वाढले, की पदापर्यंत पोचण्याचा मार्ग आणखी कठीण... त्यामुळे  तब्येत चांगली ठेवण्यासाठी "गड' सर केले पाहिजेत. ''&lt;br /&gt;""महाराज मग तरी मार्ग सुकर  होईल ना?''&lt;br /&gt;""एवढं करूनही खरे तर सांगता येत नाही.''&lt;br /&gt;""का का महाराज? आता  आणखी काही अडचणी..?''&lt;br /&gt;""अडचणी खूप आहेत.'' पोपटवाल्याने "नोटे'कडे पुन्हा लक्ष  देत सांगायला सुरवात केली. ""अहो राहू आणि केतूचा अनिष्ट काळ चालू आहे. हे दोन्ही  जोपर्यंत तुमच्या कुंडलीत आहेत तोपर्यंत या पदापर्यंत पोचणे अवघडच.''&lt;br /&gt;""मग यावर  काही उपाय...?''&lt;br /&gt;""उपाय आहे, पण तो जालीम आहे. "भागवत' धर्माचा आधार घ्यायला  पाहिजे... त्या मोहनासमोर नतमस्तक झालं की सगळं ठीक होतं. ''&lt;br /&gt;पोपटवाल्याचा हा  उपाय ऐकून रथपती उठले. त्यांनी पोपटवाल्याला नमस्कार केला आणि ते निघू  लागले.&lt;br /&gt;एवढ्यात पोपटवाला मोठ्याने बोलला,&lt;br /&gt;""आणखी एक करायचे... लोकसभेत सरकार  पाडण्यासाठी "नोट' कामाला आली नसली तरी चांगलं भविष्य ऐकण्यासाठी "चांगली नोट नकामी  येते.''&lt;br /&gt;&lt;br /&gt;***30 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'मध्ये छापून आलेला माझा लेख***&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-8048205081518229481?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/8048205081518229481/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=8048205081518229481' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/8048205081518229481'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/8048205081518229481'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/10/blog-post_3485.html' title='पोपटपंची'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-gbYO-rH6X9Y/Tq06NTz__PI/AAAAAAAAAUo/mtzkfAfy1CY/s72-c/lalkrishana.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-4224782062240500004</id><published>2011-10-30T04:50:00.000-07:00</published><updated>2011-10-30T04:50:09.297-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>उंटाचं पोर...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही  बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित  झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं  काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू  व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता.  नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌  दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच  विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते  मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून  जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला  आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं.  अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या  कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे  दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी  ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या  प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि  त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या  राजाच्या सांडणीस्वारांच्या&lt;br /&gt;तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे  त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना  कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि  तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...&lt;br /&gt;ती उंटीण चरत होती  त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात  पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते. &lt;br /&gt;मग रोज तो त्या पुलावर  थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय  कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला  चाटायची... त्याची माया करत राहायची..&lt;br /&gt;आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं  उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा.  त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या  मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो  त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा,  त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला  बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे  कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर  कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे  त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं  व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी  त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन  चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी  अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या  सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली  तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण  जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान  द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या  त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो  त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.  &lt;br /&gt;पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला  सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते...  पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद  वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे  टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं  ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे...  तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे.  आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय  करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग  कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत  नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं  होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात  थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे...  पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी  कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण  घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन  राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते...  प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे  केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या. &lt;br /&gt;बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले  आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी  शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.  त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक  गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी  पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते  चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं.  त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी  त्याची बायको पालात शिरली...&lt;br /&gt;त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात  त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.&lt;br /&gt;"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू  आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....&lt;br /&gt;साब ए लोक  पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह  गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल  में सड जाओगे... &lt;br /&gt;त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं  पोर फार स्वस्त झालं होतं...!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-4224782062240500004?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/4224782062240500004/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=4224782062240500004' title='6 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4224782062240500004'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4224782062240500004'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/10/blog-post_1063.html' title='उंटाचं पोर...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-2241946478200482510</id><published>2011-10-30T03:31:00.000-07:00</published><updated>2011-10-30T04:23:49.915-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>दोन पत्रं</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-t-eT54Y6cW4/Tq0ynVVWJuI/AAAAAAAAAUg/YJPMz9ETZ1U/s1600/PATRA.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-t-eT54Y6cW4/Tq0ynVVWJuI/AAAAAAAAAUg/YJPMz9ETZ1U/s200/PATRA.jpg" width="178" /&gt;&lt;/a&gt;&lt;span class="Apple-style-span" style="background-color: white; font-family: arial, sans-serif;"&gt;&lt;br /&gt;आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...&lt;br /&gt;&lt;br /&gt;चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.&lt;br /&gt;आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !&lt;br /&gt;तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...&lt;br /&gt;तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....&lt;br /&gt;आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....&lt;br /&gt;आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.&lt;br /&gt;दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र&lt;br /&gt;प्रिय,&lt;br /&gt;रिमा.&lt;br /&gt;आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.&lt;br /&gt;तुझाच रघू&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रघु.&lt;br /&gt;आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="background-color: white; font-family: arial, sans-serif;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="background-color: white; font-family: arial, sans-serif;"&gt;***&amp;nbsp;27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="background-color: white; font-family: arial, sans-serif;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-2241946478200482510?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/2241946478200482510/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=2241946478200482510' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2241946478200482510'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2241946478200482510'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/10/blog-post_30.html' title='दोन पत्रं'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-t-eT54Y6cW4/Tq0ynVVWJuI/AAAAAAAAAUg/YJPMz9ETZ1U/s72-c/PATRA.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-242547008377518374</id><published>2011-10-26T04:00:00.001-07:00</published><updated>2011-10-26T04:05:43.853-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तो आणि ती'/><title type='text'>पौर्णिमा...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;तो&lt;br /&gt;गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.&lt;br /&gt;""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''&lt;br /&gt;माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;--------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता, &lt;br /&gt;""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="background-color: #ffffe5; color: #333333; font-family: Georgia, Utopia, 'Palatino Linotype', Palatino, serif; font-size: 14px; line-height: 21px;"&gt;https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-242547008377518374?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/242547008377518374/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=242547008377518374' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/242547008377518374'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/242547008377518374'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/10/blog-post_26.html' title='पौर्णिमा...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3107305579490596658</id><published>2011-09-25T02:50:00.000-07:00</published><updated>2011-10-30T04:56:22.400-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आज काल'/><title type='text'>महाराजांचं उपरणं....</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-pk5Jq6VLSvs/Tn75B6S5bwI/AAAAAAAAAUY/KV88RbC1lCU/s1600/n_m1+%25282%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="273" src="http://3.bp.blogspot.com/-pk5Jq6VLSvs/Tn75B6S5bwI/AAAAAAAAAUY/KV88RbC1lCU/s320/n_m1+%25282%2529.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;अमुक तमुक महाराज की जय... महाराज की जय... एक पट्टेवाला जोरात ओरडला. त्याच्या  पाठीमागून मग दुसरा आणि मग तिसराही ओरडला. "महाराज की जय...' जयजयकार गगनात  दुमदुमला. &lt;br /&gt;महाराजांनी हात वर केला. दरबार शांत झाला..&lt;br /&gt;मग एक एक दरबारी बोलू  लागला. &lt;br /&gt;महाराजांचा विजय असो.... महाराजांच्या राज्यात गुरं-ढोरं सुखी आहेत.  महाराजांची कृपा आहे.... एका दरबाऱ्याने सूर आळवला.&lt;br /&gt;महाराजांचा विजय असो...  महाराजांच्या राज्यात स्त्रिया सुखी आहेत... दुसऱ्या दरबाऱ्याने री  ओढली.&lt;br /&gt;महाराजांचा विजय असो... विजय असो... महाराजांच्या राज्यात पोरं-सोरं सगळी  प्रजा सुखी आहे... महाराजांचा विजय असो... आता अश्‍वमेध केलाच  पाहिजे...&lt;br /&gt;दरबाऱ्याने अश्‍वमेधाचं नाव काढताच महाराजांच्या अंगावर मास  चढलं.&lt;br /&gt;उद्याच्या चक्रवर्ती सम्राटाचा विजय असो... पट्टेवाला जोरात ओरडला...  त्याच्या पाठीमागून दरबारानेही जयजयकार केला.&lt;br /&gt;"उद्याच्या चक्रवर्ती सम्राटांचा  विजय असो... पण...' एका दरबाऱ्याने मुजरा करता करता "पण...' थोडा  लांबवला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण काय? महाराजांना काही कळेना...&lt;br /&gt;गुरं-ढोरं... पोरं-सोरं...  सगळी सुखी; तरी पण काय? महाराजांनी सवाल केला...&lt;br /&gt;दरबार शांत. पट्टेवाल्याने  जोरदार "अमुक तमुक महाराजांचा विजय असो...' "उद्याच्या सम्राटाचा विजय असो' अशी  जोरात घोषणा केली... "महाराजांचा विजय असो... महाराजांचा विजय असो...' दरबारी  एकसुरात ओरडले. &lt;br /&gt;थांबा... दरबाऱ्याच्या पण या... प्रश्‍नाला उत्तर नाही  मिळालं... पण काय?&lt;br /&gt;सरदार बोला... पण काय?... सुभेदार बोला. पण काय?... मंत्री  बोला... कोणी तरी बोला हा "पण' कशासाठी?&lt;br /&gt;कोणी बोलेना... महाराज संतापले... काय  आहे ही भानगड... आम्ही एवढं चांगलं राज्य करतोय; पण तरीही "पण' आहेच...&lt;br /&gt;एका  दरबाऱ्याने अभय मागितले... महाराजांनी हात वर केला...&lt;br /&gt;होय महाराज...  पोरं-सोरं... गुरं-ढोरं... सगळी सुखी आहेत... पण महाराजांच्या उपरण्यावरचा डाग  लोकांच्या डोळ्यात खुपतोच आहे... &lt;br /&gt;लोकं म्हणताहेत... सगळी प्रजा सुखी; पण तरीही  उपरण्यावरचा डाग काही जात नाही...&lt;br /&gt;महाराजांनी एकदा उपरण्याकडे बघितले आणि  दुसऱ्यांदा दरबारात... सगळे दरबारी माना खाली घालून बसलेले... &lt;br /&gt;यावर उपाय आहे की  नाही... सरदार, चोपदार, मंत्री सगळे चूप... &lt;br /&gt;प्रधानजी, तुम्ही सांगा आहे का  उपाय?... प्रधानजी काही बोलले नाहीत...&lt;br /&gt;आहे. महाराज उपाय आहे... जालीम उपाय  आहे... मघाचाच दरबारी बोलला.&lt;br /&gt;काय आहे उपाय तातडीने सांगा... उपरण्यावरचा डाग  घालवायचा कसा...?&lt;br /&gt;महाराज... आता तुमच्या वाढदिवसाला राज्यातल्या सगळ्या  धोब्यांना बोलवा.... तीन दिवस धोबी उपरणे धुतील. डाग धुऊन जाईल... उपरणे लख्ख होईल.  मग अश्‍वमेधाची तयारी जोरात करता येईल...&lt;br /&gt;महाराजांना दरबाऱ्याचा हा सल्ला  आवडला... चला. शाही थाटात धोब्यांची फौज तयार करा... राज्यातले सगळे धोबी बोलावून  घ्या... &lt;br /&gt;खलिते सुटले... घोडेस्वार चारी दिशांना रवाना झाले... राज्यातील धोबी  राजधानीत येऊ लागले... महाराजांनी त्यांची बडदास्त ठेवली... धोब्यांची फौज बघून  महाराज मनातच खूश झाले... आता डाग धुतला जाणारच... एवढ्या लोकांनी उपरणे धुतल्यावर  कशाला डाग राहतोय.... महाराजांचा आनंद गगनात मावेना...&lt;br /&gt;महाराजांनी सगळ्या  धोब्यांना साबण दिले... उपरण्याचा डाग धुण्यासाठी एक एक धोबी पुढे येऊ  लागला.&lt;br /&gt;महाराजांना उपरणे उंचावून दाखवू लागला... महाराज मनोमनी खूश होत होते...  महाराजांचे उपरणे किती देखणे, किती रेशमी... महाराजही किती देखणे, किती चांगले याचे  कौतुक होत होते...&lt;br /&gt;एक दिवस झाला... महाराजांनी उपरण्याकडे बघितले... डाग अजून  शिल्लक होताच... दुसऱ्या दिवशी दुसरे धोबी आले... उपरणे धुऊन निघून गेले...  महाराजांनी पुन्हा उपरणे बघितले... उपरण्यावर डाग तसाच होता... महाराजांनी तिसऱ्या  दिवशी नेटाने उपरणे धुण्यास सांगितले... धोब्यांनी केलेल्या साबणाचा फेस दुसऱ्या  राज्याच्या राजांच्या तोंडाला यायला लागला... &lt;br /&gt;राजांनी उपरणे पुन्हा बघितले...  आता मात्र महाराजांना कळलं... उपरणं पुरतं फाटलं होतं... पण डाग काही गेला  नव्हता... अश्‍वमेधाची तयारी थांबवावी लागणार होती...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://72.78.249.107/Sakal/25Sep2011/Normal/Kolhapur/KolhapurToday/page4.htm"&gt;http://72.78.249.107/Sakal/25Sep2011/Normal/Kolhapur/KolhapurToday/page4.htm&lt;/a&gt;&lt;br /&gt;("सकाळ' च्या 25 सप्टेंबरच्या टुडेमध्ये छापलेला माझा लेख.... (सुषमेय) प्रवीण  कुलकर्णी )&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3107305579490596658?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3107305579490596658/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3107305579490596658' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3107305579490596658'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3107305579490596658'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/09/blog-post_25.html' title='महाराजांचं उपरणं....'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-pk5Jq6VLSvs/Tn75B6S5bwI/AAAAAAAAAUY/KV88RbC1lCU/s72-c/n_m1+%25282%2529.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-706241700221860191</id><published>2011-09-14T10:53:00.001-07:00</published><updated>2011-09-18T03:17:17.216-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>स्टेथ्‌स्कोप</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;पोरीचा फोन होता. तिला तीन हजार रुपये पाहिजे आहेत. ते डॉक्‍टरांच्या गळ्यात नसतं का? तसलं काही तरी घ्यायचं आहे. त्यानं एकदा तिच्याकडे बघितलं आणि तो तिथेच सैंपाकघरात केलेल्या मोरीत पाय धुवायला गेला. &lt;br /&gt;रात्रभर झोप लागली नव्हतीच. वॉचमन म्हणून काम करत असला, तरी रात्री उशिरा एखादी झोप मिळायची. तेवढंच बरं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून ही झोप पण पार उडाली होती. त्या प्रसंगानंतर तर ती मिळणे शक्‍यच नव्हती. आता शाळेत दिवसभर काम करायला लागणार. मुख्याध्यापक आज नसले तर बरं होईल, थोडं डोकं तरी टेकता येईल, असा विचार त्याच्या डोक्‍यात येत होता. त्याचे डोळे तारवटले होते. त्यातच बायकोची बडबड.&lt;br /&gt;गेल्याच महिन्यात सहा हजार दिले होते ना?&lt;br /&gt;ते होस्टेलचं बिल भागवलं. आता हे पैसे त्या स्टेथ्‌स्कोप का काय म्हणतात, त्यासाठी आहे. मी काय म्हणतेय, उद्या पैसे पाठवायलाच हवेत.'' पोरीचे मास्तरांनी वर्गात यायचं नाही, म्हणून सांगितलं आहे. तीनं चार दिवसांपूर्वीच सांगितले होते; पण मी मुद्दामच सांगितले नव्हतं.&lt;br /&gt;आता यावर त्याला बायकोचा रागच आला. आधीच सांगितलं असतं तर काय तरी तजवीज करता आली नसती का? आता उद्या लगेच पैसे कोठून आणायचे. &lt;br /&gt;पण तो काही बोलला नाही. आतापर्यंत किती पैसे दिले. शाळेतल्या शिपायाला पगार तो केवढासा; पण पोरीला डॉक्‍टर करण्यासाठी त्यानं कितीही कष्ट उपसायचे ठरवले होते. प्रॉव्हिडंड फंड तर तिच्या बारावीच्या आणि प्रवेश परीक्षेच्या क्‍लासलाच संपला होता. बाकी कर्जाची मर्यादा केव्हाच उलटली होती. लोकांसमोर किती हात पसरायचा, म्हणून त्यानं रात्री वॉचमन म्हणून काम करायला सुरवात केली. मोठ्या बिल्डींगची वॉचमनगिरी असल्याने त्याची सुरूवातील काही महिने झोपही व्हायची. पोरीचा दर महिन्याचा खर्च भागायचा. दुसऱ्या पोराचा शिक्षणाचा खर्च भागायाचा. त्याचं ठीक चाललं होतं. पण आता पोरीचा खर्च दिवसेंनदिवस वाढत चालला होता. त्यातच बिल्डींगमध्ये झोपताही येत नव्हतं. रात्र-रात्र जागून त्याची तब्येत पुरती ढासळली होती. शाळेत काही काम सांगितलं की तिथेही चुका व्हायच्या, मुख्याध्यापक ताडताड बोलायचे; पण पोरीला डॉक्‍टर करायचंच हा त्याचा हट्‌ट मात्र कायम होता. &lt;br /&gt;त्यानं बायकोकडे बघितलं. तिच्या बापाने दिलेली चार टिकल्यांची माळ त्यानं केव्हाच विकली होती. गळ्यातील खोट्या मंगळसुत्राला बाजारात चार आणेसुद्धा कोणी देणार नव्हतं; पण पोरीला पैसे तर पाठवायला हवेच. बिल्डींगच्या सोसायटीकडून गेल्याच महिन्यात दोन महिन्याचा ऍडव्हान्स घेतला होता. त्यामुळे तिथेही कोणी पैसे देणार नव्हते. शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचे देणे होते, सगळे दरवाजे बंद होते. आता काय करायचे त्याला प्रश्‍न पडला. त्यातच रात्रीचा तो प्रसंग त्याला आणखी बेचैन करत होता. काय करायचे त्याला कळत नव्हते. डोकं फार बधीर झालं होतं. &lt;br /&gt;तो तसाच शाळेत गेला. रात्रीच्या त्या प्रसंगानंतर तर त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. काय करावे काहीच कळत नव्हतं. दिवसभर तो तीन हजारांचा आकडा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. पैसे कसे उभे करायचे. कोणाकडे मागायचे. आणखी काही काम करता येईल का? त्यानं मेंदूची पेशी आणि पेशी झिजवली. पण हातात काहीच लागलं नाही.&lt;br /&gt;शाळा सुटल्याची घंटा त्यानंच वाजवली. घंटेवर दिलेल्या प्रत्येक ठोक्‍यासरशी त्याच्या डोक्‍यात विचारचक्र सुरू झालं. त्यानं निश्‍चय केला. पोरीला डॉक्‍टर करायचंच. काही झालं तरी डॉक्‍टर करायचं. कितीही पैसे लागोत.. कितीही... यातना सहन कराव्या लागोत.&lt;br /&gt;तो घरात आला. &lt;br /&gt;जरा पडून घेता का? रात्री पण झोप नाही मिळत. बायको म्हणाली. &lt;br /&gt;तो गप्प गप्प होता. त्यानं दाढी केली. रात्रीची वाट बघत शांत बसला....जेवला.. जेवण कसलं ते काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. डोक्‍याची टोपी, काठीबरोबर आज त्यानं बायकोची साडीही पिशवीत टाकली. &lt;br /&gt;गेल्या कित्येक दिवसांपासून त्या बिल्डींगमधला एक मोठा साहेब त्याला सांगत होता. जवळ आलास तर तीन हजार देईन फक्‍त साडी नेसायची.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-706241700221860191?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/706241700221860191/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=706241700221860191' title='8 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/706241700221860191'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/706241700221860191'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/09/blog-post.html' title='स्टेथ्‌स्कोप'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-6019601699882420824</id><published>2011-08-20T07:12:00.001-07:00</published><updated>2011-08-20T07:14:09.170-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>काळा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;माझ्यातील लेखकावर प्रेम करणाऱ्या एका चाहत्याने काळा या रंगावर गोष्ट लिही असं  सांगितलं होतं, ही गोष्ट म्हणून खास आहे.&lt;br /&gt;ं.....&lt;br /&gt;काळा&lt;br /&gt;.........&lt;br /&gt;तिनं  डबीतून काजळ काढलं आणि हलकेच बाळाच्या डोळ्यांत घातलं. त्या बाळाच्या गालाचा हळूच  पापा घेतला आणि त्याला पाळण्यात झोपवलं. त्यानं मिटलेली मूठ, त्याचं ते इवलंसं नाक,  फुगरे गाल, कुरळे केस ती तासन्‌ तास बघत राहायची. त्याच्या इवल्याशा डोक्‍यावरून  मायेचा हात फिरवत राहायची. त्या झोपलेल्या सानुल्याला अलगद उचलायची आणि छातीशी  धरायची. त्याला कुठे ठेवू, कुठे नको असंच तिला व्हायचं.... लग्नानंतर दहा  वर्षांनंतर तर ते जन्माला आलं होतं. या दहा वर्षांत तिनं किती सोसलं होतं.  बायकांच्या नजरा टोचायच्या तिला. त्यांचं ते कुजबुजणं असह्य व्हायचं. पहिल्यांदा ती  त्याकडे दुर्लक्ष करायची, पण अलीकडे तिला ती असह्य झाली होती. लग्नापूर्वीही तिला  अशाच कुजबुजी ऐकायला मिळायच्या.&lt;br /&gt;""तिशी गाठली की, अजून किती दिवस हुंदडायचं. घर  बसवायचं नाही का? की पोरं फिरवत बसणार आहे नुसती.... &lt;br /&gt;एवढा सुंदरतेचा मिजास  कशाला.... बाहेर कमी का बायका सुंदर असतात?&lt;br /&gt;थोडी करायची ऍडजेस्टमेंट... नवऱ्याचा  नसला पगार जास्त ;पण हिचा आहेच ना? मग त्यात भागवायचं... लग्नच करायचं नाही, असं  सरळ सांगून टाकायचं. कारणं कशाला द्यायची..... अशा कुजबुजी ती ऐकायची. अनेकवेळा  तिला ऐकू येईल अशीच कुजबूज व्हायची... तिची आत्या, मावशी, सगळेच यांत सामील असायचे;  पण ती &lt;br /&gt;ऐकून न ऐकल्यासारखी करायची. गप्प बसायची. ती खरंच देखणी होती. अगदी  गोरीपान, नाक सरळ, केस लांब... पण तिला त्याचं फार कौतुक नव्हतं. लग्न करायचं तर  किमान बरोबरीचा तरी हवा.. तिची आई तिच्यासोबत असायची... तिला म्हणायची, तू नको  काळजी करू... तिच्या आईनं तिच्यासाठी पारड्यात जोखूनच मुलगा आणला.... लग्न झालं...  पहिली दोन-तीन वर्षे खूप चांगली गेली... पण नंतर सुरू झालं मूल पाहिजे... ती गप्प  बसायची.. तिच्याबाबतीत काहीबाही बोलणं सुरु असायचं...&lt;br /&gt;काही नाही... पदर उडवत  फिरायची सवय लागली आहे... त्यामुळे मूल कशाला?&lt;br /&gt;फिगरची काळजी, बाकी काय कारण  असतंय.... बॉसशी लफडं आहे म्हणे, त्यामुळेच तर प्रमोशन मिळालं ना?... ती वैतागायची,  नवऱ्याशी भांडायची.. पण तो शांत बसायचा.... कशाला पाहिजे मूल, तुझ्या करिअरला ब्रेक  लागेल... तिला नवऱ्याचं म्हणणं पटायचं. ती गप्प बसायची... अलीकडे मात्र ती मुलाबाबत  हळवी झाली होती... तिने नवऱ्याच्या मागे धोशा लावला, "मला मूल हवंच.... तिने दोन  वर्षे वाट बघितली; पण यश आले नाही; मग तपासण्या झाल्या. सहा वर्षांनी मोठ्या  असलेल्या नवऱ्याला तिनं कारण सांगितलं... त्यालाही ते पटलं... मूल हवंच  आहे...डॉक्‍टरांनी उपाय सांगितला... नवरा समजूतदार होता... त्यानं पटकन सही  केली...&lt;br /&gt;तिच्या सासूला किती मोठा आनंद झाला होता. तिला कुठे, ठेवू कुठे नको असंच  केलं. हे नऊ महिन्यांत नवऱ्यानेही किती काळजी घेतली. तिच्या पोटात दुखायला लागलं,  नवऱ्याचा जीव कासावीस व्हायला लागला... तिची ती तळमळ त्याला बघवत नव्हती. सासूने  देवापुढे दिवा लावला... तिथला अंगारा तिच्या कपाळाला लावला... डॉक्‍टरांनी तिला आत  घेईपर्यंत तिचा नवरा तळमळत होता... त्या खोलीच्या बाहेरही तो येरझाऱ्या घालत  होता... सकाळी दहापासून येणारा तिचा आतला ओरडण्याचा आवाज दुपारी तीनच्या दरम्यान  थांबला....&lt;br /&gt;नर्स धावत बाहेर आली... मुलगा झाला...बाळ फारच पोसवलंय त्यामुळे  त्रास झाला बाईंना.... दोघेही आता उत्तम आहेत...&lt;br /&gt;नर्सचे शेवटचे वाक्‍य ऐकल्यावर  त्याच्या जिवात जीव आला... तो धावत आत गेला.... थकव्याने तिची शुद्ध  नव्हती...त्याने तिला बघितले... डोळ्यांच्या कडा पुसल्या... नर्सने त्याच्या हातात  ते कपड्यात गुंडाळलेलं बाळ दिलं... त्यानं एकदा बाळाकडं बघितलं आणि एकदा  तिच्याकडं.... त्याने नर्सला जोरात हाक मारली... नर्स आज आणखी कोणाला बाळ झालं आहे  का?... चुकून बाळ बदललंय का?...&lt;br /&gt;नर्सने नकारार्थी मान डोलवली... आता त्या खोलीत  तो.. ती... आणि ते तासभर वयाचं पोर एवढेच काय ते होती.... त्याला ते पोर हातात  धरवेना... तो काळामिट्ट कुरळ्या केसांचा मांसाचा दोन-अडीच किलोचा गोळा त्याला शंभर  किलोचा वाटायला लागला.... त्याला ते बाळ धरवेना... त्याची आई सोबतच होती... तिनं  बाळाकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं.. तिच्या आईकडे बाळ देऊन दोघे खोलीच्या बाहेर  आले... त्याच्या डोळ्यासमोरून तो काळा गोळा सरकत नव्हताच. काहीही सांगितले तरी  कळणार होतेच....तो अस्वस्थ झाला... त्याने घर गाठले... त्याची आईही होती समोर....  &lt;br /&gt;दुसऱ्या दिवशी तो आला.... त्यानं तिला बघून हसायचा प्रयत्न केला... तिनं बाळाला  छातीला लावलं होतं... तो गप्प बसला; मग हळूच बोलला... तुला काय वाटतं....&lt;br /&gt;ती  म्हणाली, कशाबद्दल...&lt;br /&gt;बाळाला घरला घेऊन जाण्याबद्दल.... लोकांना सगळं कळेल...  &lt;br /&gt;ती गप्प बसली... तो तिला समजावत राहिला... ती काहीच बोलली नाही.... तो जायला  निघाला, त्यावेळी ती इतकंच बोलली...&lt;br /&gt;ते बाळ तुमचं नाही म्हणून तुम्हाला त्याचं  काही वाटणार नाही... पण ते माझं आहे... मी त्याला सांभाळेन... तुमची साथ असली तर  तुमच्यासोबत नाही तर एकटी.... त्या काळ्या कुरळ्या केसांतून फुन्हा हात फिरवताना  तिला उगाच त्या बाळाचा अभिमान वाटला....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-6019601699882420824?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/6019601699882420824/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=6019601699882420824' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/6019601699882420824'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/6019601699882420824'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='काळा'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-852930108933400893</id><published>2011-07-26T05:25:00.000-07:00</published><updated>2011-07-27T04:05:23.689-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>पैंजण</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;तिनं कपाटातून जुनं पैंजण काढलं आणि तिच्यासमोर ठेवलं.&lt;br /&gt;हं! घाल हे..&lt;br /&gt;तिची  सोळा - सतरा वर्षांची पोरगी पसरली होती.&lt;br /&gt;तिच्या पसरलेल्या पायावर तिनं जोरात  चापट मारली... &lt;br /&gt;""हे असं फतकाल मांडून बसायचं न्हाई, असं कितीयेळा सांगिटलंय.  कवा अक्‍कल येणार हाय देवास ठावूक. बारकी ऱ्हायली न्हाईस आता. '' तिच्या आईचा  तोंडाचा पट्‌टा चालू झाला.&lt;br /&gt;तिनं पाय मागं घेतले, पण तिचं आईकडं लक्षच नव्हतं.  गेल्या काही दिवसांपासून ती सारखी चिडचिड करत होती. रोज रोज सूचनांचे डोस पाजायची.  त्यामुळं तिला त्यात नवीन काहीच वाटलं नाही. आईकडं दुर्लक्ष करत ती टी.व्ही.चे  चॅनेल बदलू लागली.&lt;br /&gt;तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा सुरूच होता. तिचं सगळं लक्ष  टीव्हीकडेच होतं.&lt;br /&gt;मी काय म्हणते आहे...&lt;br /&gt;आपल्या बोलण्याकडं पोरीचं लक्षच नाही  कळल्यावर तिची चिडचिड आणखी वाढली. तिनं सरळ टीव्ही बंद केला आणि तिच्यासमोर टाकलेलं  पैंजण तिच्या हातात दिलं.&lt;br /&gt;"घाल हे....'&lt;br /&gt;"अगं हे ल्हान व्हईल. सातवीत असताना  घेतलं होतंस.'&lt;br /&gt;"काय होत न्हाई एका दिसानं.. माघारी आल्यावर काढून टाक..&lt;br /&gt;पण  आपण जातोय कुठं....&lt;br /&gt;तुला दाखवाय न्यायची हाय!&lt;br /&gt;गेल्या चार-पाच दिवसांपासून  आईची धावपळ अशाच काही कामासाठी चाललीय हे तिला कळत होतं. पण तिने स्पष्ट काही  सांगितलं नव्हतं. त्यामुळे विचारायचा प्रश्‍न नव्हता. आता मात्र आईनं सरळ दाखवायचीच  भाषा केल्याने ती जाम पिसाळलीच. मला काही लगीनबिगीन नाही करायचं, आताशी कुठं  कॉलेजात जायाला लागलीय. धाव्हीला चांगलं मार्क मिळाल्यावर तूच म्हणाली व्हतीस की,  तू शिक, तू मोठी झाल्याबिगर तुझं लगीन करणार न्हाई म्हणून..&lt;br /&gt;म्हणले व्हते... पण  आताचं आयकायचं... निमूटपणे ते पैंजण घाल पायात... बोडक्‍या पायांनी जायाचं  न्हाई.&lt;br /&gt;तिला माहीत होतं, आईला आता विरोध केला तर ती मारायला कमी करणार नाही. आज  तिचा चुलताही घरात नव्हता. ज्याच्याजवळ तिला तक्रार करता आली असती. आज जाऊन येऊ या.  एवढं काय तातडीनं लगीन लावीत न्हाई, असा विचार करून ती उठली. तिनं ते पैंजण घेतलं  आणि पायात घालू लागली.&lt;br /&gt;आये, येत न्हाई गं...&lt;br /&gt;अगं फासकी मोठी कर म्हंजे ईल....  तिच्या आईनं पर्याय सुचविला.&lt;br /&gt;तिनं फासकी मोठी केली आणि ते पैंजण ओढून पायात  घातलं....तरी काही ते येईना..&lt;br /&gt;तिची आई बघत होती.. तिनं चटकन पुढे होऊन ती फासकी  मोठी केली आणि जोरात दाबली. ते पैंजण ओढून ताणून तिच्या पायात बसले, पण त्याचे ते  टोक तिच्या पायात रुतलं. ती जोरात ओरडली, पण त्याचा तिच्या आईवर परिणाम झाला नाही.  तिनं तशीच कपाटातील तिची नवी कोरी साडी काढली आणि तिच्यासमोर टाकली.&lt;br /&gt;नेस ही....  चल... पावणे धा ची गाडी हाय.... मामा बी तिथंच येणार हाय.&lt;br /&gt;तिच्या पायातल्या  पैंजणाची फासकी रुतत होती, पण तिला माहीत होतं, आई माया करायला लागली, की गाय होते,  नाही तर कडकलक्ष्मीचा अवतार. झिंज्या पकडून बुकलून काढील. त्यामुळं तिनं साडी  उचलली. पायात पैंजण फारच रुतत होतं.&lt;br /&gt;"यंदा अकरावीला हाय', मुलगी काय करते, या  मुलाच्या बापाने विचारलेल्या प्रश्‍नावर मामानेच उत्तर दिले.&lt;br /&gt;मग शिकवा की तिला..  लवकर का लगीन करतायसा? मुलाच्या बापाने तिच्याकडे एकदा बघितलं आणि मामाला प्रश्‍न  केला. &lt;br /&gt;मामा काही बोलला नाही.&lt;br /&gt;मुलगा तरतरीत होता. तो काही बोलला नाही. पण  त्याला ही मुलगी पसंत पडलेली त्याच्या नजरेत दिसत होते.&lt;br /&gt;आमचा मुलगा दहावी नापास  हाय, काय? घरची पाच एकर शेती हाय, ती त्योच कसतोय. खायाला ल्यायला कमी न्हाई, पर  थेरं इथं चालणार न्हायती. राबायला पाहिजे तवा खायला मिळंल.&lt;br /&gt;तिची आई मुलाच्या  बापाच्या प्रत्येक वाक्‍यावर डोके हलवत होती. &lt;br /&gt;मग हातावर पाणी टाकू  आजच....&lt;br /&gt;व्हंय पर पोरीला आठरावं बी लागल्यालं न्हाई ! कायद्याचं काय? पोराकडच्या  एकाने शंका विचारली.&lt;br /&gt;तेची काळजी तुमी करू नका. शाळेचा मास्तर हाय माझ्या  वळखीचा... वरीस दीड वरीस वाढवून दिल.&lt;br /&gt;मग घालायचं का आज हातावर पाणी.. मुलाच्या  बापानं आग्रह सोडला नाही.&lt;br /&gt;तिची आई गडबडली.... तिनं मामाला खुणावलं... कोपऱ्यात  नेलं.... &lt;br /&gt;ही माणसं जरा जास्तच घाई करत्यात .... मामानं तोंडावर बोट  ठेवलं...&lt;br /&gt;अगं पोराची आई जाऊन वरीस झाले... हाताची गाठ तोंडाशी पडत  न्हाई....पोरीचं कल्याण व्हील...&lt;br /&gt;पर समदं जमायचं कसं.. माझ्या अंगावरच्या ह्या  चार टिकल्याशिवाय काई न्हाई....&lt;br /&gt;तू नग काळजी करू, मी हाय.... पण पोरीला इचारायला  पाहिजे....&lt;br /&gt;तिनं हाक मारली... ती आली.... काय गं... पोरगा कसा हाय!&lt;br /&gt;आये,  शिकलेला न्हाई...&lt;br /&gt;मग काय धोंडा न्हाई, पाच एकर शेती हाय....एकर इकला तरी लाखाची  मालकीण व्हशील.&lt;br /&gt;ती काही बोलली न्हाई.... पोरगं दिसायला चांगलंच होतं.. घरदारपण  बरं दिसत होतं.. नकार द्यायला तिच्याजवळ दुसरं कारण नव्हतं..&lt;br /&gt;चला तर मग हातावर  पाणी टाकू.... मामानं सांगितलं.....&lt;br /&gt;लग्नन झालं... लग्नाच्या फेऱ्यात पोरीच्या  पायातील पैंजण लोकांच्या नजरेत आलं.. रुतलेल्या फासकीतून रक्‍त येत होतं.... पण  कोणी बोललं नाही..&lt;br /&gt;पोरीचं लग्न करून ती परतली.... पोरीचा चुलता भलताच बिघडला  होता...पण बोलला नाही...&lt;br /&gt;तिच्या शेजारीनं विषय काढलाच... का गं एवढी घाई  केलीस... शिकली असती पोरगी....तिच्या शेजारच्या चार-पाच बायांनी तोच प्रश्‍न  विचारला...&lt;br /&gt;तिला काही सुचेना.... सकाळपासनं तिनं धरलेला बांध सुटला....&lt;br /&gt;मला  नगो व्हती व्हंय माजी पोर.... अजून न्हाणपण पण सरलं न्हाई तिचं.... पर काय  करणार.... पाच दिस झालं तेला, ह्यो रेडा मला म्हणतोय कसा... पोरगी तुजी ताजीतवानी  दिसतीया.... तवापसनं डोळ्याला डोळा लागला न्हाई माजा...&lt;br /&gt;तिच्या आईचा हुंदका  सुटला.... पोरीच्या चुलत्याची वाईट नजर व्हती....राक्षसानं मला खाल्ली आता हिला  खायचा.... &lt;br /&gt;पोरीच्या पायात रुतलेल्या पैंजणापेक्षा तिच्या आईची कळ जरा जास्त  मोठी होती.....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-852930108933400893?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/852930108933400893/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=852930108933400893' title='7 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/852930108933400893'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/852930108933400893'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/07/blog-post_26.html' title='पैंजण'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-5462653982027280910</id><published>2011-07-15T01:55:00.001-07:00</published><updated>2011-09-18T03:18:13.921-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तो आणि ती'/><title type='text'>पाऊस</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;तो....&lt;br /&gt;काळ्या ढगांचा हिला एवढा नाद का? नादच, नाही तर काय!&lt;br /&gt;ढग जमू लागले की  ही तिची उरत नाही. सगळी हातातील कामे बाजूला टाकून ती अंगणात येते, ढगांच्या काळ्या  पंखाखाली स्वतःला हरवून बसते. कानठळ्या बसविणारा तो ढगांचा गडगडाट ऐकण्यासाठी  जन्माची आतूर झाल्यासारखी वाटते. निसर्गातील प्रत्येक श्‍वासाला घाबरवून सोडणाऱ्या  त्या आवाजाने हिला कोणती मोहिनी घातली आहे कोणास ठावूक. पण तिला तो आवाज आवडतो.  त्या लखलखणाऱ्या विजांचा तिच्या नितळणाऱ्या सावळ्या चेहऱ्यावरून परावर्तीत होणारा  तो प्रकाश जेव्हा माझ्या खिडकीत येतो त्यावेळी तो गोळा करून साठवून ठेवावा वाटतो.  किती पावसाळे लोटले पण, पहिल्यांदा तिला पावसात भिजताना बघितले तेव्हाची "ती' आणि  आजची "ती' तशीच आहे उत्कट. उत्कटता हाच तर तिच्यातील आणि पावसातील समानतेचा धागा.  कधी कधी प्रश्‍न पडतो की, तिचा हा सावळा रंग तिने ढगांकडून घेतला की ढगांनी  तिच्याकडून. दोघांकडेही स्वतः रिते होऊन दुसऱ्याला सर्वस्व देण्याचा गुण. पाऊस जणू  तिच्यात पुरता भिनला आहे. कधी ती गडगडाटासह येणाऱ्या वादळी पावसासारखी वाटते तर कधी  आषाढातल्या मुक्त होऊन कोसळणाऱ्या सरीसारखी, तर कधी श्रावणसरींसारखी हलकेच बरसत  राहते. ती अशी बरसत राहते म्हणूनच तर आपल्या रखरखीत आयुष्यात हिरवाई  आहे....&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती&lt;br /&gt;"तो' असा का आहे हा प्रश्‍नच आहे. वळवाच्या ढगांसारखा अगदी  अनाकलनीय. कधी कोसळेल? कधी नाही काहीच पत्ता लागू देत नाही. पावसाचं याला वावडं  म्हणावं तर तासन्‌तास खिडकीत बसून "तो' पाऊस न्याहाळत असतो; पण त्याने कधी ओंजळ  गजाबाहेर काढून हात ओले केल्याचं स्मरत नाही. पावसात चालायची वेळच जर आली, तर इतका  अंग चोरुन चालतो की रेनकोटवरचा पाऊसही जणू त्याच्या अंगाला छेडतो की काय असे वाटते.  भर पावसात हा इतका कोरडा कसा राहू शकतो? कधी कधी ढगांनाच जणू तो जमत असेल तर मला  भिजवून दाखवा, असे आव्हान करतो आणि त्यावर हे आव्हान न पेलवल्याने ढग थयथयाट करतात  की काय असे वाटून जाते. पण तो आहे तसाच आहे म्हणून तर मी आहे. तो त्या खिडकीत उभा  असतो त्यामुळेच तर त्या ढगांच्या आवाजाची भीती नाही वाटत. एकटीला भयग्रस्त करणारे  ते ढग, तो सोबतीला असला की&lt;br /&gt;अगदी सुतासारखे सरळ वागायला लागतात. मग त्यांच्या  त्या गर्जनेत ढोलांचा नाद ऐकायला मिळतो, विजांचा लखलखाट अंगभर घ्यावा वाटतो, पण  त्यासाठी तो खिडकीत उभा असायला हवा. तो समोर असतो त्यामुळेच तर हे ढग आणि वीज  आपल्या मर्यादा नाही सोडत...&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-5462653982027280910?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/5462653982027280910/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=5462653982027280910' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5462653982027280910'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5462653982027280910'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/07/blog-post_15.html' title='पाऊस'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-7233868072318548166</id><published>2011-07-09T04:23:00.001-07:00</published><updated>2011-07-09T04:23:54.877-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>कपाटातील समृध्द अडगळ</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-aXFRRX5XuRE/Thg6CCs5svI/AAAAAAAAATw/ZHXj7c0f5yw/s1600/Hindu.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-aXFRRX5XuRE/Thg6CCs5svI/AAAAAAAAATw/ZHXj7c0f5yw/s320/Hindu.jpg" width="194" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;जगातील कोणत्याही ललित साहित्याचा मूळ गाभा वाचकांचे रंजन करणे हाच असतो, किंबहुना  तोच असायला हवा. समाजप्रबोधन, नीतीमत्तांची शिकवणी साहित्यांनी घ्यायला हरकत नाही;  पण त्यापूर्वी त्यांचा मूळ गाभा रसरशीत असायला हवा. जर एखादी कथा, कविता, नाटक,  कादंबरी या गाभ्यापासून दूर गेली तर ती कलाकृती कागदांचे भेंडोळे किंवा चांगल्या  वेष्टणातील रद्दी एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. अशा कलाकृतीकडून वाचकही काही  अपेक्षा करत नाहीत आणि प्रकाशक आणि लेखक दोघांनाही त्यातून काही मिळत नाही.  बऱ्याचदा जाहिरातबाजी आणि लेखकाचे नाव वापरून प्रकाशक दुय्यम, तिय्यम दर्जाचे  पुस्तक वाचकांच्या माथ्यावर मारण्यात यशस्वी होतात. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ  याबाबतीत प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत,  प्राध्यापक श्रीयुत भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्घ अडगळ कादंबरी  प्रसिद्ध करून आणि प्रसिद्धीला आणून रामदास भटकळ यांनी मराठीजनांवर जो काही उपकार  केला आहे त्याला तोड नाही. अत्रेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या दहा हजार  वर्षांत असे पुस्तक छे.., कादंबरी छे.., प्रबंध छे.., झोपेची गोळी जे काही त्यांनी  प्रसिद्ध केले आहे तसे प्रसिद्धीस आणण्याची कुणाच्या बापाच्यात धमक नाही. &lt;br /&gt;अनेक  साहित्यिकांची उतरत्या वयात प्रतिभा संपुष्टास गेलेली असते. प्रतिभेचे तळे आटले, की  हे जुन्या काळात रमू लागतात; मग प्रतिभेच्या अत्युच्च स्थानी असताना यांच्या  हातातून निसटलेली काही पाने त्यावेळी त्यांना दुय्यम दर्जाची वाटलेली, पण आता  हातातून काहीच निसटत नसल्याने आधार वाटू लागतात. मग हे साहित्यिक असे कागदाचे कपटे  गोळा करून एका पोत्यात बांधतात आणि त्याला काही तरी नाव देतात. अनेकवेळा हा प्रयोग  यशस्वीही होतो. त्या कागदांच्या बोळ्यातून काहीतरी हाताला लागते. उरलेला कचरा जरी  सोडला तरी काही तरी हाताला लागले म्हणून वाचकही खूश असतो. रा. रा. नेमाडेंनीही असाच  सगळा कचरा एका पोत्यात भरला. त्याला गोंडस असे नावही दिले "हिंदू'. हे िंहंदू नाव  का, तर त्या पोत्याबाबतीत काही तरी वाद निर्माण होईल आणि पोती हातोहात खपली जातील.  "होराभूषण' नेमाडेंचा हा होरा पक्‍का खरा ठरला. पोती भराभर खपली खरे; पण लोकांनी  त्याचे तोंड उघडले आणि हातात फक्‍त संदर्भहीन कागदांचे कपटे मिळायला लागले.  त्यामुळे लोकांनी एकदा ते तोंड झाकले ते पुन्हा काही उघडले नाही. त्यामुळे 650  रुपयांची ही कादंबरी कपाटातील समृद्ध अडगळ ठरते.&lt;br /&gt;साहित्यिकाची प्रत्येक कलाकृती  एकटी असते. लेखकाने यापूर्वी काय लिहिले आणि ते कसे होते यावर त्याने नंतर  लिहिलेल्या पुस्तकांना प्राथमिक ग्राहक मिळण्यासाठी फायदा होतो खरा; परंतु त्या  प्रत्येक पुस्तकाची स्वतःची ओळख निर्माण झाली तरच साहित्यिक यशस्वी ठरतो, नाही तर  लेखक अमुक"कार' तमुक"कार' बनतो. एखाद्या लेखकाच्या दृष्टीने असे "कार' बनणेही खूप  मोठे भाग्याचे असल्याने तो त्यावर समाधानी असतो. पण जातिवंत लेखकाला त्याची स्वतःची  ओळख एखाद्या पुस्तकावरून व्हावी, असे वाटत नसते. त्यामुळे तो प्रत्येकवेळी  प्रतिभेची नवनवी शिखरे चढत राहतो. त्यामुळे त्याची मागची पुस्तके कितीही गाजली असली  तरी तो नूतन नवा भेटतो. नेमाडेंच्या बाबतीत अगदी तसेच म्हणायला गेल्यास ते  "कोसला'पुरतेच मर्यादित राहतात आणि उद्या त्यांची ओळख सांगायची झाल्यास "कोसला'कार  म्हणूनच सांगावी लागेल. प्राध्यापकी पिंड असलेल्या नेमाडेंना हिंदू धर्माबद्दल  लिहायचे होते, त्यांना जातीपातीबद्दल लिहायचे होते, त्यांना ब्राह्मणी  संस्कृतीबद्दल लिहायचे होते, रुढी-परंपरा यावर लिहायचे होते, त्यांना प्रत्येक  गोष्टीवर लिहायचे होते, पण त्यासाठीचा आराखडा सापडत नव्हता. मग ते पस्तीस वर्षे  लिहित राहिले, जमेल तसे आणि जमेल तेवढे.. घरात कागदांची नुसती अडगळ निर्माण झाली.  आता ही अडगळ कमी करण्यासाठी त्यांनी पोती शोधायला सुरवात केली. या कागदाच्या  कपटांना एका धाग्यात गुंतविणे आवश्‍यक होते. सध्या प्रबंध आणि शोधनिबंधांना कोणी  कुत्रं खात नाही. विचारवंतांची पुस्तके ग्रंथालयांच्या कपाटात धूळ खात पडली आहेत.  अशात या कपटांना विकून चांगला पैसा मिळविण्याच्या दृष्टीने कादंबरीसारखा मार्ग हा  सोयीस्कर होता. त्यामुळे त्यांनी कादंबरीचं पोतं निवडलं. ज्या पोत्यात ही सगळी  कागदे घातल्यानंतर ते विकलंही गेलं पाहिजे. मग त्या पोत&lt;br /&gt;्याच्या नावावरून वाद  निर्माण झाला पाहिजे. मग काय करायचे तर पोत्याला "वादळी' नाव द्यायचे. समाजातील  भावनांचे ध्रुवीकरण झाल्याच्या काळात त्यांना "हिंदू' नावाचं पोतं सापडलं. त्यात  त्यांनी हा सगळा पसारा कोंबला आणि तो खंडेराव नावाच्या एका काल्पनिक पात्राला पकडून  त्याच्यावर वाचकांच्या दारात नेऊन टाकण्याची जबाबदारी सोपविली. &lt;br /&gt;मुळात नेमाडेंना  काय म्हणायचे आहे, कशासाठी म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे काहीच या  कादंबरीतून स्पष्ट होत नाही. त्यांना हिंदू धर्मातील रुढी-परंपरांवर टीकाही करायची  आहे आणि त्याबद्दल भूमिकाही घ्यायची नाही. ब्राह्मणांना दुखवायचेही नाही आणि  सोडायचेही नाही. केवळ मत्सर आणि आपल्याला खूप काही कळतं एवढं सांगण्यासाठी त्यांनी  603 पाने खर्ची घालण्याचे कारण नव्हते. त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं असतं, की  मला खूप काही कळतं आणि मी यांचा यांचा मत्सर करतोय, तर नेमाडेंचे साहित्यिक पुण्य  एवढेही लयाला गेलेले नाही. त्यामुळे मराठी माणसांनी मान डोलविली असती. पण महाकाव्य  लिहिण्याच्या अट्टहासापोटी त्यांनी केलेला हा कारभार आहे. पुस्तकातील त्रुटींबद्दल  लिहायचे तर प्रत्येक पानावर त्रुटीच आहे. "नेमाडपंथी' भाषा म्हणून लोकांच्या  डोक्‍यावर काहीही थापायचे हे योग्य नाही. रंजकता तर नाहीच, पण निवेदनाच्या  पातळीवरही सगळा सावळा गोंधळ आहे. शेजारी झेंडू बामची डबी ठेवून वाचायला बसले तरी  वाचता येत नाही. कादंबरी कुठल्याच पातळीवर चांगली नाही. ज्यांच्या सहनशक्‍तीची  परीक्षा घ्यायची आहे अशा लोकांसाठी ही कादंबरी खूप चांगली आहे. त्यांनी ती वाचावी  आणि सहनशक्‍ती दाखवावी हे माझे आव्हान आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-7233868072318548166?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/7233868072318548166/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=7233868072318548166' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7233868072318548166'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7233868072318548166'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='कपाटातील समृध्द अडगळ'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-aXFRRX5XuRE/Thg6CCs5svI/AAAAAAAAATw/ZHXj7c0f5yw/s72-c/Hindu.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-882619955275846820</id><published>2011-06-06T09:47:00.000-07:00</published><updated>2011-06-06T09:47:53.836-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>मोगऱ्याची वेणी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: blue;"&gt;केवढयाला रे, हे केवड्याचे पान.. सोळा, सतरा वर्षांच्या त्या मुलीने त्याच्याकडे  बघत, थोडं मुरकंतच विचारलं. &lt;br /&gt;बारा रुपये! त्याने थंडपणे उत्तर दिलं. त्याला  माहित होतं की बारा रुपये म्हणून सांगितलं की पुढची बाई दहा रुपयाला मागते. थोडा  मोलभाव केला की दहा रुपयाला ते पान विकलं जायचं. पण तीनं ना पर्समध्ये हात घातला,  ना मोलभाव केला, जशी आली तशी ती निघून मंदिरात शिरली. &lt;br /&gt;त्याला क्षणभर वाटलं पुढे  जावं... दहा रुपयाला देईन असं सांगाव पण त्याचा धीर झाला नाही. कदाचीत ती जर  त्याच्या वयाचीच नसती तर तो पुढे नक्‍की गेला असता. पण ती त्याच्याच वयाची असल्याने  तो संकोचला. जाऊ देत, म्हणून तो मागे सरला...&lt;br /&gt;काय रे! काल तू केवड्याची पाने  विकत होतास ना? मग आज तू या मोगऱ्याच्या वेण्या का आणल्या आहेस... कालची तीच ती  होती. काल घातलेल्या निळ्या ड्रेसपेक्षा आज हिने घातलेला लाल रंगाचा ड्रेस खूप छान  शोभतो. त्याच्या मनात एक विचार येऊन गेला..&lt;br /&gt;केवड्याची पाने मिळाली नाहीत.  विकायला काहीतरी पाहिजे ना? म्हणून मग मोगऱ्याच्या वेण्या आणल्या आहेत. घ्या ना  वेण्या! दहा रुपयाला दोन दिल्या... त्यानं विनंती केली.&lt;br /&gt;तिनं वेण्या उचलल्या...  त्या मोगऱ्याचा गंध श्‍वास भरुन घेतला. केवड्याचा सुगंध, मोगऱ्याला नाही रे! मला  केवडा हवा होता. ती एवढीच बोलली आणि निघून गेली.&lt;br /&gt;तिसऱ्या दिवशी तो माळ्याशी  भांडला, पण केवडा मिळाला नाही. आज कधी नव्हे तो त्याला केवडा हवा होता. नाही तर  वेण्या संपल्या की याला केवडा मिळायचा... &lt;br /&gt;आज ती परत आली आणि परत तिने केवडाच  मागितला तर.. आज तिनं येऊच नये... उद्या तिच्यासाठी केवडा आणीन अगदी कुठूनही आणीन,  पण आज तिनं येऊ नये...असं त्याला वाटत होतं... पण कालच्यावेळीच ती आली.&lt;br /&gt;ती सरळ  त्याच्यासमोरच आली... तीनं पुन्हा त्याच्याकडे बघितल... त्याच्या परडीतील  मोगऱ्याच्या वेण्या इकडे तिकडे केल्या. &lt;br /&gt;""केवडा नाही ना आणलास तू''&lt;br /&gt;नाही...  नाराजीनंच त्याने मान हलविली. &lt;br /&gt;हातातील वेण्या तिथेच ठेवून ती निघायला लागली,  तसा तो पुढे झाला. &lt;br /&gt;"" या वेण्या घ्या... बघा किती ताजा मोगरा आहे...पैसे नका  देऊ....''&lt;br /&gt;त्याने हातात एक वेणी उचलली. त्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांच्या  पार्श्‍वभूमिवरचा तिचा सावळा चेहरा आणखी तजेलदार दिसत होता. क्षणभर तीही भांबावली,  पण लगेच सावरली... &lt;br /&gt;""नको! मला केवडाच हवा.''&lt;br /&gt;तिच्या उत्तराने तो हिरमुसा  झाला. मागे सरला.... पुढच्या दोन दिवसांत त्याला केवडा मिळाला नाही, मिळालेले  गजरेही त्याने घेतले नाहीत... तो रस्त्यावर आलाच नाही.... नंतर तो कितीतरी दिवस  त्याच रस्त्यावर यायचा. केवडा घेऊन .. पण ती यायची नाही... तो गजरे विकायचा... पण  त्याच्या परडीत एक केवड्याचे पान मात्र तसेच सूकुन जायचे... कोणी त्याला विचारलेच  तर केवडा विकायला नाही एवढेच म्हणायचा... कधीतरी ती येईल म्हणून तो परडीत नेहमी  केवड्याचे एक पान ठेवायचा.... पण ती आली नाही. त्याची नजर तिच्या रस्त्याकडे  असायची....दिवसा मागून दिवस सरले....त्याचं कॉलेज संपलं.... तसं त्याचा गजरे  विकण्याचा पार्ट टाईम जॉबही सुटला......हातात गाडी आली... कधी तो त्या रस्त्यावर  थांबायचा... गाडीच्या काचा खाली करुन तेथील गजरे विकणाऱ्या पोरांकडे बघायचा....  तेथील पोऱ्याकडून केवडा घ्यायचा... त्या केवड्याचा वास त्याच्या केबीनमध्ये दरवळत  राहायचा....&lt;br /&gt;आजही तो असाच आपल्या नादात चालला होता... त्याची गाडी मंदिरासमोर  थांबली.... एक पोरगं परडी सांभाळत त्याच्यासमोर आलं... &lt;br /&gt;"" केवडा आहे का  रे!''&lt;br /&gt;""नाय साहेब! '' त्यानं उत्तर दिलं.... आज माळ्याने केवडा दिला नाही...  &lt;br /&gt;तो हसला... पोराला नाराज करायला नको म्हणून त्याने एक छानशी मोगऱ्याची वेणी  घेतली आणि तो मंदिराच्या पायऱ्या चढला.... त्यानं देवीला नमस्कार केला आणि तो  परतला... चप्पल घालायला तो सहज वाकला, तर एक केवड्याचे पान त्याच्या चपलासमोर पडलं  होतं. त्यानं ते उचललं... समोर ती तीच होती... काळ लोटला असला तरी त्यानं तिला कधीच  ओळखले होते... बहुतेक तिनेही ते ओळखले असावं... ती हलकेच पुढे आली... तिने त्याच्या  हातातील ते केवड्याचे पान हलकेच घेतले... त्याच्यासमोरच ते केसांत माळले.... त्याने  मघाशी घेतलेली वेणी तिच्या समोर केली.... आज तिने ती वेणीही घेतली....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-882619955275846820?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/882619955275846820/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=882619955275846820' title='10 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/882619955275846820'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/882619955275846820'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='मोगऱ्याची वेणी'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-5438753171650739347</id><published>2011-05-23T04:33:00.000-07:00</published><updated>2011-05-23T04:40:41.033-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>आई भूक</title><content type='html'>"अण्णा, आपण आता कुटं! मामाच्या गावाला! बापाच्या खांद्यावर  बसलेल्या त्या साडेचार, पाच वर्षांच्या पोरानं बापाचा मुंडासा घट्‌ट पकडत प्रश्‍न  विचारला. झपाझप पावलं टाकत चाललेल्या त्या बापानं पोराच्या त्या प्रश्‍नाकडे लक्षच  दिले नाही. सोबतिला त्याची बायको दिड पावनेदोन वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन  त्याच्या चालण्याच्या गतीत गती मिळवत होती. तिन्हीसांजेची वेळ जवळ येत होती. शेतात  राबणारी माणसं घराला जवळ करीत होती.&lt;br /&gt;"अण्णा, या पावटी मला जत्रेतनं, ट्यॅक्‍टर  घेणार न्हवं! रंग्याला तेच्या मामानं लय चांगला ट्यॅक्‍टर घेतलाया, ही चाबी दिली की  धुssम! ते पोरगं अखंड बडबडत होतं. त्याचा बाप मात्र त्याच्या कुठल्याच प्रश्‍नाचं  उत्तर देत नव्हता. चालण्याची गती तेवढी वाढत होती. बापाच्या खांद्यावर बसून ते पोर  टकामका नजरेनं सगळा परिसर डोळ्यात साठवून घेत होतं. लांबच लांब जाणाऱ्या पायवाटा,  अंब्यांनी लगडलेली झाडे, घरट्याकडे परतणारे पक्षी.. त्याची नजर स्थीर राहात नव्हती.  या रानात तो कितीतरी वेळा आला होता, अनेकवेळा घराकडे परीतीच्या वाटेवर त्याला हेच  चित्र दिसायचं. पण आज काही तरी वेगळं होतं. आज त्यानं आईचं बोट धरलं नव्हतं, तर  बापाच्या खांद्यावर तो बसला होता, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट नविन वाटत होती.  सहज त्याची नजर बगळ्यांच्या थव्याकडे गेली... नकळत त्याची मूठ झाकली गेली. मूठ  झाकली की आकाशातून जाणारे बगळे आपल्या नखांवर येऊन बसतात, असं कोणतरी त्याला  सांगितलं होतं. त्यानं मूठ वळली आणि ती बगळ्यांच्या दिशेने केली. बगळ्यांचा थवा आला  आणि एका झाडावर जाऊन विसावला. त्यानं मूठ सोडली, मिटलेले डोळे उघडले. त्याच्या  दोन्ही हातांच्या दहाही बोटांवरच्या नखांवर बगळ्यांनी दाटीवाटीने ठाण मांडले होते.  त्याला प्रचंड आनंद झाला."अण्णा! समदं बगळं हातावर आल्याती! त्याचा बाप काही बोलला  नाही. झपाझप पावलं टाकत तो पुढेच चालला होता. रानातील वर्दळ बरीच कमी झाली होती.  अंधार पसरायला लागला होता. खरेतर त्याला अंधाराची खूप भीती वाटायची, पण आज बापाच्या  खांद्यावर बसून जाताना ती भीती पार दूर लोटली होती. बाप जवळ असला की खरेच त्याला  कशाचीच भीती वाटायची नाही. आईही बापासमोर त्याला काही बोलायची नाही. अंधार गडद होत  गेला, तशी त्याची आईही दिसायची बंद झाली.&lt;br /&gt;त्यानं मोठ्यानं हाक मारली. आई... .  आईनं नुसतं हूूं केलं. छोटी घरातून निघातानच झोपली होती.मघाशी घरातून बाहेर पडताना  दुधासाठी ती रडत होती. पण दूध घरात कुठे होतं, रडली रडली आणि झोपून गेली. अण्णा  घरात आल्यावर आई खूप रडली. बराचवेळ त्याला काही कळेना. मग आई आणि अण्णा दोघे रडायला  लागले, आणि आईनं छोटीला काखेत घेतलं. आणि अण्णांनी त्याला बखोटीला धरुनच खांद्यावर  घेतलं.&lt;br /&gt;अण्णा कुटं ! त्यानं विचारलं. गावाला त्याच्या बापानं त्याचं कुतूहल  शमविण्याचा प्रयत्न केला. पण गावाला जाताना आई नेहमी तोंड धुते... त्याला त्याचा  नवीन ड्रेस घालू देते पण आज यातील काहीच झाले नाही याचे त्याला आश्‍चर्य वाटले, पण  तरीही गावाला जायचे या कल्पनेने तो आनंदून गेला.&lt;br /&gt;अण्णा कवा यायचं गाव... त्यानं  काकुळतीला येऊन प्रश्‍न केला. खरे तर त्याला भूक लागली होती, पण आईकडं काही मागायचं  तर आई दिसत नव्हती. त्याचा बाप नेहमीसारखा शांत राहिला. आता अंधार मिट्‌ट झाला  होता. मिणमिणत्या चांदण्यात काहीच दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज गहिरा झाला होता.  एवढ्यात त्याला काही तरी विहिरीत पडल्याचा आवाज आला.... जोरात.... त्याला काही कळलं  नाही. त्याची भूक त्याला जास्त जाणवायला लागली. त्यानं मोठ्याने आईला हाक मारली...  आई भूक.... ते शब्द त्या विहिरीत घुमू लागले. त्याच्या अण्णांनी त्याच्यासकट  विहिरीत उडी टाकली होती. "आई भूक' एवढेच शब्द जीवंत होते... बाकी चारही जणांचे  श्‍वास शांबले होते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-5438753171650739347?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/5438753171650739347/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=5438753171650739347' title='17 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5438753171650739347'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5438753171650739347'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='आई भूक'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>17</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-784623638196619691</id><published>2011-04-24T09:47:00.001-07:00</published><updated>2011-04-25T02:41:59.871-07:00</updated><title type='text'>कडी जोडणारा संपादक</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-3U3FilQ7_1M/TbRUfOxiTYI/AAAAAAAAASU/FcS6YeOIWew/s1600/pawarsir.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 258px; height: 320px;" src="http://1.bp.blogspot.com/-3U3FilQ7_1M/TbRUfOxiTYI/AAAAAAAAASU/FcS6YeOIWew/s320/pawarsir.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5599193132246912386" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;कडी जोडणारा संपादक&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्तमानपत्रे आपला चेहरा गमावून बसली आहेत, अशी ओरड आता अभिजनांमध्ये सारखी होताना दिसते. संपादकांचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नाही अशा आशयाच्या चर्चाही घडत आहे. वाचकांची रुची आणि वर्तमानपत्रांना आलेले भांडवली स्वरुप या कारणांनी अभिजनांच्या या चर्चामध्ये तथ्य नाहीच असे नाही, पण तरीही काही संपादक आपला चेहरा अंकातून दाखवत आले आहेत. पण केवळ संपादकांचा चेहरा वर्तमापत्रात दिसून चालत नाही तर संपादकांमध्ये समाजाला एकवटण्याची आणि त्या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याची ताकद असली पाहिजे. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक संपादकांनी समाज एकवटण्याचे काम केले, स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रश्‍नांच्याबाबतीत संपादकांनी समाजाजागृती करुन त्याला दिशा देण्याचे काम केले नाहीच असे नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांचा ताजा इतिहास बघता संपादक मंडळींना हे काम जमल्याचे दिसत नाही. पण कोल्हापूरच्या 24 एप्रिलच्या पंचगंगा वाचवुया मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता ही तुटलेली साखळी जोडण्याचे काम "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीराम पवार करत आहेत हे दिसते. संपादकाला लागणारी वैचारीक बैठक त्यांची घट्‌ट तर आहेच पण त्याशिवाय समाजाला एकवटण्याची आणि त्याला दिशा देण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.&lt;br /&gt;कोल्हापुरातील "झाडे लावा' ही मोहिम असो वा पंचगंगा स्वच्छता मोहिम या दोन्ही मोहिमांचे रुपांतर लोकचळवळीत करण्याची हातोटी आणि त्यापाठिमागचे तात्वीक अधिष्ठान पवारसर यांच्याकडे आहे. एकीकडे वर्तमानपत्रे रोजच्या घडामोडी देत असताना त्याच घडामोडींवर लिहिणारे अनेक संपादक आहेत ( ते चूकही नाही), तर दुसरीकडे आपल्याच विचारांना कवटाळून समाजातील सगळे प्रश्‍न त्याच चष्म्यातून बघत लिहिणारे संपादक आहेत. वेगळे विषय मांडणे आणि ते लावून धरणे हेही समजण्यासारखे आहे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी करता येईल का हे बघणे आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही गोष्ट आव्हानात्मकच नव्हे तर अवघडही आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न काय हे हेरुण तो प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनाच पुढे आणण्याची ताकद तुमच्या लेखणीत पाहिजे. पवारसर यांच्याकडे ही लेखणीची ताकद तर आहेच पण तो प्रश्‍न काय हे हेरण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच "सकाळ'च्या या दोन्ही मोहिमा लोकचळवळ बनल्या.&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-784623638196619691?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/784623638196619691/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=784623638196619691' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/784623638196619691'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/784623638196619691'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/04/blog-post_24.html' title='कडी जोडणारा संपादक'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-3U3FilQ7_1M/TbRUfOxiTYI/AAAAAAAAASU/FcS6YeOIWew/s72-c/pawarsir.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-1468002228210532873</id><published>2011-04-13T10:12:00.001-07:00</published><updated>2011-04-13T10:12:56.546-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...</title><content type='html'>आंदोलनाचा विषय कोणी चांगला घेतला म्हणून तो माणूस महानायक ठरतो का? एखादा विषय  मार्गी लावल्यानंतर त्या माणसाला सगळ्याच विषयांतील सगळेच कळते, असे मानायचे का?  त्याच्या प्रत्येक कृतीमागे कोणताही छुपा उद्देश नाहीच, हे का मानून चालायचे?  समाजहित बघताना त्या महानायकाने केलेल्या चुका आणि त्याच्याकडून होत असलेल्या चुका  यांना क्षमा करतच राहायचे का? एखाद्या विचाराने प्रभावित होणे वेगळे आणि तो विचार  अंगीकारताना त्यामागची विचारांची बैठक मजबूत असणे वेगळे. याबाबत त्या महानायकाचे  विचार ठिसूळ असतील तर तो त्या विचारांचा कसा मानायचा?..... असे अनेक प्रश्‍न  आहेत... त्याची उत्तरे सापडत नाहीत. केवळ भोळेपणाने आणि समाजातील मोठा घटक अण्णा  हजारे यांच्या मागे जातो म्हणून अण्णांना महानायक म्हणायला मन धजत नाही. अण्णांच्या  प्रामाणिकपणावर आक्षेप घ्यायचे कारण नाही. त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाला  पाठिंबाच द्यायला हवा, तरीही आंदोलनकर्त्या माणसाला महानायक मानण्याची गरज आहे का?  अण्णा खरेच महानायक आहेत का? प्रश्‍नांची माळ तुटता तुटत नाही. या प्रश्‍नांची ठोस  उत्तरे अण्णांना पाठिंबा देणाऱ्यांकडेही नाहीत.&lt;br /&gt;भ्रष्टाचाराने बरबटलेल्या  व्यवस्थेला कोणीतरी ठोसा लावला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती.  रोजच्या "संसारिक' जबाबदाऱ्या पेलताना भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांना दिसत होता; पण  त्यावर उपाय मिळत नव्हता. ए. राजा, सुरेश कलमाडी यांच्या प्रकरणानंतर तर लोकांचा  राजकारण्यांवरील विश्‍वासच उडू लागला होता. त्यातच अण्णा हजारेंनी लोकपाल  विधेयकाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केले आणि लोकांचा अण्णांना पाठिंबा मिळायला  लागला. इथपर्यंत सगळं ठीक चालले होते; पण इथून पुढे मात्र अनेक घटकांनी हे आंदोलन  प्रभावित होत गेले. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. अण्णांच्या आंदोलनाला  इंग्रजी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. यामागे केवळ या देशातून भ्रष्टाचाराचे  निर्मूलन झाले पाहिजे, हा हेतू नक्‍कीच नव्हता. गेल्या सहा महिन्यांतील काही  वृत्तवाहिन्यांच्या चर्चा बघितल्या तर हे लक्षात येईल, की यांना हे सरकार पाडण्याची  घाई झाली आहे. ए. राजा प्रकरण असेल, सुरेश कलमाडी प्रकरण असेल किंवा विकिलिक्‍स  प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांतून सरकारला अडचणीतच आणायचे होते, हे सहज लक्षात  येते. (केंद्रातील युपीए सरकारही काही फार दिवे लावत नसल्याने या माध्यमांची भूमिका  अयोग्य म्हणता येणार नाही; पण त्या पाठीमागे केवळ लोकहित हाच उद्देश नाही हे  त्यांच्या आक्रस्तळेपणावरून लक्षात येते.) इथे मात्र एक मूलभूत फरक आहे. कलमाडी,  राजा किंवा विकिलिक्‍स प्रकरणी विरोधी पक्षाने मोठा गदारोळ केला; पण लोकांचा  पाठिंबा मात्र त्यांना मिळाला नाही. आता विरोधी पक्षांनी उठविलेल्या प्रश्‍नांना  लोकांतून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या माध्यमांचीही गोची होत होती. सरकारची  विश्‍वासार्हता कमी झालीच आहे; पण विरोधकांकडेही ती नाही, असाच संदेश जणू जनता देत  होती. या दोन्हीपेक्षा तिसऱ्याच कोणीतरी हा प&lt;br /&gt;्रश्‍न हाताळावा, अशी अपेक्षा  सर्वसामान्यांना वाटत होती आणि अण्णांच्या रूपाने ती पूर्ण झाली. आता या प्रश्‍नाचे  भांडवल करून सरकारला नमवावे, यासाठी ही माध्यमे पुढे झाली. त्यांनी अण्णांना हिरो  करायचे ठरविले. चोवीस तास अण्णांच्या बातम्या दाखवून लोकांमधील असंतोष जागृत केला.  लोकांना तिसरी व्यक्‍ती मिळाली आणि माध्यमांना नवा मुद्दा. विकिलिक्‍स आणि ए. राजा  प्रकरणात सरकार कोसळले तर नाही; पण तरीही काही चिरा पडल्या होत्या. आता अण्णांना  हिरो करून ती तोफ डागायची, याच उद्देशाने माध्यमे कामाला लागली. अण्णांच्या  अनिश्‍चित (बेमुदत नव्हे) उपोषणाचे दिवस जसे पुढे पुढे जाऊ लागले तस तसे माध्यमांची  धार तीव्र होत गेली. लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि एका वळणावर अण्णांच्या मागण्या  मान्य झाल्या. आता खरा प्रश्‍न परत निर्माण झाला आहे. आता अण्णा महानायक झाले. ते  गांधीवादी विचारांचे आहेत, ते अंगावरच्या कपड्यांनीशी लढताहेत वगैरे वगैरे चर्चा  झडू लागल्या. प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आणि तो प्रश्‍न सोडविणाऱ्यांना प्रतीक करून  त्यांचा यथोचीत मान राखणे, हेही महत्त्वाचे असतेच. अण्णांच्या आंदोलनाबद्दल  कोणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही; पण याचा अर्थ अण्णांना महानायकपदावर बसविणे  हे अण्णांसाठी आणि समाजासाठीही घातक ठरेल.&lt;br /&gt;विचारांची पताका हातात घेणे आणि ती  घेऊन पुढे जाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींना हे दोन्ही जमले.  स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण यांनाही ते काही प्रमाणात जमले (जयप्रकाश नारायण  यांना गुरू मानणारे किमान डझनभर नेते दिल्लीत सरकारला हलविताना दिसतील); पण हे  अण्णांना जमेल का? हा प्रश्‍न आहे. अण्णांकडे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी  शक्‍ती नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या विचारांचा गोंधळच प्रचंड आहेत.  बौद्धीक क्षमतेविषयी कोणी जर आक्षेप घेत असेल, तर त्यामागील असूया आणि निगरगट्टपणा  सोडून त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. हा प्रश्‍न उपस्थित करण्याचे कारण, अशा  माणसांना देव्हाऱ्यात ठेवून आपला कार्यभार करणारे निर्माण होतात (इथे तर ते झाले  आहेतच) आणि आंदोलनाची दिशा दाखविणे, बघून घेणे, अडचणीतच आणणे या पातळीवर येते.  त्याचबरोबर देव्हाऱ्यातील या महानायकालाही आपण खूप मोठे आहोत असा भास होतो आणि तो  वेगवेगळ्या मागण्या करू लागतो. या मागण्या बहुंताशवेळा व्यवहारवादाच्या पलीकडच्या  असतात आणि मग समाजासाठी रणांगणात उतरलेला महानायक समाजाचेच नुकसान करायला लागतो.  त्यांचे शिष्य त्यांच्या विचारांना विरोध म्हणजेच समाजावादाला, पुरोगामित्वाला  विरोध, देशाला विरोध अशा आवया उठवायला लागतात. त्यामुळेच अण्णांना महानायक करणे  समाजाने पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे.&lt;br /&gt;अण्णांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात  कुठे गांधीवाद दिसत नाही. गांधीजी ज्या प्रकारे आंदोलन करायचे त्यालाच गांधीवाद  समजायचा का? गांधीवाद हा विचारांचा आणि आचारांचा एक मार्ग आहे. एका बाजूला अण्णा  फाशी द्या, गोळ्या घाला अशा पद्धतीचे आवाहन करताहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधीवादी  म्हणवून घेताहेत. अरे गांधींना तलवारच मान्य नव्हती आणि हे तर तलवारीच्या म्यानेत  गांधीवाद कोंबताहेत. प्रश्‍न केवळ तलवार किंवा फाशीची गोष्ट करण्याबाबत नाही, तर  प्रश्‍न आहे त्या विचारांची अधिष्ठान असण्याचे. एक क्षणभर आपण मानू की काय फरक  पडतो, की ते गांधीवादी आहेत की नाही याचा. भ्रष्टाचारविरोधी ते आग्रही आहेत आणि  त्यासाठी त्यांनी आपला प्राणही पणाला लावला होताच की. त्यांच्या प्राण पणाला  लावण्याबद्दल आक्षेप नाही किंवा त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेबद्दलही आक्षेप नाही.  आक्षेप आहे तो त्यांच्याभोवती जमत असलेल्या जळमटांबद्दल. ही जळमटे वाढली, की त्यात  समाजाचाच श्‍वास कोंडला जाण्याची शक्‍यता आहे. नेत्याकडे अशी जळमटे बनू न देण्याची  ताकद असायला हवी. दुर्दैवाने ती अण्णांकडे नाही. त्यामुळे ते दीर्घकालीन मोठे  आंदोलन उभे करू शकत नाहीत. अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-1468002228210532873?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/1468002228210532873/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=1468002228210532873' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1468002228210532873'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/1468002228210532873'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/04/blog-post_13.html' title='अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-2238682659181873132</id><published>2011-04-03T08:26:00.000-07:00</published><updated>2011-04-03T08:31:13.032-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>सोळा सहस्रातील स्त्री</title><content type='html'>डोक्‍यावरचा मोरपिसांचा मुकुट त्याने काढून ठेवला  आणि तो बाथरूमध्ये शिरला. चेहऱ्यावरचा रंग धूत असतानाच कोणी तरी कडी वाजविली.  त्याने चेहरा धुतला आणि तो पुसतच तो बाहेर आला. अजुनी अंगावरची नाटकातील कृष्णाची  वस्त्रे तशीच होती. गळ्यातील माळ आणि पितांबर तसेच होते. खरे तर त्याला आज खूप  कंटाळा आला होता, कोणी भेटायला सही मागायला येऊ नये असेच वाटत होते; पण समोरच्या  त्या बाईंना त्याला थांबवावे नाही वाटले. ती बाई आत आली.&lt;br /&gt;तुमचं कृष्णाचं काम खूप  सुंदर झालं. मला तुमचा अभिनय खूप आवडतो.&lt;br /&gt;त्यानं उगाच हसण्याचा प्रयत्न केला.  आभारी आहे, अशा अर्थाने त्याने मान हलविली.&lt;br /&gt;ती बाई तिथेच उभी राहिली... त्याला  तिचे तसे उभे राहणे अस्वस्थ वाटू लागले.&lt;br /&gt;तुम्ही बसा ना?&lt;br /&gt;तिही थोडी संकोचली  होती; पण बसली. ती बसल्यावर त्याला आपण उगाचच तिला बसायला सांगितल्याचे वाटून  गेले.&lt;br /&gt;तुमच्याकडे बघितल्यावर कृष्ण तुमच्यासारखाच दिसत असेल असे वाटते  हो?&lt;br /&gt;""नाही हो हे तुमचे प्रेम आहे. रंगांची पुटं चेहऱ्यावर चढवून कृष्ण रंगवणारे  आम्ही बहुरुपी. त्या योगेश्‍वराचे रुप कुठे यायचे आम्हला.''&lt;br /&gt;त्याचे ते थोडे  लांबलेले वाक्‍य ऐकून ती थोडी सैल झाली. तिथेच व्यवस्थित बसत तिने त्याच्याकडे  बघितले. तो थकला होता; पण तरीही त्या बाईचे तिथे बसणे त्याला खुपत नव्हते. ती काही  फार सुंदर म्हणावी अशी नव्हतीच. खरे तर थोडी सावळी होती. चाळीशी पार केली असेल; पण  निटनेटक्‍या कपड्यांमुळे ती थोडी आकर्षक वाटत होती.&lt;br /&gt;""पण तुमच्यातील राधाकृष्णच  योगेश्‍वर कृष्णापेक्षा जास्त भावतो. त्या शेवटच्या प्रसंगातील यादवीने असह्य  झालेल्या कृष्ण नाही बघवत.''&lt;br /&gt;""पण खरे तर तोच कृष्ण खरा की... असह्य, दुर्बल तो  कुठे योगेश्‍वर आहे. महाभारताच्या युद्धा वेळी अर्जुनाला उपदेश सांगणारा,  पांडवांसाठी शिष्टाई करणारा आणि जरासंधाचा वध करण्यासाठी भीमाला प्रोत्साहित करणारा  कृष्णच तो राधाकृष्ण.'' तो खाली बसला. त्या बाईंकडे त्याने आणखी एकदा निटस्‌  बघितलं, कुठे ओळख लागते का बघण्यासाठी मेंदूच्या शेवटच्या पेशीपर्यंत ताण दिला; पण  कुठेच संदर्भ लागला नाही.&lt;br /&gt;""तुम्ही अनेक भूमिका केल्या; पण तरीही वीस  वर्षांपूर्वीचे हे नाटक तुम्हाला अजून का करावे वाटते.''&lt;br /&gt;तसा तो अबोल, खूप कमी  बोलायचा. कोणी पत्रकाराने वैगेरे काही प्रश्‍न विचारले तरी तो जास्त काही नाही  बोलायचा. त्याच्या मुलाखतीही खूप जणांनी घेतल्या; पण त्या शाळा-कॉलेजांत अर्ज भरून  द्यावा तश्‍याच स्वरूपाच्या. अलीकडे तर तो काही बोलायचाच नाही. त्याच्या जुन्या  मुलाखतींनाच नव्या स्वरूपात पत्रकार सादर करायचे. कधी काळी काही मते त्याने  मांडलेली असायची; पण ती आज पुरती बदललेली असायची तरीही ती मते त्याच्या नावावर  वर्तमानपत्रे खपवायची. त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. आता त्या मतांनाही किंमत  फक्‍त काही मिनिटांच्या मनोरंजनाची आहे हे त्याला कळले होते. पण आज या बाईंशी  बोलावं असं त्याला वाटू लागलं. कुठे तरी समानधागा असेल याची त्याला खात्री वाटू  लागली.&lt;br /&gt;तुम्हाला माझा प्रश्‍न आवडला नाही का?&lt;br /&gt;त्या बाईंच्या अर्जवी आवाजाने  तो भानावर आला.&lt;br /&gt;""तसं काही नाही. या नाटकातील कृष्ण मला फार आवडतो. तो माझा  वाटतो. नटाच्या आयुष्याची शोकांतिका हीच असते तो अनेक भूमिका करतो. अनेकांची चरित्र  पडद्यावर किंवा रंगमंचावर मांडतो; पण स्वतः मात्र कोरडाच राहतो. या कृष्णाच्या  भूमिकेत मला माझं पण दिसतं. खरे तर मला या भूमिकेच्या तालमीच जास्त करायला आवडतात.  त्या आपल्यासाठी असतात ना? त्या भूमिकेतून बाहेर यावं असं वाटतचं नाही; पण तालमी  केल्यानंतर नाटक रंगमंचावर यायलाच पाहिजे नाही तर इतरांची पोटे कशी भरणार म्हणून हे  नाटक रंगमंचवर येते एवढेच.''&lt;br /&gt;म्हणजे मला नाही समजलं. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि  तुमच्यात साम्य आहे असं वाटतं की काय?&lt;br /&gt;नाही ओ. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि  माझ्यात काही साम्य शोधायचे म्हणजे असंख्य सूर्याने व्यापलेल्या आकाशात आणि आपल्यात  एखाद्या काजव्याने साम्य शोधावे तसेच आहे. ''&lt;br /&gt;मग तरीही तुम्हाला कृष्णात साम्य  वाटतेच की.&lt;br /&gt;हो पण त्या योगेश्‍वर कृष्णात नाही. तुम्हाला त्या नाटकातील एक  प्रसंग आठवतो. नरकासूर वधानंतर कृष्ण त्या सोळा सहस्त्र स्त्रियांना आपलेसे करतो.  त्या रात्री कृष्णाला झोप लागत नाही. आपल्या महालात येरझाऱ्या घालणाऱ्या त्या  कृष्णाकडे त्या सोळा सहस्र स्त्रियांतील एक धीट स्त्री येते.&lt;br /&gt;हो... आठवते. तोच  एक तर प्रसंग मनाच्या कुपीत कायम ठेवलाय... त्या एका प्रसंगासाठीच तर मी हे नाटक  अनेक वेळा बघितले. बघते आहे... त्यातील शब्द अन्‌ शब्द तोंड पाठ आहे... ती  म्हणते...&lt;br /&gt;कृष्णा तुझी बेचैनी कळते रे...सहस्त्र स्त्रिया मिळूनही तू तसा कोरडाच  की. खरे तर तू त्या राधेच्या प्रेमपाशातून मुक्‍त झालाच नाही, होणारही नाहीस.. तू  गोकुळ आणि मथुरा सोडून इथे आलास त्यामागे राधेला विसरणे हेही होतेच की. पण ते तुला  काही जमले नाही. राधेला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे. तुझ्या पराक्रमात, तुझ्या  शिष्टाईत, तुझ्या साऱ्या गुणांतून राधाच तर दिसते. राधेला तुझ्यातून वेगळे केले की  तू तुझा उरतोस कुठे. त्यामुळे आज तुला झोप लागणार नाही, तशी झोप मलाही लागणार  नाही.&lt;br /&gt;माणुसकीच्या नात्याने तू आम्हाला जवळ केलंस. तुझ्या राज्यात आम्ही तुझ्या  बायका म्हणूनही फिरू. नकासुराच्या राज्यात ज्या बंदीवासात आम्ही होतो त्यापेक्षा  निश्‍चितच तुझ्या राज्यात आम्हाला मोकळीक मिळेल. तुझ्या नावाच्या कुंकवामुळे समाजात  मानही मिळेल; पण तरीही आम्ही तुझ्या नाही होऊ शकणार. खरे सांगू कृष्णा त्या  बंदीवासापेक्षा ही मोकळी हवा फार लागते रे. नरकासुराच्या बंदीशाळेपेक्षा तुझा महाल  मोठी बंदीशाळा वाटते. नरकासुराने केलेल्या यातनांचे काही वाटायचे नाही.. तुझी  मूर्ती डोळ्यासमोर आली की सगळ्या वेदना सुसह्य व्हायच्या. तू येशील ही आशा होती आणि  या सगळ्यातून तू आम्हाला बाहेर काढशील, या आशेवरच तर जगत होतो आम्ही; पण तू आलास  आणि ती आशाही आमच्याकडून तू हिरावून घेतलीस. आता आम्ही तुझ्या आहोत आणि तू मात्र  आमचा नाहीस. ... आता जगायचं कसं. तुझंही असंच होईल. राधेच्या विचाराशिवाय तुला  जगायला येणारच नाही.''&lt;br /&gt;तो त्या बाईंकडे बघत राहिला. त्याला एकट्यालाच वाटायचं हे  नाटक माझ्यासाठीच लिहिलं आहे. प्रत्येक पात्र माझ्याच भावना बोलत आहे; पण त्या  बाईंकडे बघितल्यावर त्याला वाटले हे नाटक माझे एकट्याचे कुठे आहे. त्या बाईतील आणि  कृष्णाने मुक्‍त केलेल्या त्या सहस्र स्त्रियांतील अंतर पार मिटून गेल्याचे त्याला  वाटले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-2238682659181873132?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/2238682659181873132/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=2238682659181873132' title='10 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2238682659181873132'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2238682659181873132'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/04/blog-post_03.html' title='सोळा सहस्रातील स्त्री'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3294601675116788610</id><published>2011-04-01T04:17:00.001-07:00</published><updated>2011-04-01T06:58:50.527-07:00</updated><title type='text'>एक भूत हवे आहे..... चमत्कारासाठी</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-Rq6MvELXcF4/TZXFtedLxGI/AAAAAAAAARI/oCa06E5LZY0/s1600/cricket2.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 155px; height: 320px;" src="http://4.bp.blogspot.com/-Rq6MvELXcF4/TZXFtedLxGI/AAAAAAAAARI/oCa06E5LZY0/s320/cricket2.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5590591897510593634" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संघाला चार धावांची गरज. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अस्वस्थ हीरो खेळपट्‌टीवरून क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत असतो... प्रेक्षकांत शांतता... हिरॉईन हात जोडून देवाचा धावा करत असते. व्हिलन जो गोलंदाजी करत असतो तो शोएब अख्तरच्या स्पीडने धावत येतो.. (बऱ्याच वेळा एवढा वेळ हा का धावतोय असा प्रश्‍न पडावा &lt;img src="http://2.bp.blogspot.com/-5701VOv_vOg/TZXJVqscIHI/AAAAAAAAARY/WjVL2MEYb4Q/s320/cricket1.jpg" style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 218px; height: 320px;" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5590595886525456498" /&gt;&lt;img src="http://3.bp.blogspot.com/-C7Uf6ShiNkY/TZXJMRJOPtI/AAAAAAAAARQ/oxGn_GGaoBI/s320/cricket5.jpg" style="cursor:pointer; cursor:hand;width: 230px; height: 320px;" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5590595725048037074" /&gt;&lt;br /&gt;इतका वेळ तो एक चेंडू टाकायला घेतो)... तो चेंडू टाकतो... हीरो बॅट घुमवतो. चेंडू उंच आकशात जातो... क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूखाली येतो आणि तो झेल पकडतोही; पण त्याचा एक पाय सीमारेषेबाहेर... अंपायर षटकार असल्याची खूण करतो आणि एकच जल्लोष... हिंदी चित्रपटात असेच थोडेफार बदल केलेले प्रसंग अनेक वेळा चितारलेले आहेत. प्रेक्षकांना खात्री असते की काहीही झाले तरी (म्हणजे तेथे आपल्या हीरोची फलंदाजी व्यंकटेश प्रसादसारखी असो आणि व्हिलनची गोलंदाजी मॅकग्रासारखी असली तरीही) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हीरो तो सामना जिंकून देणारच. प्रेक्षकही हा खरोखरचा सामना असल्यासारखे शिट्या वाजवून आपल्या हीरोने कशी जिरवली, म्हणत सिनेमागृहातून बाहेर पडतात.&lt;br /&gt;भारतीय सिनेमा आणि क्रिकेट विश्‍व या दोन्ही गोलांच्या अनेक कड्या एकमेकांत मिसळल्या आहेत. क्रिकेटपटूंची आणि बॉलिवूड तारकांची अफेअर ही यातील एक कडी; पण ही कडी वगळूनही अनेक कड्या या दोन गोलांना एकत्र करतात. मग क्रिकेपटूंचे सिनेमात काम करणे असो वा नट-नट्यांनी क्रिकेट मॅच खेळणे असो; पण भारतीय सिनेमांत क्रिकेटचे प्रतिबिंब ठळकपणे पडले आहे.&lt;br /&gt;भारतीय सिनेमा हा बॉक्‍स ऑफिसवर चालणाऱ्या गणितांवर जास्त निर्माण केला जातो. त्यामुळे बाजारात जे चालते ते ते सगळे सिनेमात आणण्यासाठी काही निर्माते-दिग्दर्शक जिवाचा आटापिटा करतात. त्यामुळे ज्या देशाचा धर्मच क्रिकेट बनलेला आहे त्यामुळ क्रिकेटला 70 एमएमवर न आला असता तरच नवल. भारतीय सिनेमातही क्रिकेट अनेक अंगाने येत गेले. कधी ते कथानकाचा मुख्य भाग म्हणून तर कधी उपभाग म्हणून. अगदी काही वेळा त्याचा ओझरता उल्लेख; पण क्रिकेट भारतीय सिनेमात योग्य अंतरांनी येतच राहिले आहे. "इक्‍बाल', "ऑलराऊंडर', "लगान', "पटियाला हाऊस', "चेन कुली की मेन कुली', "दिल बोले हडीप्पा' यांसारख्या चित्रपटांचा मुख्य कथाभाग हा चित्रपटाभोवतीच गुंफला होता, तर "मासूम', "हम आपके है कोन', "मुझसे शादी करोगी', "चक दे इंडिया' यांसारख्या चित्रपटांत काही सेकंदांपुरते का होईना; पण क्रिकेट येऊन गेलेच.&lt;br /&gt;&lt;b&gt;ऑल राऊंडर ः&lt;/b&gt; भारताने 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण भारतात दिवाळी साजरी झाली. क्रिकेटचा फिव्हर एवढा होता की तो कॅश करण्यासाठी ऑल राऊंडर हा चित्रपट काढला. ज्याला अभिनयाचा एक पैलूही माहिती नव्हता अशा कुमार गौरवला अष्टपैलूची भूमिका मिळाली. लव्हस्टोरीच्या यशातून अजून कुमार गौरव बाहेर पडला नव्हता; पण लोकांनी या ऑल राऊंडरला नाकारले.&lt;br /&gt;&lt;b&gt;मालामाल ः&lt;/b&gt; हा खरे तर संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित चित्रपट नव्हता. या चित्रपटात नसिरुद्दीन शाहने क्रिकेटपटूची भूमिका केली होती. यामध्ये आता ज्याप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेट संघ स्पॉट फिक्‍सिंगमध्ये अडकलेला आहे त्याप्रमाणेच नासिरुद्दीन शहांना हा सामना गमवायचा होता. खरे तर या चित्रपटाची खरी प्रसिद्धी झाली ती भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यामुळे. नसिरुद्दीन शहा यांच्या सोबतीने तेही या सामन्यात दिसले होते.&lt;br /&gt;&lt;b&gt;अव्वल नंबर ः &lt;/b&gt;1990 मध्ये आलेला हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलेच नाही. मिस्टर परफेक्‍टनिस्ट म्हणून ज्या अमीर खानला संबोधले जाते तो या चित्रपटाचा हीरो. चित्रपट देव आनंदचा. त्यामुळे देव आनंद यांच्या चित्रपटात जे जे असते ते ते सगळे या चित्रपटात बघायला मिळते. विशेष म्हणजे त्यानंतर काही काळ आमीरवर तो देव आनंदसारखा अभिनय करतो अशी टीकाही झाली होती. आदित्य पांचोलीही या चित्रपटात होता; पण चित्रपटच लोकांच्या लक्षात नाही तिथे आदित्य पांचोली कोठून राहणार.&lt;br /&gt;&lt;b&gt;चमत्कार ः&lt;/b&gt; 1992 मध्ये आलेला हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी लोक काही वेळ का होईना; पण रिमोट बाजूला ठेवतात. या चित्रपटाचे रसायनच काही भन्नाट बनले आहे, की आजही हा चित्रपट बघायला आवडतो. शाहरूख या चित्रपटात जेवढा इनोसंट वाटला तेवढा पुन्हा कधीच वाटला नाही. नसिरुद्दीन शहा यांचे भूत आणि या चित्रपटातील क्रिकेट मॅच हे दोन्हीची खिचडी मस्त जमली आहे. आजही जेव्हा कधी भारतीय संघ संकटात सापडतो त्या वेळी सिनेमाप्रेमी लोक देवाचा धावा करण्याऐवजी नसिरुद्दीन शहाचाच धावा करतात. नसिरुद्दीनचे भूत हीरोच्या संघाला अशा काही विचित्र स्थितीतून बाहेर काढते ते खरे तर पडद्यावरच बघायला पाहिजे. बाकी या चित्रपटात शाहरूख खानने प्रशिक्षकाची भूमिका केली आहे; पण हा चित्रपट संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित नाही.&lt;br /&gt;&lt;b&gt;लगान ः&lt;/b&gt; 2001 मध्ये आलेला लगान चित्रपटाची कथा कोणा एका क्रिकेटपटूवर आधारित नव्हती, तर चित्रपटाचा आत्मा क्रिकेटच होता. अव्वल नंबरमध्ये मिळालेले अपयश आमीरने या चित्रपटात धुऊन काढले. आतापर्यंत एवढे यश कोणत्याही क्रिकेटपटाला मिळाले नव्हते, एवढे यश लगानने मिळविले. ब्रिटिश इंडियातील एका न झालेल्या सामन्यावर या चित्रपटाची कथा बेतली होती. तीन तासांहून अधिक काळ लांबी असूनही "लगान'ने तुफान यश मिळविले.&lt;br /&gt;&lt;b&gt;स्टंप्ड ः&lt;/b&gt; 2003 च्या विश्‍वचषक स्पर्धेचा फिव्हर कॅश करण्यासाठी निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या दांड्या बॉक्‍स ऑफिसवर अशा काही उडाल्या, की निर्माता नंतरचे काही दिवस रात्री क्रिकेट क्रिकेट... म्हणत जाबडत उठला असेल. चित्रपटात दम नव्हताच. केवळ धंदेवाईक दृष्टीने निर्माण केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी ग्राहक या दृष्टीने बघत नाकारले. सलमान खानने या चित्रपटात रविना टंडनच्या इच्छेखातर एक आयटम सॉंग केले होते, एवढीच या चित्रपटाची जमेची बाजू.&lt;br /&gt;&lt;b&gt;इक्‍बाल ः&lt;/b&gt; एका मूक-बधिर आणि तरीही क्रिकेटचे प्रचंड वेड असलेल्या मुलाची ही कथा. चित्रपटातील मुख्य कथानक आणि उपकथानकेही क्रिकेटभोवतीच फिरतात. श्रेयस तळपदेने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे दार ठोठावले. नसिरुद्दीन शहा आणि क्रिकेट यांचे काय नाते आहे माहिती नाही; पण याही चित्रपटात नसिरुद्दीन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. चित्रपटाच्या पहिल्या दृश्‍यापासून ते शेवटच्या दृश्‍यापर्यंत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. या चित्रपटाला समीक्षकांनी प्रचंड उचलून धरले.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-AI2J-CP3kzU/TZXJoB7G05I/AAAAAAAAARo/m8HHgIamd3U/s1600/cricket4.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 287px; height: 320px;" src="http://2.bp.blogspot.com/-AI2J-CP3kzU/TZXJoB7G05I/AAAAAAAAARo/m8HHgIamd3U/s320/cricket4.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5590596201998635922" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;चेन कुली की मेन कुली ः&lt;/b&gt; या चित्रपटात एका मुलाला एक बॅट मिळते. त्याच्यातील गुणांपेक्षा तो त्या बॅटवरच जास्त विसंबून राहतो. त्याला वाटत असते, की त्या बॅटमध्ये काही तरी जादू आहे. सचिन तेंडुलकरचा या चित्रपटात उल्लेख नाही; पण झईन खानला निवडताना तो थोडासा सचिनसारखा दिसतो म्हणूनच निवडले आहे हे जाणवते. सचिनही अवघ्या सोळाव्या वर्षी संघात आला तोच संदर्भ घेऊन हा चित्रपट केला आहे.&lt;br /&gt;से सलाम इंडिया ः 2007 मध्ये भारतीय संघाचे वर्ल्डकपमध्ये जे झाले तेच या चित्रपटाचे झाले. भारतीय संघ वेस्ट इंडीजला गेला कधी आणि आला कधी हे जसे लोकांना कळले नाही; तसेच से सलाम इंडिया हा चित्रपट कधी लागला आणि कधी गेला कळले नाही. चित्रपटात संजय सुरीने काम केले होते. चित्रपट बरा होता; पण त्याची प्रदर्शनाची वेळ चुकली.&lt;br /&gt;&lt;b&gt;दिल बोले हडिप्पा ः&lt;/b&gt; राणी मुखर्जीने या चित्रपटात फलंदाजाचे काम केले आहे. एक मुलगी मुलगा बनून भारतीय संघात खेळते या आशयावर चित्रपट होता. चित्रपटात काहीच नव्हते. राणीला बघायला जावे तर दाढी आणि मिशीतील राणीही बघवत नव्हती.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-D2dMpoK0xjM/TZXJhUXR2II/AAAAAAAAARg/6EUdUaqyF3Q/s1600/cricket3.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://2.bp.blogspot.com/-D2dMpoK0xjM/TZXJhUXR2II/AAAAAAAAARg/6EUdUaqyF3Q/s320/cricket3.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5590596086689552514" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पटियाला हाऊस ः&lt;/b&gt; ज्या ज्या वेळी वर्ल्ड कपचा फिव्हर कॅश करण्यासाठी क्रिकेट चित्रपटात आले त्या त्या वेळी लोकांनी ते नाकारले. खरे क्रिकेट बघायला मिळत असताना कोणी हे फालतू क्रिकेट का बघावे; पण नाही तरीही निर्मात्यांना याच वेळी चित्रपट काढण्याची भारी हौस. पटियाला हाऊस कधी आला आणि कधी गेला ते अक्षयकुमारलाही कळले नाही.&lt;br /&gt;ही काही प्रतिनिधीक उदाहरणे याबराबरच अनेक चित्रपटांतून क्रिकेट आले. कधी क्रिकटपटूंवर, तर कधी पैजेतून तर कधी मॅच फिक्‍सिंगसारख्या विषयातून भारतीय सिनेमात क्रिकेट येत राहिले आणि यापुढेही ते येतच राहील.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3294601675116788610?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3294601675116788610/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3294601675116788610' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3294601675116788610'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3294601675116788610'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='एक भूत हवे आहे..... चमत्कारासाठी'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-Rq6MvELXcF4/TZXFtedLxGI/AAAAAAAAARI/oCa06E5LZY0/s72-c/cricket2.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-7144213553026006580</id><published>2011-03-14T04:37:00.000-07:00</published><updated>2011-03-14T05:45:01.119-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>ठिपका.....</title><content type='html'>&lt;span class="Apple-style-span"  style="font-size:large;"&gt;&lt;br /&gt;त्याने थरथरत्या हाताने कपाटातील कागद काढले. ते पिवळसर कागद त्याने  एकदा नाकापाशी नेले आणि जोरात श्‍वास घेतला. त्याची ही जुनी सवय, केव्हा लागली  कोणास ठावूक. आता त्याची पहिली कादंबरी येऊनही 50 वर्षे उलटली असतील, मग दुसरी, मग  तिसरी.. किती कादंबऱ्या, नाटके, लघुकथासंग्रह येत राहिले, त्याचे आकडे त्याचे चाहते  मोजत राहिले, हा मात्र लिहित राहिला. अनुभवांना आणि कल्पनांना अगदी चंदनाचे लेप  लावत लिहीत राहिला. पण काहीही लिहायला बसले की पहिल्यांदा कोऱ्या कागदांचा गंध  श्‍वासात भरुन घ्यायची त्याची सवय सुटली नाही. नंतर नंतरच्या काळात तर त्याला  अनेकांनी सल्ले दिले, की असे कागदावर लिहित राहू नका. संगणकाचा वापर कर, पण त्याने  ते फारसे मनावर घेतले नाही. शाई पेनातील पहिला शब्द जेव्हा कागदारवर उमटतो,  त्यावेळेचा आनंद कळपटावरच्या कळा दाबून येणार नाही, असे त्याचे म्हणणे असायचे. दोन  वर्षांपुर्वी झालेल्या अपघातानंतर मात्र त्याचा आणि पेन-कागदांचा संबंध तुटलाच  होता. हॉस्पीटलमधुन घरी आल्यावर तो अनेक दिवस बेडवर पडूनच होता. डोक्‍यात कल्पनांचे  डोंगर तयार होत नव्हते असे नाही, पण थकलेल्या गात्रांना ते डोंगर उचलायचे सामर्थ्यच  राहिले नव्हते. कित्येकदा त्याचा त्याला त्रास व्हायचा. कल्पनांचे डोंगर आपल्या  अंगावर कोसळून त्यात गुदमरुन जातोय की काय, असे त्याला वाटत राहायचे. मग तो  बडबडायचा, हातवारे करायचा.. मोठ्याने ओरडायचाही. त्याच्या आजुबाजुचे लोक मग  चिडायचे. कोणी म्हणायचे त्याला वेड लागलंय, तर कोणी म्हणायचे तो बोलतो त्यात दैवी  काही तरी आहे, त्याला समजायचे ते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला ना वेडा  म्हणवून घ्यायचं होतं, ना कोणी अवतारी पुरुष. तो बडबडायचा. झाडांशी, ढगांशी,  पक्ष्यांशी कोणाशीही बोलत राहायचा, कल्पनांचे डोंगर विरघळेपर्यंत तो बोलायचा. ते  डोंगर विरघळले की मग तो हलका व्हायचा आणि शांत झोपी जायचा. बेडवरुन तो खाली आला  तरी त्याने लिहणं सुरु केलं नव्हतं. आता लेखक म्हणून संन्यास घ्यावा असा विचार  डोक्‍यात यायचा पण मन त्याला विरोध करत राहायचे.लिहिण्यासाठीचा मनाएवढा उत्साह  गात्रांत राहिला नव्हता. तरीही मन त्याची पाठ सोडत नव्हते. &lt;/span&gt;&lt;div&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="font-size:large;"&gt;आज मात्र त्याला  राहावलं नाही. या कल्पनांच्या डोंगरांना असेच विरघळून द्यायचे नाही, हे त्याने  मनाशी पक्‍के केले. काहीही झाले, तरी आज पेनातील शाई प्रवाहीत करायचीच. त्याने कागद  टेबलवर ठेवले आणि पेनाचे टोपण काढले. पेनाचे टोपण काढताना बारीकसा किंचीत किनरा  येणारा आवाज त्याने ऐकण्याचा प्रयत्न केला, पण तो आवाज काही त्याच्या मेंदूपर्यंत  पोचला नाही. पेनाची ती सोनेरी पिवळी निप त्याने डोळ्यात साठवून घेतली. समोरच्या  कागदांकडे त्याने एकवार बघितले आणि पेनाची निप त्या कागदावर रोवली. पेन उचलण्यातील  तेजी बोटे कधीच विसरुन गेली होती. काही सेंकद तसेच गेले. एक मोठा ठिपका कागदावर  उमटला. त्यानंतर पुढचा, आणि परत पुढचा शब्द ठिपका बनूनच कागदावर राहिला. त्याचे ते  थरथरणारे हात थांबले. आयुष्यभर ज्या कागदाने आणि पेनाने प्रामाणिकपणे सेवा केली  त्यांनी त्याची साथ सोडून दिली होती. तो तसाच त्या टेबलवर डोके टेकून बसला. काही  वेळाने कोणीतरी दार वाजवले...दार उघडले नाही. कागदावरचा ठिपका त्याच्या  श्‍वासांवर जाऊन बसला होता.&lt;br /&gt;..................................&lt;br /&gt;भेटवस्तू हा  असा प्रकार आहे की, जो आपण पुढच्या माणसाला सांगतो की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा  आहेस. त्यात त्याची किंमत देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर असते. आपल्याकडची सर्वात लाडकी  गोष्ट त्याच व्यक्‍तीला दिली जाते जो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते, मग  पैशाच्या बाजारात तिची किंमत काहीही होवो. अगदी असेच. स्वप्नांना सत्यात उतरायला  निघालेल्या माझ्या मित्राला माझी ही नवी कोरी कथा भेट. happy journy...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-7144213553026006580?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/7144213553026006580/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=7144213553026006580' title='5 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7144213553026006580'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7144213553026006580'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='ठिपका.....'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-2871909161350914294</id><published>2011-02-20T00:54:00.000-08:00</published><updated>2011-02-20T01:08:52.653-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वान्त सुखाय'/><title type='text'>युतीचा नवा खेळ</title><content type='html'>&lt;img src="http://3.bp.blogspot.com/-O92J4vEVeW0/TWDYfvU6htI/AAAAAAAAAPk/ka-KtKAodZQ/s200/udhav.jpg" style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 150px; height: 200px;" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5575694378476406482" /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://1.bp.blogspot.com/-3SddeWqxtoM/TWDYZ-j7a0I/AAAAAAAAAPc/mjtG53ZOlV4/s200/raj.jpg" style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 140px; height: 200px;" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5575694279486696258" /&gt;&lt;img src="http://4.bp.blogspot.com/-zghgZe9-9Lo/TWDYpWcQeQI/AAAAAAAAAP0/HPVgnYSepJ4/s200/ramdas.jpg" style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 158px;" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5575694543595010306" /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भारतीय जनता पक्ष असो  वा शिवसेना या दोन्ही पक्षांना आता युती स्वबळावर सत्तेत येईल याबाबत आत्मविश्‍वास  उरलेला नाही. जोपर्यंत दलित समाज युतीबरोबर येत नाही, तोपर्यंत युतीला                                                         बहुमत मिळणार  नाही,                                                        हे त्यांना पक्‍के ठाऊक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन  पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. शिवसेनेला आगामी  मुंबई महापालिकेसाठी रामदास आठवले पाहिजे आहेत, तर भाजप लोकसभेच्या मध्यावधी  निवडणुका अपेक्षित धरून चालला आहे. त्यामुळे भाजपला आता कसल्याही परिस्थितीत  महाराष्ट्रातून स्वतःचे आणि मित्रपक्षांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठीच  मुंडेंची बांधणी सुरू आहे. &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लो कसभा आणि  विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी आहे. गेल्या निवडणुकांत काय चुका झाल्या, याचे  आत्मपरीक्षण सर्वच पक्षांनी केले आहे. तरीही आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यासारखी  विधाने विरोधी पक्षांच्या नेत्याकंडून होत आहेत. यात विरोधी पक्षाची ताकद  वाढविण्याचा जसा प्रयत्न आहे, तसाच सत्ताधाऱ्यांच्या मनातही चलबिचल निर्माण  करण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत मनसेशी युती करणे कसे गरजेचे  आहे, हे आकडेवारीनिशी सांगितले. त्याचदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले  यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या  राजकीय वर्तुळात नव्या गणिताबाबत चर्चा रंगू लागली आहे. खरे तर भीमशक्ती- शिवशक्ती  एकत्र येण्याची गोष्ट काही नवी नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आहेत  आणि त्या वेळीही केवळ चर्चाच रंगली होती. त्यानंतरही रामदास आठवले ज्या राष्ट्रवादी  कॉंग्रेससोबत होते, त्यांच्यासोबतच राहिले आणि शिवशक्ती आणि भीमशक्‍ती एकत्र  येण्याची चर्चा हे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण  होणारच नाही असे नाही; पण मागच्या वेळीपेक्षा या वेळी ही युती होण्याच्या दिशेने  रंकाळ्याचा नंदी एक तांदूळ पुढे सरकला आहे, हे निश्‍चित.&lt;br /&gt;शिवसेनेला आता गरज आहे  मुंबई महापालिका जिंकण्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला विरोधात मनसे  असल्याने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विरोधातील ताकद जेवढी कमी करता येईल तेवढी  करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबई ही शिवसेनेची पेढी आहे. त्यामुळे कोणत्याही  परिस्थितीत शिवसेनेला मुंबई जिंकायची आहे.&lt;br /&gt;मुंबईतील दलित मते मिळविण्यासाठी  रामदास आठवलेंची शिवसेनेला गरज आहे. (त्यासाठी ते काही जागा रिपब्लिकन पक्षाला  सोडण्याच्या तयारीतही आहेत.) रामदास आठवले जर शिवसेनेला मिळाले तर निवडणुकीची ही  प्रश्‍नपत्रिका सोपी जाणार नसली तरी त्यातील दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरे अगोदरच  माहीत असल्याने प्रश्‍नपत्रिकेला सामोरे जातानाचा आत्मविश्‍वास वाढेल, यात शंका  नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवलेंची गरजच आहे. याच वेळी रामदास आठवलेंनाही लोकसभेचा  पराभव जिव्हारी लागला आहे. आघाडीशी युती करूनही आपल्याला काहीच मिळाले नसल्याची  भावना त्यांची तीव्र झाली आहे. हीच भावना कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या  कार्यकर्त्यांतही आहे. ग्रामीण पातळीवर काम करत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या  कार्यकर्त्याला राष्ट्रवादी-कॉंग्रेसने गृहीतच धरले आहे. त्यामुळे त्यांनाही  आघाडीशी संबंध नकोसे झाले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मेळ  रिपब्लिकन विचारांशी बसत नसला तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत हा मेळ बसू लागला  आहे. त्यामुळे समान कार्यक्रम ठरवून एकत्र यायला हरकत नाही, अशीच भावना दलित  कार्यकर्त्यांची आहे. आगामी विधानसभा निवडणुका व्हायच्या तेव्हा होवोत; पण पंचायत  समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुंकाअगोदर ही युती झाली तर स्थानिक स्वराज्य  संस्थांत युतीच्या बळावर आपली ताकद वाढेल, असा विश्‍वास या कार्यकर्त्यांना वाटत  आहे. तरीही रामदास आठवलेंना आपल्यासोबत घेण्यासाठी युतीच्या नेत्यांना दोन पावले  मागे यावे लागेल, हे निश्‍चित!&lt;br /&gt;मनसेबाबत गोपीनाथ मुंडेंनी युतीचे केलेले  वक्तव्य आणि राज ठाकरे यांनी त्याबाबत केलेला इन्कार दोघांच्याही राजकारणाचा भाग  आहे. मुंडे आता दिल्लीत असल्याने दिल्लीतल्या वाऱ्याप्रमाणे ते बोलतात आणि राज  ठाकरेंना दिल्लीतल्या वाऱ्यापेक्षा मुंबईचे खारे वारे जास्त प्रिय आहे. केंद्रातील  आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडल्याने हे सरकार कधी कोसळते, अशी वाट  भाजप बघत आहे. त्यामुळेच कोहाळा पडला तर काय काय करायचे, याची रणनीती ते आतापासून  बनवायला लागले आहेत. आज मनसे युतीसोबत नसली तरी उद्या होणाऱ्या लोकसभेच्या  निवडणुकीत मनसेने युतीत सहभागी व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. (त्यामुळेच रविशंकर  यांनी मनसेबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील न म्हणता एनडीए घेईल, असंच  म्हटलं आहे.) पण यात एक फरक आहे. शिवशक्‍ती-भीमशक्‍ती एकत्र यावी, ही दोन्ही  पक्षांच्या नेत्यांची जशी इच्छा आहे, तशीच ती त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा  आहे. त्या प्रमाणात भाजप-मनसे एकत्र येण्यास मनसेचे ना नेते इच्छुक आहेत ना  कार्यकर्ते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-2871909161350914294?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/2871909161350914294/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=2871909161350914294' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2871909161350914294'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2871909161350914294'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/02/blog-post_20.html' title='युतीचा नवा खेळ'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-O92J4vEVeW0/TWDYfvU6htI/AAAAAAAAAPk/ka-KtKAodZQ/s72-c/udhav.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-7081685228011341293</id><published>2011-02-09T06:25:00.000-08:00</published><updated>2011-02-09T06:27:56.014-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वान्त सुखाय'/><title type='text'>हे डोळे पुन्हा दिसणार...</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TVKkR7EET_I/AAAAAAAAAO0/lDpCeHo3PGY/s1600/Nutan.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5571696316830207986" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 237px; CURSOR: hand; HEIGHT: 320px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TVKkR7EET_I/AAAAAAAAAO0/lDpCeHo3PGY/s320/Nutan.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;तिच्या डोळ्यांनी घायाळ झालेल्यांची संख्या कमी नाही। अगदी अख्खा चित्रपट तिच्या डोळ्यांसाठीच बघणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. तिने नुसती पापण्यांची उघडझाप केली, तरी अनेक थांबलेली हृदये धडधडायची. अगदी तिच्या चेहऱ्यावरची रेघ बघता बघता मरण यावं, अशी इच्छा बाळगणारे कमी नव्हते, नाहीत. कोमेजलेली फुलेही तिच्या हसण्याने पुन्हा टवटवीत व्हायची. ती मीनाक्षी होती, ती रोहिणी होती, ती नूतन होती. नूतन यांचे टपाल तिकीट टपाल खाते प्रकाशित करणार आहे. आपले बोलके डोळे रूपेरी पडद्यावर ठेवून गेलेल्या या अभिनेत्रीची आठवण राहावी म्हणून हे टपाल तिकीट खचितच नाही, तर तो टपाल खात्याचा सन्मानच आहे."नूतनचा चेहराच एक अभिनयाचे व्यासपीठ होते. आजही जेव्हा तिचे चित्रपट बघतो, तेव्हा तिच्या चेहऱ्याशिवाय नजर दुसरीकडे वळत नाही' नाना पाटेकरसारख्या स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या अभिनयसम्राटाचे हे उद्‌गार नूतन यांचा गौरव अधिकच अधोरेखित करतात. नूतन यांचा मुखाभिनय त्यांच्या डोळ्यांतून प्रवाहित होत होता. त्यांचे हरिणीसारखे डोळे आणि पातळ ओठ एखाद्या सामान्य प्रसंगातही प्राण भरायचे. स्मिता पाटील, तब्बू किंवा दीप्ती नवल या नूतन यांच्या अभिनयाच्या विस्तारकच वाटतात. "बंदिनी' हा नूतन यांचा प्रचित्रपट. यात प्रत्येक फ्रेममध्ये नूतन नव्याने भेटतात. डोळ्यांतील भाव इतक्‍या सहजतेने बदलतात, की प्रेक्षक त्या डोळ्यांभोवतीच घुटमळत राहतो. एकीकडे त्यांचे ते पातळ ओठ थरथरत निशब्दता व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांचे डोळे ती निशब्दतेला चिरून ओरडत राहतात. त्यांच्या याच अभिनयावर बेहद्द खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी मी "कर्मा'पूर्वी नूतन यांच्याबरोबर चित्रपट का केला नाही, असा स्वत:ला प्रश्‍न विचारतात. दिलीप कुमार असो वा अशोक कुमार किंवा अमिताभ यांच्यासोबतच्या फ्रेम नूतन यांचा मुद्राअभिनय ठळकच होत नाही तर तो सहकलाकाराच्या चेहऱ्यावरचा चेहरा बनून जातो.संकोच, प्रेम, माया, हुरहूर हे भाव डोळ्यांतून अगदी सहजपणे उतरत होते. "मै तो भूल गयी बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे', हे गाणे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा या मुद्रेला टपाल खात्याने मुद्रित केले नसते तर नवलच; पण नूतन यांच्या तिकिटावर शिक्का मारताना पोस्टमनचे डोळे मात्र भरून येणार, हे निश्‍चित! &lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-7081685228011341293?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/7081685228011341293/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=7081685228011341293' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7081685228011341293'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7081685228011341293'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/02/blog-post_09.html' title='हे डोळे पुन्हा दिसणार...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TVKkR7EET_I/AAAAAAAAAO0/lDpCeHo3PGY/s72-c/Nutan.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-2648104474940479018</id><published>2011-02-05T04:13:00.000-08:00</published><updated>2011-02-06T00:35:35.620-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>रेल्वे स्टेशन</title><content type='html'>दादा,&lt;br /&gt;एवढाच शब्द त्या पोरीनं उच्चारला आणि त्याच्यासमोर तिने हात पुढे केला.  पहाटे साडेतीन-चारची वेळ.&lt;br /&gt;रेल्वे स्टेशनवर त्याच्याबरोबर उतरलेले, घराकडे  लगबगीने चाललेले प्रवासी, चहावाल्या पोरांच्या आरोळ्या.. पेपर स्टॉलवर मोठ्याने  लावलेला रेडिओ.. रिक्षावाल्यांची येणाऱ्या प्रवाशांकडे कुठे जाणार म्हणून विचारपूस.  या गर्दीत भिकारी नव्हतेच. नव्हते म्हणजे ते भीक मागत नव्हते. झोपलेली, पेंगाळलेली  भिकाऱ्यांची पोरे आणि बाया अस्थाव्यस्थ पडल्या होत्या. अशा या पहाटेच्या वेळी हात  पुढे केलेली ती बारा-तेरा वर्षांची पोरगी अस्वस्थ करत होती. अंगात कुठल्याशा शाळेचा  युनीफॉर्म होता. पण तो इतका मळला होता, की तो नेमक्‍या कोणत्या शाळेचा हेच कळत  नव्हतं. हातात कंडे, केस विस्कटलेले आणि मातीने माखलेले. गाल खोल गेलेले, अगदी बरेच  दिवस काही खाल्लं नसल्यासारखे. बरेच दिवस झोप नसल्यासारखे डोळे तारवटलेले आणि  पोटातील भूकेमुळे लाचार झालेले. तिची ती नजर आणखी अस्वस्थ करत होती.&lt;br /&gt;चल हट यहॉं  से!&lt;br /&gt;बहुतेक त्याची अस्वस्थ नजर बघून चहावाल्याने तिला हटकलं. पण ती हलली  नाही. आपली लाचार दृष्टी आणखी लाचार करत ती त्याच्याभोवती घुटमळत राहिली. त्याने  खिशात हात घातला, काही नाणी हाताला लागतात का बघायला, पण हात रिकामा वर आला.&lt;br /&gt;तू  चहा पिणार?&lt;br /&gt;त्याच्या या प्रश्‍नावर ती काही बोलली नाही. पण हललीही नाही. हिला एक  चहा दे.. चहावाल्याने आपल्या ठेवणीतील एक कप काढला आणि तिच्यापुढे चहा ओतला. ब्रेड  खाणार...तिने  नकार दिला नाही. चहावाल्याने न सांगताच ब्रेड काढला आणि तिच्या  हातात दिला. तिने तो अगदी आधाशासारखा खाल्ला. पुन्हा तिने हात पुढे केला नाही. अजून  उजाडायला दोन तास अडिच तास अवकाश होता, तोपर्यंत त्याला स्टेशनवरच थांबावे लागणार  होते. तिथल्याच एका बाकड्यावर त्याने बॅग ठेवली आणि प्रवासाने थकलेल्या अंगाला त्या  बाकड्यावर अक्षरशः सैल सोडलं. डोळ्यातील झोप चहाने कमी झाली नव्हती, त्याने जोराची  जांभई दिली. एवढ्यात ती पोरगी त्याच्याजवळ येऊन बसली. ती जवळ बसल्यावर त्याला काही  सुचेना. बॅगेत फारसे सामान नव्हतेच पण आहे, ती बॅगही चोरीला गेली तर या अनोळखी  शहरात फार पंचायत व्हायची म्हणून त्याने ती मांडीवर ठेवली. पोरीच्या ते लक्षात आलं  असावं, त्यामुळे तिने नजर फिरवली. तो काही बोलला नाही. बसून राहिला. तीही काही  बोलली नाही. बराच वेळ गेल्यानंतर तीची चूळबूळ सुरु झाली.&lt;br /&gt;सुटे पैसे नाहीत  माझ्याकडे, तिच्यापासून सुटका करण्यासाठी तो बोलला.&lt;br /&gt;""नको दादा, पैसे नको  मला.''&lt;br /&gt;मग काय? जा इथून निघून. मला थोडं झोपायचं आहे.&lt;br /&gt;ती काही बोलली नाही,  पण तिथून निघूनही गेली नाही. बाकड्याच्या कोपऱ्यावर बसून ती बाकड्याचा हात टोकरत  राहिली.&lt;br /&gt;आई-बाबा कोणी आहे का नाही? तिची अस्वस्थता सहन न होऊन तो काहीतरी  बोलायचं म्हणून बोलला.&lt;br /&gt;त्याच्या या प्रश्‍नासरशी ती गडबडीने मागे सरकली.  त्याच्याकडे बघत म्हणाली.&lt;br /&gt;आहेत की.&lt;br /&gt;मग तू इथे काय करते आहेस.&lt;br /&gt;घरातून पळून  आले आहे?..&lt;br /&gt;काय म्हणतेस काय? त्या प्रश्‍नाने तो उडाला. आता त्याला ती भिकारी  वाटेनाशी झाली. आपल्यासारखीच कोणीतरी चांगल्या घरातील मुलगी ही भावना त्याला  सुखावून गेली.&lt;br /&gt;का आलीस पळून... मघापेक्षा त्याच्या बोलण्यात आलेला तो ओलावा.  तिला जाणवला पण लगेच ती सावरली. मघाशी मागे सरलेली ती पुन्हा पुढे सरकरली, तिने  बाकड्याचा कडा आणखी घट्‌ट पकडला.&lt;br /&gt;त्याला ते जाणवलं. तो मागे सरला. काहीच बोलला  नाही. बराचवेळ शांतता पसरली.&lt;br /&gt;काय झालं.. आई रागावली म्हणून घर सोडलंस?&lt;br /&gt;नाही..&lt;br /&gt;मग?&lt;br /&gt;ती काही बोलली नाही. कदाचित तिला कारण सांगायचे नसेल, समजून तो गप्प  बसला. कुठे राहातात आई-बाबा..&lt;br /&gt;बोरीवलीला.&lt;br /&gt;फोन नंबर आहे. आपण फोन  करुया.&lt;br /&gt;त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्याकडे आशेने बघायला लागला.&lt;br /&gt;पण,  बाबा मारतील मला.&lt;br /&gt;नाही मारायचे..&lt;br /&gt;काय करतात तुझे बाबा..&lt;br /&gt;मॅथचे प्रोफेसर  आहेत.&lt;br /&gt;मग, गणितात नापास झालीस म्हणून घर सोडलंस काय?&lt;br /&gt;नाही. गणितात मला  नेहमीच सेंट परसेंट असतात.&lt;br /&gt;मग?&lt;br /&gt;पुन्हा ती गप्प बसली.&lt;br /&gt;बर राहू दे, नंबर  सांग...&lt;br /&gt;तिने नंबर दिला. नावही सांगितलं. तिचे बाबाच होते फोनवर. खूपवेळ रडले.  मग बोलले. गयावया करु लागले, पोरीची काळजी घ्या म्हणून... खूपवेळ दोघे तसेच बसून  राहिले. आता उजाडले होते, गर्दीचा आवाज वाढला होता.&lt;br /&gt;बराच काळ गेल्यानंतर त्याने  पुन्हा चहा घेतला. दोन-चार तास तसेच निघून गेले. त्याचा मोबाईल वाजला. साहेब त्याची  वाट बघत बसला होता. त्याने थातूर-मातूर उत्तरे दिली. थोड्यावेळान पुन्हा फोन वाजला.  तिच्या वडिलांचा फोन होता. ते समोरच उभे होते. त्यांची पोरगी मात्र त्याच्यामागे  लपली होती. तो काही बोलला नाही. ते पुढे आले त्यांनी तिला एका हाताने जवळ घेतलं.  त्याच्याही डोळ्यातून अश्रु आले. ती अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.  बाप-लेकीचं भेटणं झाल्यावर ते त्याच्याजवळ आले, त्यांनी त्याचा हात हातात घेतला.  डोळ्याच्या कडा ओलावल्याच होत्या.&lt;br /&gt;""आम्हला आनाथ होण्यासापासून वाचवलंत.''  त्यांचे हे वाक्‍य त्याच्या जिव्हारी लागलं. फोनवर मघाशी त्यांनी सांगितलं होतं, ती  अनाथ होती, हे समजल्याने तिनं घर सोडलं होतं.&lt;br /&gt;तो मागे न बघता निघून गेला. मागे  त्यानेच त्याच्या आई-वडिलांना असंच आनाथ केलं होतं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-2648104474940479018?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/2648104474940479018/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=2648104474940479018' title='15 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2648104474940479018'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2648104474940479018'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='रेल्वे स्टेशन'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>15</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-5127495146625692470</id><published>2011-01-10T00:52:00.000-08:00</published><updated>2011-01-11T03:07:52.469-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>लोकांचा हुंकार सरकारपर्यंत पोचेल?</title><content type='html'>&lt;p align="left"&gt;सरकारची जशी परराष्ट्र नीती असते तशीच ती अंतर्गत कारभारातही असायला पाहिजे. जिथे लोकशाही आहे, अशा देशांत तर ही जबाबदारी आणखी वाढते. परराष्ट्र नीतीत ज्याप्रमाणे प्रत्येक देशाबरोबरचे संबंध वेगवेगळे असतात, तेच भानदेशातील विविध घटकांशी संवाद साधताना सरकारने ठेवायला पाहिजे. बहुतेक सर्वच लोकशाही राज्ये बहुतेकवेळा या प्रकारानेच कारभार करतात; पण काहीवेळा देशांतील खूप ताकदवान समुहाला खूश करताना, कमकुवत पण संख्येने खूप अशा समाजाला दुखावले जाते. त्यामुळे "आहे रे' आणि "नाही रे' गटात संघर्ष पेटतो. त्यामुळे "नाही रे' गटाला सोबत घेऊन त्याला "आहे रे' गटापर्यंत आणण्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेला काही ठोस पावले उचलावी लागतात. यात अनेकवेळा कायद्याच्या जाळ्यातून समस्येला बाहेर काढून तिचा विचार करावा लागतो. एका बाजूला भारत सरकार उल्फाचा प्रमुख अरविंद राजखोवा याला जामीन मिळवून देऊन मुक्‍त करताना आपल्या "नाही रे' गटाच्या विचारांना ऐकण्याची मानसिकता दाखवित आहे; तर दुसरीकडे डॉ. बिनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून या गटात पुन्हा चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. सेन यांना देशभरातील संघटनांकडून मिळत असलेला पाठिंबा पाहता ही चलबिचल खूप मोठी आहे हे जाणवते.&lt;/p&gt;&lt;p align="left"&gt;लोकशाहीत राजकारण आणि सरकार या दोन गोष्टी भिन्न करता येत नाहीत. सरकार नावाची व्यवस्था राजकारणीच चालवत असल्याने ज्या विचारसरणीने ते राजकारण करतात त्याचे प्रतिबिंब सरकाराच्या कारभारात उमटते. बहुसंख्य लोकांच्या पसंतीने सरकार सत्तेत आल्याने समाजातूनही सरकारच्या कारभाराला मान्यता मिळते. त्यामुळेच लोकशाहीत विरोधी विचारांच्या लोकांना मान देऊन प्रसंगी ते मुख्य प्रवाहातून बाहेर पडत असतील तर त्यांचा सरकार आणि व्यवस्थेवरील विश्‍वास उडू नये यासाठी सत्ताधारी पक्षाला प्रयत्न करावे लागतात. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत फारसा फरक नसेल तर तिथे नैसर्गिक न्यायाने सरकार विरोधकांना डावलत नाही, किंबहुना डावलता येत नाही; पण विरोधक केवळ विरोधी बाकावर बसलेलेच नसतात तर तिथंपर्यंत न पोचलेले अनेक जण विरोधाचे काम करत असतात. अशांचा आवाज सरकारपर्यंत पोचला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, प्रसंगी त्यांच्यासाठी चार पावले मागे यावे लागते. पण जिथे विरोधी आवाज खूप क्षीण असतो आणि सरकार नावाची व्यवस्था त्या आवाजाला ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते, तिथे तो आवाज सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांची असते आणि त्यांना साथ राजकारण्यांनी साथ देण्याची गरज असते आणि इथेच भारतीय राजकारणी कमी पडले की काय, असा प्रश्‍न येतो. डॉ. बिनायक सेन यांच्याबाबत सरकारी यंत्रणांनी जी भूमिका घेतली ती बघता ही रेष आणखी अधोरेखित होते. &lt;/p&gt;&lt;p align="left"&gt;डॉ. बिनायक सेन हे खरे तर गरिबांत काम करणारे, ज्या भागात ते काम करतात तिथे व्यवस्थेविद्ध प्रचंड चीड आहे. आपले प्रश्‍न सध्याची यंत्रणा सोडवू शकत नाही, अशी तेथील लोकांची धारणा बनल्याने ते यंत्रणा राबवू देत नाहीत. पण तरीही हे लोक गरीब, त्यांच्यात आरोग्याबाबत अनास्था, त्यामुळे सरकारी यंत्रणेपलीकडे त्यांच्यात जाऊन काम करणे आवश्‍यक होते. अशी पोकळी डॉ. बिनायक सेन यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते भरून काढतात. व्यवस्थेविरुद्ध जाणाऱ्या घटकाला पुन्हा व्यवस्थेत आणणे आणि त्यांचा व्यवस्थेवर पुन्हा विश्‍वास निर्माण करण्यात अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा फायदा सरकारने करून घ्यायला पाहिजे. पण डॉ. बिनायक सेन यांच्याबाबतीत सरकारला हेच कळले नाही की काय, असा प्रश्‍न पडतो. मुळात डॉ. सेन हे आदिवासी आणि गरिबांच्यात काम करायचे. त्यामुळे तेथील लोकांशी संपर्क हा त्यांच्या कार्याचा भागच होता. आता त्यांना ज्या कारणांनी सरकारने अटक केली; (न्यायालयाचा निकाल हा स्वतंत्र विषय आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक माजी न्यायाधीशांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.) मुळात डॉ. बिनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला सरकारी पक्ष कसा काय चालवू शकतो हाच प्रश्‍न आहे.&lt;/p&gt;&lt;p align="left"&gt;गरिबांसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला सरकारने पाठिंबा द्यायला हवा आणि गरिबांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचे, की अशा कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे खटले चालवायचे हा खरा मुद्दा आहे. एकीकडे डॉ. बिनायक सेन यांना देशद्रोही ठरविण्याकडे सरकारचे (मग ते छत्तीसगडचे डॉ. रमणसिंग यांचे असो वा त्यापूर्वीचे कॉंग्रेसचे); दुसरीकडे मात्र उल्फाचा प्रमुख अरविंद राजखोवा याला मात्र सरकारने जामीन मिळावा म्हणूनच प्रयत्न केला. देशाविरुद्ध बंड पुकारलेल्या राजखोवावरही राजद्रोहाचा आरोप आहे. पण त्याला एकट्याला शिक्षा करण्यापेक्षा उल्फा संघटनेतील इतरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने राजखोवाला संधी दिली. "नखाच्या कामासाठी तलवारीची गरज काय', या उक्‍तीप्रमाणे सरकारने राजखोवाला मुक्‍त केले, आणि अंतर्गत नीतीचा भाग म्हणून हे योग्यच होते. हिंसाचाराला हिंसाचाराचे उत्तर नसून ते चर्चेत आणि विचारात आहे, ही सरकारची भूमिका रास्त आहे. एका बाजूला कठोरपणे सरकारविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करायची तर दुसऱ्या बाजूला या संघटनांचे बळ वाढू नये, एखादी संघटना नेस्तनाबूत झाल्यानंतर तिच्या राखेतून दुसरी त्याच विचारांची संघटना निर्माण होऊ नये यासाठी विचारांचा मार्ग मोकळा करणे आवश्‍यक असते. त्यामुळे राजखोवाबाबतीत जो सुज्ञपणा सरकारने दाखविला, तो सुज्ञपणा डॉ. सेन यांच्याबाबत का दाखविला नाही हा प्रश्‍न आहे.सामाजिक कार्यकर्त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे, या देशातील गरिबांतील गरिबांसाठी काम करताना भांडवलशाहीला विरोध करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला असला पाहिजे. विशेष म्हणजे घटनेच्या चौकटीतील अधिकार घटनेच्या चौकटीत न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत झिरपले पाहिजेत आणि यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांना गजाआड टाकून आणि त्यांचा आवाज दाबून प्रश्‍न सुटणार नाहीत तर प्रश्‍न चिघळतील आणि आज जिथे "नाही रे' गटात प्रचंड नाराजी आहे, तिथे प्रश्‍न चिघळू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, समाजातून उमटणारा हुंकार राज्यकर्त्यांपर्यंत पोचला तरी डॉ. सेन यांची सुटका शक्‍य आहे. &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-5127495146625692470?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/5127495146625692470/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=5127495146625692470' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5127495146625692470'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5127495146625692470'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='लोकांचा हुंकार सरकारपर्यंत पोचेल?'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-4214448420537387439</id><published>2010-12-19T03:32:00.000-08:00</published><updated>2010-12-19T03:34:00.522-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>नारंगी</title><content type='html'>ते रानबोरांनी लदडलेलं झाड बघत ती पोरं फाटकाच्या दारात रेंगाळली होती. त्यांचे आई-वडिल समोरच चालू असलेल्या रस्त्यावर काम करत होते. त्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या सावलीत ती पोरं खेळत होती. त्यातच एकाची नजर त्या बोरांनी बहरलेल्या झाडाकडे गेली आणि मग ती फाटकापाशी रेंगाळू लागली. फाटकाच्या कोपऱ्यावर असलेली वॉचमन केबीन आणि त्यातल्या त्या मिशावाल्या बंदुकधारी माणसाची नजर त्यांना आत जाण्यापासून रोखत होती, पण तो कधीतरी तिथून जाईल आणि आपल्याला आत शिरता येईल या आशेने ती तीन-चार पोरं त्या तिथंच रेंगाळत राहिली. थोडा वेळ तसाच गेला... त्या केबीनमधला तो मिशावाला बंदुकधारी आता कुठेतरी गेला होता. एका पोराच्या ही बाब लक्षात आली. त्यानं इतरांना खुणावलं आणि त्या तीन-चार पोरांनी हलकेच फाटक ढकललं. फाटकाचा किर्र-कट असा आवाज आला पण लगेच थांबला. ती पोरं पळतच त्या बोराच्या झाडापाशी गेली. तिथे तर पिकलेल्या बोरांचा सडा पडला होता. आता एक बोर तोंडात आणि थोडी फाटक्‍या ओट्यात साठवत ती पोरं त्या झाडाभोवती पिंगा घालू लागली.... पोरांचा दंगा वाढला तसा तो मिशावाला तिथे आला... त्या पोरांचा चाललेला पिंगा त्याने बघितला आणि न बघितल्यागत करुन तो केबीनमध्ये शिरला. पोरांना वाटलं त्याचं लक्षच नाही. पोरांनी झाडाला हलवायला सुरवात केली. बोरांचा आणखी सडा पडला. ती आंबट गोड, पिठूर बोरं तोंडात घालत मिटक्‍या मारत पोरं झाडाभोवती फिरत होती. हाताला लागेल ती हिरवी, पिवळी, नारिंगी बोरं गोळा करत होती... एवढ्यात फाटकाचा दरवाजा पुन्हा करकरला. एक मोठी गाडी आत आली... मघाच्या मिशावाल्यानं त्यातल्या साहेबाला नमस्कार केला. ती गाडी पुढे गेली... पोरांचं लक्ष गाडीकडे गेलं... ती पुढं गेलेली गाडी मागे आली... तो मिशावाला बंदुकधारी लगबगीने पुढे गेला... आणि मग गयावया करु लागला... पोरांना काही समजले नाही... तो तसाच गेला... त्याने फाटक लावले आणि त्याला कुलूप घातले... आणि तो पोरांकडे येऊ लागला... आता पोरांना भीती वाटू लागली होती... आता हा आपल्याला मारणार!... त्यातल्या लहान पोरांना मोठ्याने आपल्या पाठिशी धरले आणि हात पुढे केला... त्या मिशावाल्याने त्या पोरांना मारलं नाही. चला, साहेबांनी बोलावलंय... पोरांना आता पळून जावं वाटलं... पण फाटक बंद होतं..... पोरं गुमान त्या मिशावाल्याच्या मागून चालू लागली... थोड्यावेळाने बंगला आला... मघाच्या त्या गाडीतला तो उंचापुरा साहेब गाडीच्या बाहेर उभा होता... पोरांना आता हा आपल्याला काय शिक्षा करणार याची उत्सुकता लागली होती... साहेब तिथल्याच एका पायरीवर बसला... त्याने पोरांना जवळ बोलावलं... ओट्यातली बोरं सांभाळत पोरं जवळ गेली... साहेबाने त्या बोरांकडे बघितलं...बोरं कोणी कोणी खाल्ली... साहेबाच्या या प्रश्‍नावर कोणीच काही बोललं नाही... साहेबानं पुन्हा प्रश्‍न विचारला... साहेबाची भाषाच पोरांना कळली नाही... साहेब या बोरांबाबतच काहीतरी विचारत असणार याची त्यांना खात्री होती... त्यामुळे त्यातल्या दोघा मोठ्या पोरांनी माना डोलावल्या. बारक्‍यांनीही त्यांचं अनुकरण केलं... साहेबाने त्यांना ओट्यातली बोरं खाली टाकायला सांगितलं... पोरांनी बोरं खाली टाकली... मग साहेबाने त्यातल्या सगळ्यात लहान पोराला जवळ बोलावलं,तुला चॉकलेट आवडतं?... पोराला साहेबाची भाषाच कळली नाही... त्यामुळं ते मख्ख चेहरा करुन उभं राहिलं... साहेबाला काय करावं काही कळेना... साहेबाने आत हाक मारली... त्याबरोबर एक नोकर पळत पुढे आला... त्याला काहीतरी साहेबांनी सांगितले... तो लगबगीने गेला आणि बरीच चॉकलेटं घेऊन आला... साहेबाने प्रत्येक पोराला चॉकलेट दिलं... पोरांना ते चॉकलेट फोडता येईना... साहेबाने त्यातलं एक चॉकलेट फोडलं आणि खाल्लं. पोरांनी बघितलं आणि तसंच ते चॉकलेट फोडून तोंडात टाकलं... पोरांची भीती पार पळाली होती... पोरांनी आता आपल्या ओट्यात, खिशात ती चॉकलेटं भरुन घेतली... साहेबाने त्या मिशावाल्या बंदुकधाऱ्याला पुन्हा खुणावलं... तो लगबगीने पुढे झाला. पोरांसाठी फाटक खुलं झालं... पोरं आनंदानं उड्या मारत गेली... फाटक बंद करुन तो साहेबांपाशी आला... साहेब त्या विखुरलेल्या बोरांकडे बघत होता... ती पिवळी नारिंगी बोरं त्याला खुणावत होती... त्यातलं एक बोर त्यांनं उचललं आणि तोंडात टाकलं... त्या पिढूर नारंगी बोराच्या आंबट तुरट चवीने साहेबाच्या मनावरचे अनेक बंध सुटे झाल्याचे त्या बंदुकधाऱ्या मिशावाल्याला वाटले....&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-4214448420537387439?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/4214448420537387439/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=4214448420537387439' title='7 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4214448420537387439'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4214448420537387439'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/12/blog-post_19.html' title='नारंगी'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3011113660754615425</id><published>2010-12-18T09:26:00.000-08:00</published><updated>2010-12-19T02:33:13.326-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी.....'/><title type='text'>कुलकर्णी</title><content type='html'>समस्त कुलकर्ण्यांची माफी मागून....&lt;br /&gt;मला नेहमी प्रश्‍न पडायचा की नावाच्या शेवटी जे काही आपण लावतो त्याला आडनाव का म्हणायचं. या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी मी खूप पुस्तके चाळली, अनेक लोकांना भेटला पण समाधान करेल असे उत्तर मिळाले नाही. एखाद्या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही की मला कुलकर्णी आडनावं आठवतात. जगातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपल्याकडे असतातच या आविर्भावात ते असतात.त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांच्याकडे असावे हे मानून मी एका कुलकर्ण्याला हा प्रश्‍न पुसला. पहिल्यांदा मी प्रश्‍न पुसला आणि नंतर त्याने आपल्या ज्ञानाचा बोळा माझ्या मेंदवारुन फरशीवरुन फडकं पुसावं तसा पुसला. आहे हो.... काय आहे त्यात.... आडनाव का म्हणतात तेच ना आहे की उत्तर आहे ... कुलकर्ण्यांनं आपल्या पोटावरुन हात फिरवत उत्तर दिलं.हे बघ... (पुढचा माणुस कितीही लहान असो वा मोठा त्याला एकेरी हाक मारण्याची यांची कसब वादातीत आहे.... )जे नाव इतरांच्या प्रगतीच्या आडवे येतं ते आडनाव.... कुलकर्ण्यांनं आडनावाची केलेली ही व्याख्याआपल्याच आडनावरुन केल्याचं कोणाच्याही लक्षात येईल. पण खरेच आहे ही व्याख्या इतरांना लागू पडो अथवा न पडो पण समस्थ कुलकर्ण्यांना लागू पडते हे निश्‍चित......अहो! काही म्हणा महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर पाटील आणि कुलकर्णी इतरांच्या कायम आड येऊन उर्वरितांना विहिरीत कसे ढकलायचे याचाच विचार करत असतात की काय असा प्रश्‍न मला पडत आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात निम्मे पाटील आणि उरलेले कसले तरी खरे तर कसलेले पाटील असल्याने सत्तेत असलेल्यांबद्दल आम्ही बोलत नाही. त्यामुळे पाटलांच्या आड जाणे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याने आम्ही त्यांचा आडा आडानेच उल्लेख करतो. पण कुलकर्णी ना सत्तेत ना विद्‌वत्तेत. तरीही आपलं घोडं पुढं दामटायचं यांना चांगलं माहित.आता परवाचीच गोष्ट एक ग्रहस्थ बसमधुन निघाले होते.... गाडी तशी रिकामीच त्यामुळे आपले बाकड्‌यावर जरा पसरुनच बसले होते... एका बाजुला पिशवी... पिशवीतून डोकावणारी शेवग्याची शेंग... त्या पिशवीचा तुटलेला एक बंध आणि तो दुसऱ्या बंधाला बांधलेला... आता हा इसम अशा अवस्थेत पसरुन बसल्यावर तो कुलकर्णीच असणार यात शंका घेण्याचे कारण नाही... एवढ्यात दुसरा एक माणुस बसमध्ये चढला... इतकी गाडी रिकामी असूनही त्याला तो बाकडाच आवडला...सरका?आता त्याचा तो आवाज आणि सरका म्हणण्याच्या पध्दतीवरुन तो पाटील असणार हे नक्‍कीच... पण लगेच ऐकतील ते कुलकर्णी कसले... क्‍यॉ पुढे जागा नाही.... आता गप्प सरकून बसायचं का नाही....पण बदकाच्या क्‍यॅ क्‍यॅ प्रमाणे कुलकर्ण्यांने आपला चोमडेपणा केलाच....का जागा तुझ्या बापाची आहे....आता मात्र कुलकर्ण्या भ्याला... आपला लेचापेचा दंड दाबत त्याने पिशवी उचलली..प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवयच यांना लागलेली असते. एकुणच कुलकर्णी ही जमात विलक्षण वेगळी.. यांची तऱ्हाच निराळी.... वर्षानुवर्षे कारकुनी केल्याने यांच्या रक्‍तातच कारकुनी भिनलीय की काय असा प्रश्‍न पडतो... म्हणजे एखाद्या कुलकर्ण्यांनं जर मान मोडली तर त्यातून कार कुन कार कुन... असाच आवाज येतो की काय हे बघायला पाहिजे....कुठल्याही वर्गातील पोरांना तू मोठेपणी कोण होणार असं विचारा.... जे पोरगं ठोसपणे नोकरी म्हणतंय ते कुलकर्णी आहे हे बीनदिक्‍कत समजायचे..... कुलकर्ण्यांची पोरं.....इंजिनिअरिंगपासून एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतील आणि परत आएएसच्या परीक्षेला बसून नोकरीच करतील.... कुलकर्ण्यांच्या बायकांची तऱ्हाही निराळी असते.. कधीही बघा... चार कुलकर्ण्यांच्या बाया एकत्र आल्या की त्यांच्यातील संवाद ऐकायचा.... ती भटीन... आता ही भटीन म्हणजे जोशी आडनावाची कोणतरी बाई असणार हे नक्‍की.... ती नोडगीन आता ही नोडगीन म्हणजे कोण हे मात्र त्या गावातील इतर आडनावांर अवलंबून म्हणजे सरदेसाई, सोनटक्‍के अशा अडनावांच्या बायकां... कुलकर्णी सोडून इतर सर्व बायकांना यांच्या काही ना काही उपाध्या असतातच... वन्स, वहिनी, आणि काकू असा उल्लेख ज्या बायकांचा होतो त्या कुलकर्ण्यांच्याच कोणीतरी असणार हे नक्‍की...पण काही म्हणा ज्या गावात कुलकर्णी आणि पाटील या आडनापैकी जर एक आडनाव गावात नसेल तर शिळोप्याच्या गप्पात पाटलाचा पोर आणि कुलकर्ण्याची पोरगी आणायची कोठून........&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3011113660754615425?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3011113660754615425/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3011113660754615425' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3011113660754615425'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3011113660754615425'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='कुलकर्णी'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-4596087504849253792</id><published>2010-11-22T01:01:00.001-08:00</published><updated>2010-11-22T01:17:45.567-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>हिरवा</title><content type='html'>&lt;span style="color:#006600;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#006600;"&gt;""तुला माहीत होतं मी या कार्यक्रमाला येणार होतो ते'', त्यानं विचारलं.&lt;br /&gt;हो !&lt;br /&gt;ती नेहमी तुटक बोलायची... त्याला त्याची सवय झाली होती. आजही ती खूप बडबडेल मनातलं सगळं सांगले, याची अपेक्षा नव्हतीच पण तरीही ती थांबली याचेच त्याला खूप होते.&lt;br /&gt;किती वर्षे झाली असतील नाही,&lt;br /&gt;तो काही तरी बोलायचे म्हणून बोलला...&lt;br /&gt;अठरा...&lt;br /&gt;पुन्हा तिचे तुटक उत्तर.... हो अठरा वर्षे झाली... काळ गेल्यानंतर तो कसा गेला वाटतो पण खरेच ही आठरा वर्षे कशी काढलीत ती मलाच माहित.ती काही बोलली नाही.... आपलं बोलणं तिला आवडलं नाही काय असं वाटून तो मध्येच थांबला.... काही क्षण तसेच निःशब्दात गेले त्या कार्यक्रमातील इतकी धावपळ आणि गोंधळातही दोघांना त्यांच्यातील शांतता असह्य झाली&lt;br /&gt;"बोला की'...&lt;br /&gt;ती पुटपुटली.&lt;br /&gt;""गेल्या आठरा वर्षांत आज तू भेटशील, उद्या तू भेटशील असे वाटत राहायचं.. खरे तर अनेकदा तुला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडायचो पण पाय साथ द्यायचे नाहीत. कितीतरी वेळा परतलोय तुला भेटण्यासाठी निघून....''&lt;br /&gt;ती त्याच्याकडे एकटक बघत होती, जणू तो बोलत असलेला प्रत्येक शब्द अन्‌ शब्द ती मनात कोरुन घेत होती.&lt;br /&gt;"" तुला कधी वाटलं का मी तुला भेटायला येईन असं...''&lt;br /&gt;त्याला हा प्रश्‍न आपण विचारायला नको होता, असं वाटून गेलं पण तरीही तिच्या उत्तराच्या अपेक्षेने तो थांबला....&lt;br /&gt;"" नाही !'' ती बोलली... यावेळी त्यानं तिच्या डोळ्यात खोल बघितलं त्यातून त्याला काही दिसतं का.... तिच्या नाही म्हणण्यात ठामपणापेक्षा नाराजी जास्त दिसली.&lt;br /&gt;का? असा प्रश्‍न विचारावा वाटला पण त्यानं घाई केली नाही....काही तरी बोलायचं म्हणून त्यान विचारलं.&lt;br /&gt;""आज थंडी खूप आहे नाही. तू स्वेटर नाही घातलास...&lt;br /&gt;अरे स्वेटरवरुन आठवलं तुला हिरवा स्वेटर हवा होता आणि मला तो आवडला नव्हता कितीवेळ तू माझ्याशी बोलली नव्हतीस तुला प्रत्येक गोष्टीचा रंग हिरवा का नाही असाच प्रश्‍न पडायचा? घराची अक्षरशः बाग केली होतीस...&lt;br /&gt;त्यावेळी मी तुझ्यावर रागवायाचो, आदळाआपट करायचो... पण तू गेल्यानंतर मात्र घरातील प्रत्येक कुंडी मी आजही जपली आहे आजही ती बाग तशीच आहे हिरवीगार.... घराचे पडदे अनेकवेळा बदलले पण त्यांचा हिरवा रंग आजही तसाच आहे...... तुझे सगळे कपडे हिरव्या रंगाचे असायचे नाही, अगदी रुमालापर्यंत. त्याच्या ओठातून हे वाक्‍य निघाले आणि त्याचे लक्ष तिच्या साडीकडे गेले. तिने अमंगळ साडीचा पदर चाचपला. आत्तापर्यंत त्याच्यावर खिळलेली तिची नजर खाली झुकली. तिच्या साडीचा रंग वेगळा बघून त्यालाही काही सुचले नाही..... पुन्हा दोघांत निःशब्दता आली.. काही रिकामे क्षण तसेच निघून गेले....खरे तर ते क्षण रिकामे नव्हतेच उलट आतापर्यंत जगलेल्या आयुष्यातली पोकळी भरुन काढून ओसंडून वाहू देणारे इतके भरलेले.... तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरची एक एक रेघ निरखीत होता.&lt;br /&gt;""आता हिरवाई उरली नाही....ती बोलली. तुझ्यापासून वेगळं झाल्यावर वाटलं होतं आता आयुष्य आपल्या मर्जीनुसार घालवायचं..... मला कोणाचीच बंधने नको होती. काही काळ गेलाही तसाच... पण नंतर ते जगणं बेचव वाटू लागलं. तुझ्याकडे परतायचे सगळे दरवाजे मीच बंद करुन घेतले होते. त्यामुळे तो रस्ता बंदच होता. पर्याय काहीच नव्हता. त्यानंतर "तो' माझ्या आयुष्यात आला. आमच्याच ऑफीसमध्ये काम करायचा. लग्न केलं दहा वर्षे संसारही केला. अगदी निमूटपणे केला. पण आमचे सूर काही जुळले नाहीत. तुझ्याबरोबर घालवलेल्या दिड वर्षांतील मोजके क्षणही त्याच्याबरोबरच्या दहा वर्षात मिळाले नाहीत. तो माझ्यावर प्रेम करायचा का? मी त्याच्यावर प्रेम केलं का? खरेच तो माझ्या आयुष्यातून गेल्यावर जी पोकळी जाणवायला हवी होती ती जाणवते का? या प्रश्‍नांची उत्तरे मला आजही सापडलेली नाहीत. ती भरभरुन बोलत होती. इतकी ती कधी बोललीच नव्हती. ..... तो गेला आणि माझं हिरवाईशी नातं तुटलं... तू मघाशी विचारलंस ना की तू येशील का? असे कधी वाटले होते का? खरे तर त्या प्रश्‍नाचं उत्तर होतं, तू येऊ नये असंच वाटायचं. अगदी दिवस सुरु झाला की एक भीती वाटायची की तू कुठेतरी भेटलास तर आपल्याला तुला सामोरे जाता येईल का?तुला आठवतं मी एक पोपट आणला होता.. त्या पोपटावरुन तुझ्यात आणि माझ्यात किती भांडणे झाली होती.&lt;br /&gt;"" किती मुर्ख होतो मी. मला खरेच कळलं नाही तुझ्यापेक्षा पोपट जास्त महत्त्वाचे वाटत होते.''&lt;br /&gt;"" तू नाही रे मीच मुर्खपणा केला. सौंदर्य स्वातंत्र्यात असते याची जाणिवच नव्हती. ऐक तो पोपट नंतर आमच्या घरात होतां बराच काळ. पण एक दिवस काय झालं काय ठाऊक, पिंजऱ्याचे तोंड उघडे राहिले. पण तो काही हलला नाही.. त्या दरवाजातून बाहेर पडायचेच त्याला कळले नाही. माझ्या हिरवाईचेही तसेच झाले. पहिल्यांदा मला हिरवा रंग आवडतो म्हणून आख्खं घर मी हिरवं केलं आणि नंतर तो हिरवा मीच माझ्यावर लादत गेले.&lt;br /&gt;तो गेल्यावर मात्र हिरव्याचे दार मी उघडले. आणि पुन्हा त्यात प्रवेश नाही केला.&lt;br /&gt;""चल जाऊ या! '' त्यानं विचारलं. तुला सोडू घरी... त्यानं विचारलं... तिनं नकार दिला नाही.&lt;br /&gt;तिच्या घरचा रस्ता याच्या घरावरुन होता. यानं तिला घर दाखवायला आत नेले. ती जसे घर सोडून गेली होती अगदी तसंच घर होतं. अठरा वर्षांपुर्वीचे घर आणि आताचे घर यात काहीच फरक नव्हता. कुड्यांही तशाच आणि त्यातील झाडेही तशीच.... तुझी इतकी सवय झाली होती की काहीच बदलू दिले नाही... त्याच्या या वाक्‍याने ती भानावर आली. तिने त्याच्याकडे बघितले.... त्याचे डोळे भरुन आले होते...तिच्याही कडा ओल्या झाल्या होत्या....तिने जिथे पिंजरा ठेवला होता. त्याच ठिकाणी त्यानं पिंजरा आणून ठेवला होता... त्यातील पोपटाकडे तिने बफघितले....तिने हलकेच त्याच्या दरवाजाची कडी काढली. कडी काढताच पोपट उडाला आणि त्या अंधारात दिसेनासा झाला....&lt;br /&gt;चलायचं....ती पायऱ्या उतरता उतरता म्हणाली...तोही लगबगीने तिच्या मागून चालू लागला. ती थांबली... त्याचा हात हातात घेतला आणि पायऱ्या उतरु लागली.... तिच्या डोळ्यातून उडालेले पोपट त्याच्या डोळ्यात दिसत होते..........&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-4596087504849253792?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/4596087504849253792/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=4596087504849253792' title='5 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4596087504849253792'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/4596087504849253792'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='हिरवा'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-5414384339396438260</id><published>2010-10-26T03:18:00.001-07:00</published><updated>2010-10-26T03:18:49.475-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>भात पीठलं...</title><content type='html'>खिशातील पाचशेची नोट त्यानं दोनदा चाचपून बघितली. पगार होण्याला अजून किमान दहा-बारा दिवस तरी आहेत. हे दहा दिवस ही नोट जपून वापरायला पाहिजे. खरे तर या महिन्यात तशी तोशीस पडण्याची कारण नव्हते, पण पोरांनी हट्‌टच केला बाबा कुठेतरी फिरायला जाऊया.... बायकोनेही मग पोरांच्या हो मध्ये हो मिसळला आणि मग पर्याय नव्हता. सज्जनगडाच्या त्या गंधीत वातावरणात आपण आज इकडे आलो ते बरेच झाले असं त्याला वाटू लागलं. मग पोरांचे हट्‌ट त्याने बिनबोभाट पुरवायला सुरवात केली. मनाला एक प्रकारची शांती मिळाली. &lt;br /&gt;बायकोला तो म्हणालाही &lt;br /&gt;""बरं झालं आपण आज आलो इकडे. त्या रोजच्या दगदगीच्या दलदलील नाका तोंडात सगळा चिखल जातो बघ, कितीही हातपाय हलवा तसूभरही इकडे वा तिकडे जात नाही... चिखलातच खोल खोल जात राहतो आणि मग धडपड फक्‍त नाक वर राहण्याची करायची... या धडपडीत कधी उगवलेला दिवस मावळतो तेच कळत नाही....&lt;br /&gt;तो काय बोलतो हे त्याच्या बायकोला काही समजायचे नाही, हे त्यालाही कळायचे पण तो बोलत राहायचा... पुर्वी कधी कधी त्याला तिचा राग यायचाही पण पर्याय नसायचा...मग तो उठून निघून जायचा... कधी कधी रात्री उशीरा परत यायचा, तोंडाचा वास लपवत...&lt;br /&gt;पण अलीकडे त्याची बायको समजुतदार झाल्यासारखी वागायची... तिला त्याचं कोड्यातलं बोलणं कळायचं नाही पण ऐकून घ्यायची, कधी कधी ती मानही डोलवायची... तिला काय समजलं असेल का नसेल याचा तो आता विचार करायचा नाही पण बोलत राहायचा.... &lt;br /&gt;ती काही बोलली नाही, फक्‍त हुं हां तिने केले. पोरं लांब खेळत होती. त्यानं खिशात पुन्हा हात कोंबला आणि ती नोट चाचपली. पोराच्या शाळेत दोनशे रुपये द्ययाचे होते.. शंभर रुपये भाड्याला जाणार होते....मग दोनशे रुपये शिल्लक राहणार होते. आता तेवढ्यावर दहा-बारा दिवस कसे काढायचे, पण निघतील काहीतरी करुन निघतील... तो स्वतःशीच पुटपुटला.... संध्याकाळेने आता अंगावर अंधाराची चादर ओढून घेतली होती... त्याला आता गडावरुन खाली उतरायची घाई झाली होती... शेवटची गाडी चुकली की गडावरुन पहाटेच खाली उतरता येणार होते... रात्र गडावर काढणे त्याला परवडणारे नव्हतेच... त्याने लगबगीने पोरांना हाक मारली आणि स्टॅंडच्या दिशेने चालू लागला.... मनात देवाचे नाव घेत तो एक एक पाऊल टाकत होता.... तो स्टॅंडवर पोहचला...&lt;br /&gt;शेवटची गाडी कधी सुटणार? दुकानदाराला त्याने प्रश्‍न केला.&lt;br /&gt;अर्धवट राहिलेले शटर बंद करत तो पुटपुटला&lt;br /&gt;सुटली....&lt;br /&gt;काय गाडी सुटली, अहो रात्री आठ वाजता गाडी सुटते ना?&lt;br /&gt;हो पण गडाचा दरवाजा आता आठला बंद होत असल्याने पावणे आठलाच गाडी सुटते... तुम्ही पोहचेपर्यत गडाचा दरवाजाही बंद होणार &lt;br /&gt;मग?&lt;br /&gt;मग काय पावणं, आता रात्र इथेच काढायची...&lt;br /&gt;मंदिराचे भक्‍तनिवास आहे... तिथे झोपण्याची मोफत सोय आहे... फक्‍त जेवणाची सोय तुम्हाला करावी लागणार.... त्याच्या डोळ्यापुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले... आजची रात्र इथे काढायची म्हणजे जेवणाचाही खर्च वाढला....खिशातली ती पाचशेची नोट आता त्याला ढिसूळ लागू लागली... &lt;br /&gt;मघाशी त्याला पोरांचा हेवा वाटू लागला होता... आता त्यांचा त्याला राग यायला लागला. कशाला यायचं इथे... घरात काय जीव जात होतो यांचा.... त्याला बायकोचाही राग यायला लागला. काय आफत आहे, मठ्‌ठ आहे नुसती... तो त्या मंदिराच्या भक्‍तनिवासात पोहचला. तिथल्या कर्मचाऱ्याने त्याला राहण्याची जागा दाखविली. तिथे असलेल्या चादरीवर तो आडवा झाला. आता सकाळच्या पहिल्या गाडीने परतायचे एवढेच त्याच्या डोक्‍यात होते. त्याचा तिथेच डोळा लागला. थोड्यावेळाने पोराच्या रडण्योन त्याला जाग आली. त्याची आईने त्याला बहुतेक मारले असावे. त्याने विचारलं का मारलंस...&lt;br /&gt;सकाळपासून नुसता भूक भूक करतोय... आता हाडं खा म्हणावं... &lt;br /&gt;एकदा त्याची आईही त्याला असंच म्हटल्याचे त्याला आठवलं.... च्यायला पोरांच्या नशिबीही आपलंच दुर्दैव का..&lt;br /&gt;त्यानं पोरांना उठवलं आणि कुठे काही खायला मिळतंय का ते बघितलं....&lt;br /&gt;रस्ते सगळे झोपलेले... दुकाने बंद... त्याला काय करावे कळले नाही... एका हॉटेलच्या खिडकीतून मिणमिणता दिवा त्याला दिसला. त्याने खिशात हात घातला आणि पुन्हा ती पाचशेची नोट चाचपली... त्याने दारावर थाप मारली...&lt;br /&gt;एक साठीच्या आसपास असलेल्या बाईने दार उघडले.... &lt;br /&gt;काय काय पाहिजे... &lt;br /&gt;जेवायला काही आहे.....&lt;br /&gt;त्या बाईने एकदा त्याच्याकडे आणि नंतर त्या बाईकडे आणि मुलाकडे बघितलं....&lt;br /&gt;नाही काहीच शिल्लक नाही....&lt;br /&gt;बघा की पोरं उपाशी आहेत काही आहे का?&lt;br /&gt;भात पिठलं चालेल का? पन्नास रुपये पडतील....&lt;br /&gt;भात पिठल्याला पन्नास रुपये म्हणजे चौघांचे मिळून दोनशे रुपये झाले.... या पोरांना एक रात्र उपाशी काढायला काय होतंय... मरणार आहेत काय एका रात्रीतून....त्याच्या मनात आलं पण तो बोलला नाही...पोरांना खायला घालू आणि जाऊ... त्यानं विचार केला... &lt;br /&gt;मलाही भूक लागलीय.... मीही भात-पिठलं खाईन.... त्याच्या बायकोने सांगितले.. मग मी काय घोडं मारलं आहे. &lt;br /&gt;द्या की...&lt;br /&gt;तो आत आला.. त्या एकत्र केलेल्या खुर्च्या त्याने वेगवेगळ्या केल्या ....सगळे बसले....&lt;br /&gt;काय बाई आहे.. गरजवंताला अक्‍कल नसते असं म्हणतात ते उगाच नाही.. दहा रुपयांचे भात-पिठलं पन्नास रुपयांना... त्याने मनातल्या मनात त्या बाईला शिवी हासडली.... त्याला त्याच्या बायकोचाही राग आला.. येताना काहीतरी खायला घेऊन आली असती तर... पण तो काही बोलला नाही..... घरी गेल्यावर बघतो.... &lt;br /&gt;अर्ध्या तासाने त्या बाईने चार पानं केली... &lt;br /&gt;प्रत्येक घास खाताना त्याला मोडल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची नोट समोर येत होती... आता पन्नास रुपये घेणार आहेच तर मग खा की भरपूर म्हणून मग त्याने पुन्हा पुन्हा भात मागितला. शेवटी भात संपला सांगण्यासाठी तिने पातेलंच समोर आणलं... &lt;br /&gt;पन्नास रुपयांत आता पोटभर भातही नाही याची त्याला आणखी चिड आली...&lt;br /&gt;पोरं जेवली.... यानंही मग हात धुतला... &lt;br /&gt;खिशातून त्याने पाचशेची नोट काढली....त्या बाईच्या हातात दिली...&lt;br /&gt;भात पोटभर मिळाला नाही मावशी....&lt;br /&gt;माफ करा हं पण मला अंदाज नाही आला... त्या बाईने अपराधी भावनेनं माफी मागितली...&lt;br /&gt;एवढे पैसे सुटे कुठले..... जरा सुटे पैसे असतील तर द्या की....&lt;br /&gt;नाही हो... एवढेच आहेत... यातील दोनशे रुपये घ्या आणि बाकीचे तिनशे परत द्या....&lt;br /&gt;म्हातारीची चेष्टा करता काय? आहो भात पिठल्याला कोणी दोनशे रुपये घेते काय? आणि मी भात-पिठलं काय धंदा म्हणून नाही वाढलं... ही पोरं उपाशी झोपू नयेत म्हणून केलं.... त्यात तूमचं पोट तरी कुठे भरलं. तुम्हाला मी पन्नास रुपये म्हटलं खरं पण तीस रुपये असले तरी द्या...&lt;br /&gt;त्याला काही सुचेनासं झालं... म्हणजे या बाईने चौघांसाठी पन्नास रुपये सांगितले होते. मघाशी प्रत्येक घास खाताना आपण या बाईला शिव्या-शाप दिला...&lt;br /&gt;सुटे तीस रुपये नसतील तर नाही दिले तर चातलील.... बाईच्या त्या वाक्‍याने तो भानावर आला...&lt;br /&gt;नाही घ्या नाय यातील तीस रुपये....&lt;br /&gt;नाही ओ... चार दिवस धंदा कुठे झालाय पैसे असायला.... तुम्ही नंतर कधी आलात गडावर तर द्या पैसे....&lt;br /&gt;त्याने पाचशेची नोट खिशात कोंबली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पकडण्याच्या नादात त्याला त्या बाईची आठवण झाली नाही, पण आजही मध्यरात्री कधीतरी त्याला त्या बाईचा चेहरा आठवतो आणि तो दचकून उठतो... &lt;br /&gt;त्या बाईचे ते तीस रुपये तसेच त्याच्या खिशात वेगळे आहेत... सज्जनगडावर जाण्याच्या प्रतीक्षेत.......&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-5414384339396438260?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/5414384339396438260/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=5414384339396438260' title='12 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5414384339396438260'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/5414384339396438260'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/10/blog-post_26.html' title='भात पीठलं...'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-2298639929859973876</id><published>2010-10-01T04:43:00.004-07:00</published><updated>2010-10-06T01:12:51.232-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>लाल</title><content type='html'>प्रार्थना संपली आणि सगळी मुले खाली बसली....वर्गशिक्षक एक एक विद्यार्थ्याचे नाव घेऊन हजेरीपट मांडत होते.....&lt;br /&gt;तिचं नाव घेतल्यावर दारातूनच उत्तर आलं&lt;br /&gt;""हजर''&lt;br /&gt;शिक्षकांनी नाकावर आलेल्या चष्म्यावरुन तिच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिथंच थांब म्हणून दटावलं.&lt;br /&gt;सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाल्यावर शिक्षकांनी तिला बोलावलं...&lt;br /&gt;हं या आत. कुठे मैदान मारुन आलात?.....अर्थात या शब्दांचा तिच्यावर काही परिणाम होणार नसल्याचे त्यांना माहित होतं. &lt;br /&gt;ती काही बोलली नाही, गप्प उभी राहिली... खूप रडली असावी असे तिचे डोळे लाल असायचे....त्यांनी तिला एकदा विचारलेही होते; पण तिने काही सांगितले नाही.....तशी ती कधीच काही बोलायची नाही... ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून उभी राहायची... तिचे ते लालभडक डोळे बघुन त्यांना त्यांची भीती वाटायची... त्या डोळ्यांत त्यांना कधी पाणी दिसलेच नाही...&lt;br /&gt;ती शाळेला रोजच उशिरा यायची... रोज ते शिक्षक तिला त्याचे कारण विचारायचे पण ती बोलायची नाही.... तिच्या उशिरा येण्यापेक्षा ती न बोलता गप्प बसायची याचाच त्यांना राग यायचा....&lt;br /&gt;आज जर कारण सांगितले नाहीस तर वर्गात बसू देणार नाही... तुझ्या आई-बाबाला घेऊन ये..... शिक्षकांनी फर्मावलं. &lt;br /&gt;तरीही ती गप्प उभी राहिली... तिचा तो गप्पपणा शिक्षकांना बोचू लागला.... शिक्षा करावी तर दहावीच्या वर्गातील मुलीला शिक्षा तरी काय करणार.... त्यांना काही सुचेना... पण आज सोक्षमोक्ष लावायचाच याचा निर्धार त्यांनी केला.&lt;br /&gt;"चल ! मुख्याध्यापकांनी जर तुला बसू दिलं तर बस वर्गात...' शिक्षक मुख्याध्यापकांच्या केबीनच्या दिशेने चालू लागले... ती त्यांच्या मागे....&lt;br /&gt;मुख्याध्यापकांची केबीन ...छे! मारुतीच्या मंदिरात एका बाजुने दानात मिळालेली तिजोरी आणि दुसऱ्या बाजुला असलेल्या कट्ट्याचा आधार घेऊन केलेली छोटी जागा म्हणजे केबीन.... शाळाच चार घरांत भरायची तर केबीन कुठली असणार....&lt;br /&gt;त्या दहा बारा गावांत एकच शाळा... वाड्या-पाड्यातील पोरं यायची... कधीही यायची... कधीही जायची.... शिक्षकांना त्याची सवयच झाली होती.... पण इथे फरक होता... पोरांना उशीर का म्हणून विचारलं की काही-बाही उत्तर सांगायची.... म्हस चारायला गेलतो, आई गावाला गिलीया, बाबा आजारी हाय... काहीही उत्तरं यायची पण उत्तरं यायची पण ही मुलगी काहीच उत्तर द्यायची नाही....&lt;br /&gt;तसे ते शिक्षक नवीनच, इथल्या पोरांची त्यांना भाषाच कळायची नाही.. कधी कधी ते चिडायचे...पण पोरंच त्यांच्या भाषेला हसत राहायची... ते तिला घेऊन मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले...&lt;br /&gt;मुख्याध्यापक.... ते कधी असत कधी नसत. असले तरी त्यांचे शाळेकडे लक्ष कमीच... कुठल्या तरी चळवळीत ते काम करायचे... त्याच्या मासिकाचे संपादनाचेच काम मोठे...ते काही तरी पांढऱ्यावर काळे करत बसले होते....&lt;br /&gt;सर, ही मुलगी रोज शाळेला उशिरा येते आणि कारण विचारले तरी बोलतही नाही....&lt;br /&gt;मुख्याध्यापकांनी एकदा तिच्याकडे बघितलं.. ती खाली मान घालून गप्प उभी होती.... &lt;br /&gt;अभ्यास कसा करुन राहिला, सर? मुख्याध्यापकांनी मान वर न काढताच शिक्षकांना प्रश्‍न केला.&lt;br /&gt;चांगला आहे... म्हणजे दहावीला जर मंडळाने नंबर काढला तर हीचाच नंबर येईल... शिक्षकांनी सांगितलं... &lt;br /&gt;मग येऊ द्या की.... , मुख्याध्यापकांनी तिला काहीच न विचारता सुनावलेला हा निर्णय ऐकून शिक्षकांना काय बोलावे सुचेना....&lt;br /&gt;ते वर्गात आले... आज त्यांना शिकविण्याचा मूडच राहिला नाही... सरांनी असा का निर्णय दिला असेल... तिला बोलतं करण्याचा प्रश्‍नच नव्हता....&lt;br /&gt;तिच्या उशिरा येण्याचा प्रश्‍न नव्हताच, पण ती उशिरा का येते याचे कारण कधीच सांगत नव्हती हाच प्रश्‍न होता...ते वर्गावर आले पण त्यांचे शिकविण्याकडे लक्ष लागले नाही....&lt;br /&gt;पुढच्या जवळपास प्रत्येक दिवशी ती उशिराच यायची.... एकदा त्यांनी तिला सरळ सांगून टाकलं तू मला विचारत जाऊ नकोस आलीस की सरळ वर्गात येऊन बस.... पण तरीही ती उशिरा आली की पहिली एक दोन मिनीटे त्यांना त्रास व्हायचाच....&lt;br /&gt;दहावीची परीक्षा झाली...... निकाल लागला....अपेक्षेप्रमाणे ती शाळेत पहिली आली होतीच.... कदाचीत ती मंडळातही पहिलीच असावी... सगळ्या शिक्षकांनी तिचे तोंडभरुन कौतुक केलं... पण ती बोलली नाही...&lt;br /&gt;त्या शिक्षकांनीही ती शाळा सोडली... पुन्हा धकाधकीच्या प्रवाहात स्वतःला वाहतं केलं... इथं चकचकीत बुट आणि टाय घातलेली पोरं बघितली की त्यांचा त्यांना हेवा वाटायचा... एखादा विद्यार्थी उशिरा आला की मग त्यांना ती आठवायची...त्याचबरोबर तिचे ते लाल डोळे आठवायचे. ती मुलगी त्यांच्या डोक्‍यातून काही गेली नाही....एकदा असेच नवीन कुठले मासीक आले म्हणून ते बघत होते.... मासीक चाळता चाळता त्यांची नजर त्या फोटोवर गेली... तीच ती...त्यांची उत्सुकता ताणली... त्यावेळी ते ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा तो लेख होता.....&lt;br /&gt;"" वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच तिने या लढाईत भाग घेतला. शालेय शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं पण व्यवस्थेला संपवायचा विडाच तिने उचलला. खरे तर तिने पेनाने लढाई लढावी, असेच मला वाटायचे पण तिने तो मार्ग नाकारला आणि पेनाऐवजी तिने हातात बंदूक घेतली...या दिशेने पाऊल टाकल्यानंतर येणारा शेवट निश्‍चित होता... पण, ती शेवटपर्यंत डळमळली नाही...'' लेख खूपच मोठा होता... पण त्यांना पुढे वाचता आले नाही.... त्या लालभडक डोळ्यांना आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले.....&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-2298639929859973876?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/2298639929859973876/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=2298639929859973876' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2298639929859973876'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/2298639929859973876'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/10/blog-post_4832.html' title='लाल'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3903783861708609217</id><published>2010-10-01T04:43:00.003-07:00</published><updated>2010-10-04T07:30:23.824-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>जांभळा</title><content type='html'>ट्रंकेतील तो जांभळा ड्रेस हलकेच काढतानाही त्याचा कडेचा पत्रा लागलाच... जीर्ण झालेल्या त्या कपड्याला तो पत्र्याचा स्पर्श पेलवला नाही, भाजी चिरताना नकळत विळीची धार बोटांना लागावी, अशी ती कळकळली.... किती वर्षे झाली ... बारा तरी होऊन गेली असावीत.... अकरावी परीक्षा पास झाल्यावर हट्‌टाने बाबांकडून तो ड्रेस मागून घेतला होता.... दुकानाच्या काचेतून दिसणारा तो मोरपंखी जांभळा ड्रेस कितीतरी दिवस तिच्या डोळ्यात घर करुन राहिला होता...तोच ड्रेस घ्यायचा म्हणून ती हट्‌टून बसली होती....घागरा चोली घालून काय तमाशा करायचा आहे काय? असं बाबा म्हणाले खरे पण त्यांचा हा राग लटका होता.. &lt;br /&gt;""एकच तर मुलगी आहे तिचा हट्‌ट नाही, पुरवायचा तर मग कोणाचा हट्‌ट पुरवायचा.''&lt;br /&gt;आईच्या या वाक्‍यापुढे बाबांचं काहीच चालायचं नाही. त्या तलम मोरपंखी जांभळ्या कपड्याचा पहिला स्पर्श झाल्यावर असंख्य मोर मनात नाच करत होते....&lt;br /&gt;त्यावर्षी दांडिया खेळताना उगाचच आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटून गेलं. कितीजणींनी त्या ड्रेसबद्दल विचारलं होतं....&lt;br /&gt;""असे गडद रंग तुला फार शोभून दिसतात.'' &lt;br /&gt;शेजारच्या काकूंनी केलेली ती स्तुती आठवली तरी आजही अंगावर मुठभर मांस चढते.... &lt;br /&gt;तिला त्या ड्रेसविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.... कितीकाळ ती त्या ड्रेसला कुरवाळत बसली...&lt;br /&gt;""उठा ! पब्लीकला जमा करायचंय. आजच्या खेळाला चार पैसं मिळालं न्हायी तर जेवायला घावणार न्हायी.... ''&lt;br /&gt;तिचा नवरा तिच्यावर डाफरत होता.... तो सायकल सर्कस करायचा... पण त्याच्या खेळाला माणसं कुठं जमायची म्हणून तिला आधी नाचवायचा.... &lt;br /&gt;त्याच्यासोबत पळून आली त्यावेळी ती अवघी आठरा वर्षांची होती. घरात बाबांना विचारायची हिम्मतच झाली नाही.... त्याच्याही घरात विरोधच....&lt;br /&gt;""कुठेही राहू, मीठ भाकर खाऊ'', तो सांगायचा... तिलाही ते पटायचं....दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला... पळण्याचा आधी निर्णय घेतला आणि नंतर तो नशीबाचाच भाग बनला... पळणं मागेच लागलं....लग्न होऊन सहा महिने झाले नसतील... तोच एका रात्री तिचा नवरा भीत भीत घरात शिरला....गेल्या चार-पाच महिन्यात तो कमालीचा दारु प्यायला लागला होता... दुकानदाराशी उदारीवरुन भांडण झालं, हातातील फुटलेली बाटली तशीच त्याच्या पोटात खुपसली....तिला समजायचं ते समजलं... हातात जे लागेल ते घेतलं आणि पळायला सुरवात केली... एक गाव झालं की दुसरं... दुसरं झालं की तिसरं....प्रत्येक गावात जाऊन रोजगार कुठे मागायचा, म्हणून मग सायकल सर्कस सुरु केली.... तो सायकलीवर कसरती करायचा.... पण पब्लीक जमा व्हायचं नाही....म्हणून मग तिच्या नवऱ्याने तिला नाचायला लावलं....घरातनं बाहेर पडताना घेतलेला तो ड्रेस तेवढीच तिची संपत्ती.... तो ड्रेस घालून ती रस्त्यावर उतरली की भल्या भल्यांच्या नजरा तिच्यावर खिळायच्या... त्या लोकांची लोचट नजर बघून तिला असह्य व्हायचं पण इलाज चालायचा नाही....चार पैसे हाताशी लागायचे पोटाची खळगी भरायची आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा....ज्याचा हात धरुन ती पळून आली होती त्याच्यासाठी पळणं एवढंच तिच्या नशीबी उरलं होतं... &lt;br /&gt;पाठित एक जोराचा मुक्‍का मारुन त्यानं तिला जोरात शिवी हासडली, तशी ती भानावर आली. &lt;br /&gt;"चल बाहेर''&lt;br /&gt;तो म्हणाला आणि तसाच मागे वळला..&lt;br /&gt;तिने हातातल्या त्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसकडे बघितलं...त्याचा रंग आता पार फिका पडला होता....&lt;br /&gt;तिनं घागरा, चोली घातली आणि रस्त्यावर येण्यासाठी दारात उभी राहिली.... तिचा नवरा मोठ-मोठ्याने ओरडत होता... तमाशा देखो- तमाशा देखो....&lt;br /&gt;नवऱ्याचे ते शब्द ऐकून बांबाचे शब्द तिला आठवले....घागरा चोली घालून काय तमाशा करायचाय....ती अस्वस्थ झाली...&lt;br /&gt;मघाशी ट्रंकेतून बाहेर काढताना तो ड्रेस दंडावरच फाटला होता.... लोक त्या फाटलेल्या भागाकडेच बघत राहाणार...तिला स्वतःचीच किळस आली...आता नाचलं की पैसे मिळणार आणि त्याच पैशानं हा दारु पिणार आणि रात्री पुन्हा मारणार.... ती स्वतःशीच पुटपुटली.... त्या जांभळ्या ड्रेसचा रंग जसा फिका पडला होता....तसंच तिच्या नवऱ्याविषयी वाटणाऱ्या भावनांच्या आता चिंध्या झाल्या होत्या... त्याचा रंग तर केव्हाच उडून गेला होता...तीची ही जाणीव आणखी तीव्र झाली... तिने अंगावरचा तो ड्रेस काढला, त्या ड्रेसकडे पुन्हा एकदा तिने पाहिले... त्या विटलेल्या जांभळ्या ड्रेसमधुन असंख्य मोर तिला खुणावत होते.... तो ड्रेस तिने ट्रंकेत ठेवला.....तिचा नवरा बाहेर ओरडत होता..... तीने ट्रंक उचललली आणि ती पळू लागली... यावेळी तिच्या नशिबापासून नाही तर नशीबाच्या शोधात डोळयात नाचणारे जांभळे मोर घेऊन.....&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3903783861708609217?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3903783861708609217/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3903783861708609217' title='6 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3903783861708609217'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3903783861708609217'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/10/blog-post_7346.html' title='जांभळा'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-168991986379323268</id><published>2010-10-01T04:43:00.001-07:00</published><updated>2010-10-03T06:18:47.103-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>निळा.....</title><content type='html'>या समुद्रात आणि मनात तसे बरेच साम्य.... समुद्र अथांग आणि मनाचाही कोठे थांग लागतो......दोघांनाही भरती-ओहटी येते... समुद्रालाही मर्यादा पाळायला लागतात आणि मनालाही.... दोघांनीही मर्यादा सोडली की अनर्थच.... मग मागे उरतो केवळ कचारा, गाळ, असह्य करुन सोडणारा कुजलेला कुबट वास ... एक लाट चटकन आली तिने मघाशी ओढलेल्या रेघोट्या घेऊन निघून गेली.... मनावरचे आठवणींचे ओरखडे असे मिटले असते तर.... पुन्हा डोक्‍यात विचारांनी गलका सुरु केला.... एका विचारातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा.... पण ही साखळी कुठे आहे... एका कडीतून दुसऱ्या कडीत घेवून जाणारा विचार हवा... पण तसे होत नाही.... सगळेच आपली मतं मांडतात आणि मग गलका होतो.... डोकं भणभणतं....पण या विचारातून बाहेर कसं पडायचं.... एक विचार मारायला दुसरा विचार डोक्‍यात आणायचा.... पण पहिल्याने ती जागा सोडायला तर हवी. ती जागा सोडली तर पुढे जाता येतं पण पहिल्या विचाराने जागाच सोडली नाही तर... तर मग साचलेपण येतं..... विचारांच्या गलक्‍याचा आवाज जसा टीपेला पोहचला तसं तिचं डोकं भणभणायला लागलं.... तिची चलबिचल वाढली. ती थरथरली.... सुरकुतलेली तिची गोरी कातडी आणखी पांढरी पडू लागली.... &lt;br /&gt;चला आत, वारा सुटायला लागलाय....तिच्यासोबत आलेल्या त्या मुलीने तिच्या आंगावरची शाल सरळ केली. आणि तिला उठण्यासाठी हात दिला... तिने तो हात नाकारला... स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला... पण अशक्‍तपणाने तो फसला.... ती मुलगी सरळ पुढे झाली तिने दोन्ही हातांनी तिच्या हातांना धरलं आणि तिला उठण्यास मदत केली. यावेळी मात्र तिने कोणताच प्रतिकार केला नाही.... तिच्या खांद्याच्या आधाराने ती चालू लागली... समुद्रावरची तिची दृष्टी तशी खिळून होती.... &lt;br /&gt;ती राहात होती त्या खोलीतूनही समुद्र दिसायचा....समुद्र पाहायचा तिला नादच लागला होता.....ती इथे आल्यापासून ती समुद्राला डोळ्यात साठवत होती...ती खिडकीत बसुन राहिली.... काळोखाचा पडदा गडद झाला, तशी ती उठली... जेवणावरची वासनाच उठली होती... तरी तिने दोन घास पाण्याबरोबर घशात कोंबले...जेवणापेक्षा तिला दिल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्याच जास्त होत्या.... रोज गोळ्या घेताना तिला वाटायचं अजून कशी जगण्याची वासना टिकून आहे....कधी कधी गोळ्या घ्यायची इच्छा नसली की तिचा नवरा तिला समजावयाचा... गेलेल्या माणसांचा विचार करु नको....आपल्याला जगलं पाहिजे, माझ्यासाठी तरी तू जग.... मग तासन्‌ तास ती लेकरांच्या फोटाखाली आसवं ढाळीत बसायची.... नवराच मग घास भरवायचा, गोळ्या द्यायचा..... पण ते गेल्यापासून तिला काहीच सुचेना....काही काळ तिने गोळ्या नाकारुन बघितल्याही ....मग पाय बांधून, हात बांधून गोळ्या चारणं सुरु झालं....मग तिनं गोळ्या नाकारणं बंद केलं.. &lt;br /&gt;दुसऱ्या दिवशीही ती किनाऱ्यावर बसून राहिली.... समुद्राची निळाई तिच्या निळ्या डोळ्यात साठत राहिली... या समुद्राचा रंगही निळा आणि आकाशाचाही रंग निळाच.... किती दिवसांनी ती आकाशाकडे बघत होती... दिवस छे किती वर्ष झाली आकाशाकडे बघून... रोज दिसाणारी ही निळाई डोळ्यात का साठत नव्हती....तिचा नवरा तिला म्हणायचा... तुझ्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही.... या निळ्या रंगाचा अर्थ काय?, ती काही बोलायची नाही.... समोरचा सागरही तसाच निळा तिच्या डोळ्यांसारखा. या आकाशाची निळाईच या सागरात प्रतिबिंबित होते.... तो निर्वाताचा, पोकळीचा रंगच खरा..... मग तिला जाणवलं आपले डोळेही असेच निळे.... पोकळीचा रंग ल्यायलेले... आता पोकळीच तर उरली बाकी काहीच नाही... आठवणीच्या पापुद्य्रात केवळ पोकळी.... अंनतांचा ध्यास घेणारी.... ती उठली.... अडखळत ती घरात शिरली.... होत्या नव्हत्या त्या गोळ्या तिने घेतल्या..... सकाळी कोणीतरी दार उघडलं.... आजाराला कंटाळून आत्महत्या असा पोलिस रिपोर्ट आला....एक पोकळी दुसऱ्या पोकळीत विलीन झाली होती...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-168991986379323268?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/168991986379323268/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=168991986379323268' title='7 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/168991986379323268'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/168991986379323268'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/10/blog-post_4876.html' title='निळा.....'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3917867192730376972</id><published>2010-10-01T04:29:00.000-07:00</published><updated>2010-10-01T04:54:17.236-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ करणारे चेहरे'/><title type='text'>पिवळा......</title><content type='html'>कितीवेळ गेला ठाऊक नाही. पण या काळात ढगांनी किती आकार बदलले, जशी सुर्याची किरणे तिरपी होत गेली तसा रंगही बदलत गेला. कापसासारखा मऊ मुलायम रंग... एखाद्या विरक्‍त माणसासारखा... सगळ्या इच्छा अर्पून रिता झाल्यासारखा... नाही तरी तो रिता झालेलाच असतो की... ओंजळ लहान आहे की मोठी, काही बघत नाही... देत राहतो, बरसत राहतो. जेवढं आहे ते सगळं देतो म्हणूनच त्याचा तो पांढरा रंग... मग येणारी पिवळसर छटा... विरक्‍तीतून जाणिवांच्या दिशेने नेणारी... या रंगाचा अर्थ लावायचा तरी कसा?... कारण अगोदर असणारा पांढरा हा विरक्‍तीचाच आणि नंतरचा भगवा हाही विरक्‍तीचा! अर्थात भगवा पुढे मोक्षाच्या दिशेने जाणारा... पहिल्या पांढऱ्या रंगात मोक्षाचीही अभिलाषा नाही. तिथे फक्‍त देणे आहे. दिल्यानंतरचे समाधान त्यात ओतप्रोत आहे. त्यामुळे तिथे कुठलेच इच्छेचे रंग दिसत नाहीत. दिसतो तो फक्‍त पांढरा शुभ्र रंग... इच्छा आकांक्षांना मागे ठेवलेला पांढरा रंग.... नंतरच्या केशरी किंवा भगव्या रंगाचा अर्थही विरक्‍तीच्या दिशेने जाणाराच पण इथे त्याला मोक्षाची इच्छा आहे... म्हणूनच मघाशी कापसाच्या पुंजक्‍यासारखा पांढरा शुभ्र दिसणारा ढग आता भगवा रंग घेतल्यानंतर विरळ होतो आहे... त्याला मोक्षाची, विरुन जाण्याची फार घाई झाल्याचे जाणवते... पण या मधला जो पिवळा रंग आहे त्याचा अर्थ काय लावायचा?... समाधानाच्या समाधीतून जागे होऊन मोक्षाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेचा हा रंग... विचारांची तंद्री सुटली तसे सगळ्या परिसराचा ताबा आंधाराने घेतल्याचे त्याला जाणवले... तो उठला... त्याने देवासमोर दिवा लावला... ती पिवळी ज्योत फडफडली आणि पुन्हा त्याच्या मनाने त्या पिवळ्या रंगाचा शोध सुरु केला... काय असेल याचा अर्थ... ही ज्योतही मोक्षाच्या दिशेनेच चाललेली... कापसाचा पांढरा रंग हरवून ती ही याच वाटेने चाललेली... मोक्षाच्या इच्छेचाच रंग पिवळा... तो अस्वस्&lt;br /&gt;थ झाला... अंगाला त्याच्या घाम सुटला... आयुष्यभर ज्याच्यामागे धावलो तो साक्षात्कार वयाच्या उत्तरार्धात असाही मिळू शकतो का? त्यालाच प्रश्‍न पडला! सगळ्या इच्छा, आकांक्षा मागे ठेवून एकाकीपणाचे जीवन आपण पसंत केले... अगोदर पसंत केले मग ते समाजाने लादले... कपड्याचे रंग बदलले... पांढऱ्याशुभ्र धोतराचे रुपांतर मग भगव्या वस्त्रात केव्हा झाले ते त्यालाही कळले नाही... मग तो रंग चिकटला तो चिकटलाच... पण या भगव्यापेक्षाही त्याला आता पिवळा रंग फार जवळचा वाटू लागला... तो पिवळा रंग त्याच्या डोळ्यात साकाळत राहिला... सकाळी कोणीतरी कडी वाजवली..... दार उघडले नाही... प्रतिसाद आला नाही... महाराजऽऽऽऽऽऽऽ... शिष्याने टाहो फोडला... त्यांचा पिवळा पडलेला देह बघून कोणीतरी म्हणाले, महाराजांना काविळीने गिळले... त्यांना काय माहित, महाराज मोक्षाच्या वाटेवर निघून गेले होते...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3917867192730376972?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3917867192730376972/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3917867192730376972' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3917867192730376972'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3917867192730376972'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='पिवळा......'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-3871620618472794002</id><published>2010-09-16T09:02:00.000-07:00</published><updated>2010-09-16T09:05:18.197-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>गांधीवाद आता पेलवत नाही....</title><content type='html'>गांधीवाद आता पेलवत नाही....&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणतीही राजकीय व्यवस्था परिपूर्ण असत नाही. सगळ्यांना खुश ठेवणे हे कोणत्याही व्यवस्थेला शक्‍यच नाही, त्यामुळे अशी राजकीय व्यवस्था असली पाहिजे जी बहुसंख्यांकांना खुश करणारी आणि अल्पसंख्यांकाना नाराज न करणारी. लोकशाहीत ती मुल्ये अंतर्भूत असतात म्हणूनच लोकशाही ही सध्याच्या ज्ञात राजकीय व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट मानली गेली, पण तरीही लोकशाहीने बहुसंख्यांचे हित जोपासले का?( इथे बहुसंख्यांक या शब्दाचा अर्थ बहुसंख्यांक असाच आहे. भारतात अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक अशा शब्दांना जाती धर्माचा वास येतो, तो अर्थ इथे अपेक्षित नाही. त्यामुळेच जर गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे वर्ग केले तर गरीब या वर्गात, जो बहुसंख्यांक आहे त्यात हिंदूंबरोबर मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि बौध येतातच) हा प्रश्‍नच आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठिवर लोकशाहीने भांडवलदारांचे पाय चेपण्यातच धन्यता मानली आहे. सकृतदर्शनी सगळं चांगलं दिसत असलं तरी व्यवस्था म्हणून अनेक बाबतीत लोकशाही अपयशी ठरली आहे, हे मान्यच करावे लागेल.&lt;br /&gt;अंधपणाने लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांचा दावा असतो की, गरीबातील गरीबाला राजव्यवस्थेत स्थान लोकशाहीनेच मिळाले, गरीब-अशिक्षीत जात-धर्म यांपलीकडे जाऊन आपला नेता आणि राज्यकर्ते कोण असावेत हे ठरविण्याचा अधिकार लोकशाहीनेच दिला. पण सध्याची परिस्थीती बघितली तर खरेच हा अधिकार आता उरला आहे का? कि केवळ सांगडा उरला आहे. गेल्या लोकसभेत आणि विधानसभेतील निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या खासगी स्वीय सहायकला विचारले तर तो सांगेल की निवडणूक लढविण्याचा खर्च किती आला ते. या अकड्यांवरील शुन्य कीती असतात हेही सर्वसामान्य लोकांना कळत नाही मग निवडणूक लढविणे तर सोडाच.&lt;br /&gt;लोकशाही ही धनिकांची बाटीक बनली आहे की काय हा प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभेत उधळलेल्या नोटांनी हे आणखी स्पष्ट केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बहुसंख्यांकांचे धिंडवडे&lt;br /&gt;जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बिरुदावली मिरवतो. लोकसंख्येच्या अंकशास्त्रानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, यात शंका नाही, पण लोकशाही म्हणजे केवळ लोकांना मतदानाचा अधिकार एवढंच मर्यादित आहे का? की त्यापुढे जाऊन काही वेगळे आहे हे तपासायला गेले तर हातात केवळ कचरा कचरा आणि कचराच लागतो. लोकशाहीत खरे तर मुखवट्यांचे राज्य असते. जसा सण येता तसा मुखवटा चढवून रस्त्यावर नाच करणाऱ्यांप्रमाणे प्रत्येकवेळा मुखवटा बदलला जातो. हे बहुतेक मुखवटे बहुसंख्यांकाना खुश करण्यासाठीच चढविलेले असतात, या मुखवट्यामागचा भेसुर चेहरा मात्र दिसत नाही. &lt;br /&gt;साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे घेता येईल. ज्या देशाची लोकसंख्या आगामी काळात दिडशे कोटींच्या घरात जाईल आणि या वाढलेल्या तोंडांची भूक भागविण्यासाठी जे हात दिवसरात्र राबताहेत, संसदेत बसलेले लोक ज्यांच्या मतावर निवडून आले आहेत त्यांचे (शेतीसाठी घेतलेले) कर्ज माफ करताना सरकारने दयाळू आणि दानशूरपणाचा मुखवटा असा काही घातला होता की कर्जमाफी घेणाऱ्या हातांना आपण खूप मोठे पातक करतो आहोत की काय असा भास होत राहिला. पण त्याचवेळी उद्योगजगताला सरकारेन जे स्टीम्युलेटींग पॅकेज दिले त्याचा गाजावाजा झाला नाही. देशातील 70 टक्‍के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. त्या 70 टक्‍के म्हणजेच जवळपास 90 कोटी लोकसंख्येसाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली तर जी संख्या एक कोटींपेक्षा कमी आहे, त्या लोकसंख्येसाठी सरकारने स्टीम्युलेटींग पॅकेज दिले, ज्याव्दारे सरकारच्या तिजोरीत येणारे 16 हजार कोटी रुपये थांबले किंबहूना ते या उद्योजकांना मिळाले. प्रश्‍न हे बरोबर की चूक असा नाही. प्रश्‍न आहे तो नैतीकतेचा आणि सरकारी दायित्वाचा. शेतकऱ्यांच्या पुढे टाकलेल्या तुकड्यांचा गाजावाजा होतो तर मग या उद्योगांना खाऊ घातलेल्या श्रीखंड पुरीचाही गाजावाजा व्हायलाच हवा.&lt;br /&gt;खरे तर एकूणच राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांनी बदलायला हवा. जगातील सर्व कालीन आणि सर्व राजकीय व्यवस्थांनी आम्ही तुमच्यासाठी "सर्वकाही' करतो असा असेच सांगितले. खरे तर राजकीय व्यवस्था ही सर्वसामान्यांनी त्यांचे जगणे सुसह्या व्हावे म्हणून स्वीकरलेले एक साधन आहे. जसं एखाद्या चित्रकाराने जर खूप चांगले चित्र काढले तर त्याचे श्रेय कुंचल्याला जात नाही तसेच राजकीय व्यवस्थेचे आहे. मग याच्या पुढचा भाग असा येतो की जर चित्र चांगले झाले नाही तर याचा अर्थ चित्रकारालाच बाद म्हणावे लागेल. तसे म्हणण्यातही अडचण नाही, पण त्याचबरोबर हेही तपासायला हवे की कुंचला कुठे बिघडला नाही का? आणि जर हा कुंचलाच बिघडलेला असेल तर मग तो बदलायचे धाडस हवे. इथे येणारे चित्र महत्त्वाचे, त्यामुळे कुंचला कीतीही रेखीव असला तरी तो बदलायचे धाडस चित्रकाराने दाखविले पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्था समाजातील स्वास्थ्य टिकवून त्याची प्रगती घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे जर हे साधनच बिघडले असेल तर ते बदलायचा पर्याय ठेवायलाच हवा. त्यामुळेच राज्यकर्ते जेव्हा म्हणतात की आम्ही हे केले ते केले त्यावेळी त्यांना प्रश्‍न विचारायला हवा की तुमची नेमणूकच त्यासाठी आहे. राज्यकर्ते जेव्हा सांगतात की आम्ही एक कोटीचा निधी तुमच्यासाठी आणला, शंभर कोटींची विकासकामे केली, त्यावेळी त्यांना विचाराला हवे की बाबांनो हे कोटींचे आकडे तुम्ही कोणाच्या जीवावर बोलता आहात, आम्ही इथे श्‍वास घेतो त्यावरच फक्‍त कर लावलेला नाही. नाही तर सर्वच गोष्टींवर कर लागतोच की. त्यामुळे आमच्या खिशातून काढून तुम्ही खर्च केले आणि वर आम्हालाच सांगता की आम्ही खर्च केला म्हणून. आता हा पैसा खर्च करतानाही तो आमच्याच वाट्याला परिपूण येतो कुठे. पिकाला पाणी देणाऱ्या पाईपलाईला जर शंभर छिद्रे पाडली आणि तीन दिवस&lt;br /&gt;पाणी देत जरी राहिलो तरी पीक वाळायचे तसे वाळणारच की त्याच प्रमाणे हा पैसा खर्च होतो. गरीबांच्या नावाने योजना तयार करायची, त्यासाठी निधीची तरतूद करायची आणि मग त्या योजनेतून पैशाचा रतीब खात राहायचे. राजीव गांधी नेहमी म्हणत असत जर शंभर रुपयांची योजना जाहीर केली तर तळात येईपर्यंत केवळ पंधरा पैशांचेच काम होते.. ती परिस्थीती राजीव गांधी सत्तेत येण्यापुर्वीही होती आणि आजही आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्तेच आहे.&lt;br /&gt;राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. 46 हजार कोटी रुपये या स्पर्धेच्या आयोजनासाठी खर्च करण्यात आले आहेत. 16 हजार कोटी रुपये आफ्रीकेतील अनेक देशांचे वार्षीक अर्थसंकल्पही एवढा नाही. हे पैसे आले कोठून. लोकांनी घाम गाळून मिळविलेल्या पैसे कराच्या मार्गातून सरकारकडे जमा झाले आणि तेच पैसे सरकारने (खोट्या) प्रतष्ठिेसाठी खर्च केले. खर्च केले म्हणण्यापेक्षा मुठभर लोकांच्या खिशात कोंबले. हजारो कोटी रुपयांचा घोटाळ झाला. घोटाळा हा शब्दच चुकीचा चक्‍क पैसे खाल्ले. आता बरेच पोपट हे सांगतात की राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्यामुळे देशातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल म्हणून. पण हे काही खरे नाही. कुठलेही नियोजन नसताना केवळ कल्पनांच्या भरारीवर मांडलेली ही गृहीतके आहेत. हे 46 हजार कोटी रुपये काही पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी खर्च केले जाणार नाहीत. त्यामुुळे राष्ट्रकुलच्या निमित्ताने जे लोक येतील ते लोक पर्यटनस्थळांना भेट देतीलही पण पुढे काय?. कोणत्याही तयारीशिवाय परीक्षेला बसल्यानंतर जी अवस्था होते तीच अवस्था होणार. हेच लोक पुन्हा आपपल्या देशात परतल्यानंतर येथील पर्यटनस्थळांचे वर्णन करतील आणि जे चार लोक येणार होते तेही कमी हाईल. कोणत्याही निर्णयाच्या दोन बाजू असतातच एक चांगली आणि एक वाईट. बहुसंख्य लोकांना जो निर्णय अपील होतो तो निर्णय घेणे इष्ट. मुळात ज्या देशातील 30 कोटींहून अधिक जनता एकवेळ उपाशी राहते त्या देशाने असे खेळावर पैसे लुटावेत का? हा प्रश्‍न आहे, आणि त्यापुढे जाऊन इतके पैसे खर्च केल्यानंतर तरी देशातील काही खेळांत प्रगती होणार आहे का?...या प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मकच येतात. हे 46 हजार कोटी खेळासाठी आणि खेळांडूंसाठी वापले असते तर भारतात अनेक चांगली क्रीडासंकुले उभारली गेली असती. खेळाडूं&lt;br /&gt;च्या गरजा पूर्ण झाल्या असत्या आणि केवळ पदकांच्या जीवावर आपण अनेक देशांत मानाचे आणि आदराचे स्थान मिळविले असते. पण आपल्या लोकांना सगळे झटपट पाहिजे असते. अगदी मान-सन्मानही. राष्ट्रकुलसारखी स्पर्धा आपण का आयोजित करतो आहोत हेच कळत नाही. चीनने ऑलिम्पीक स्पर्धा आयोजित केली म्हणून जर तुम्हाला पोटशुळ उठून जर स्पर्धा आयोजित करत असाल तर आकलेची डीवाळखोरीच आहे. त्या देशाच्या आर्थिक संरचनेची आणि आपल्या आर्थिक संरचेनेची तुलना होत नाही पण केवळ अमुक तमुक देशाने ही स्पर्धा आयोजित केली तर मग मी का नाही हा पोरखेळ आहे. आपली आर्थिक स्थीती बघून आपण पाय पसले पाहिजेत. केवळ राष्ट्रकुल स्पर्धाच नाही तर सगळ्याच बाबतीत आता आपण नापास झालो आहोत, सगळी व्यवस्था सडली आहे आताच जर बदल केला नाही तर उद्या तो बदल करणे शक्‍यही होणार नाही. सापाचे गांडुळ करण्याच्या दिशेने आपला प्रवास चालला आहे. एकदा का आपण गांडूळ झालो की आपल्याला फणाच काढता येणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यवस्था उलथवून टाकली पाहिजे.....&lt;br /&gt;गेल्या पन्नास वर्षात आपल्याला लोकांनी बऱ्याच वाईट गोष्टी शिकविल्या. तो त्यांच्या धोरणंचा भाग होता. एखाद्या लहान मुलाला जर सारखंच ांगितले की तू खूप महान आहेस तर तोही त्याची शेखी मिरवायला लागतो तसेच आपले झाले आहे. गांधीजींचे कार्य आणि गांधीवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट एखाद्या वेळी योग्य असली तर ती सर्व काळात योग्य ठरतेच असे नाही. गांधीवादाबद्दल तसाच वास येतो. एखाद्या समाजाला निष्क्रीय करण्याचा तो मार्ग आहे की काय अशी शंका येतो. युरोपीय देशांच्या इतिहासाकडे बघितले तर ते कधीच राजकारणात नजीकचा विचार करताना दिसत नाही, त्यांना दुरगामी परिणाम हवे असतात. त्यामुळेच भारतीय समाजापुढे एक आदर्शवाद ठेवून त्या निष्क्रीय करण्याचे काम त्यांनी केले. गांधीवाद केवळ अहिंसा आणि सत्य या दोनच चाकांभोवती फिरत नाही तर त्यांच्या चरख्याप्रमाणे तो जीवनातील प्रत्येक घटकांत सामावलेला आहे. गांधीवादाची उद्दीष्ट्ये उच्च असली तरी तो मार्ग खूपच काट्याकुट्यांचा आहे. व्यवस्था बदलण्याची ताकद गांधीवादात नाही( ती गांधीजींच्यात होती यात शंका नाही). त्यामुळे गांधीवाद जोपासत व्यवस्थेवर हल्ला करता येणार नाही.कदाचीत एखादी अशी वेळ येते की जिथे सर्वकालीन मुल्यांना बाजुला ठेवून क्रांती घडवावी लागते. त्यावेळी घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मुल्यांच्या कसोटीवर बरोबरच असतील असे नाही पण येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या गोष्टी करणे आवश्‍यक असते. आणि बरोबर की चूक हे ठरविणार कोण? आपण आपल्या उन्नतीसाठी जर एखादी व्यवस्था बदलत असू तर तो आपला अधिकार आहे. त्याचे मार्ग नैतीक आणि माणुसकीला धरुन असावेत एवढीच अपेक्षा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-3871620618472794002?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/3871620618472794002/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=3871620618472794002' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3871620618472794002'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/3871620618472794002'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/09/blog-post_16.html' title='गांधीवाद आता पेलवत नाही....'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-922271223814879333</id><published>2010-09-06T04:43:00.000-07:00</published><updated>2010-09-06T04:44:49.612-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>प्रशांत!</title><content type='html'>&lt;strong&gt;"सकाळ'चे उपसंपादक प्रशांत कुलकणीं यांचे अपघाती निधन झाले त्यावेळी "सकाळ'मध्ये लिहलेला हा लेख......&lt;br /&gt;प्रशांत&lt;/strong&gt;&lt;br /&gt;प्रशांत! नावाप्रमाणेच तुमचा उत्साह उधाणलेल्या समुद्रासारखा होता. शांत स्मिताचे तुम्हाला तसे वावडेच, एखाद्या निरागस बालकाप्रमाणे भावना चटकन तुमच्या डोळ्यांत दिसायच्या. खरे तर मी तुम्हाला प्रशांत अशी हाक कधी मारलीच नाही. तसा तो माझा अधिकारही नाही; पण मी सर म्हणून जरी हाक मारत असलो तरी त्याचा नात्यात कधी दुरावा आला नाही. एक सीनिअर आणि एक ज्युनिअर एवढे नाते कधीच नव्हते. खास मैत्रीचे नाते होते, असेही मी म्हणणार नाही; पण जी केमिस्ट्री जमली होती ती केवळ आपल्यातच! त्याला मग कोणी मैत्रीचे नाव देवो वा आणखी काही.जगणे किती सहज असते हे तुमच्यावरून जाणवायचे. अगदी झऱ्यासारखे तुमचे वाहणे... तुम्ही नेहमी वाहत राहिला, अगदी निर्मळ. राग, लोभ, मत्सर या भावनांसह तुम्ही होता. अगदी सामान्यांप्रमाणे; पण तरीही तुमच्यात वेगळेपण होते. कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर उपभोग घ्यायची तुमची मनीषा सदैव असायची. ऑफिसमध्ये कधी तुमचा शर्ट चुरगळलेला पाहिला नाही की सलग दुसऱ्या दिवशी तोच शर्ट अंगावर दिसला नाही; पण म्हणून तुम्ही इतरांना कधी नावे ठेवले नाही. अगदी कामाच्या बाबतीत आपल्यात बऱ्याच वेळा मतभेद झाले, अबोला झाला; पण हे फार काळ ताणले गेले नाही, यात बहुतेक वेळा तुमचाच हात पहिल्यांदा माझ्या खांद्यावर पडायचा. जसे तुमचे राहणे टापटिप, तसे बोलणेही. थोडे अनुनासिक असले तरी त्याला टिपिकल बाज होता. आपले म्हणणे जर खरे असेल, तर समोर कुणीही असले तरी तुम्ही माघार घ्यायचा नाही आणि आपल्यापेक्षा जर समोरच्याला जादा माहिती असेल तर तुम्हील लहानांनाही विचारायला संकोचायचा नाही. एकूणच तुम्ही पहिल्यापासून थोडे इतरांपासून वेगळेच. तुम्ही मनगटी घड्याळही उजव्या हातावर घालत असायचा, याबाबत एकदा मी तुम्हाला विचारले होते, की घड्याळ उजव्या हातात का घालता? त्यावर तुमचे सरळ आणि साधे उत्तर होते. जसे घड्याळ&lt;br /&gt;डाव्या हातात घालण्याला काही कारण नाही, तसे उजव्या हातात न घालायलाही कारण नाही. एकूण तुमचे व्यक्‍तिमत्त्व सर्वांत राहून सर्वांत वेगळे. घरातही तुम्ही लहान मीही लहान. तुम्ही नेहमी म्हणायचा नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. मी मात्र तुम्हाला विरोध करायचो. त्यावेळी तुम्ही म्हणायचा, जितके लाड होतात तितकेच फटकेही खायला लागतात. त्यापेक्षा सर्वांत मोठे असावे. असे अनेक विषयांवर आपल्या चर्चा व्हायच्या. बहुतेक त्या खासगी असायच्या.शेवटी, तुमचे तुमच्या पिल्यावर खूप प्रेम. होय तुम्ही तुमच्या यशला चार चौघांतही पिल्याच म्हणायचा. बाप होणे सोपे; पण बापपण निभावणे अवघड; पण तारेवरची त्रिस्थळी नोकरी करूनही तुम्ही तुमच्या पिल्याला जपले अगदी त्याची आई बनून. वहिनी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तुमच्यावरच त्याची जबाबदारी. त्यामुळे कामावर आलेल्या आईला पिलाची काळजी वाटून कसे व्याकूळ होते, अगदी तुम्ही तसे असायचा. रात्री कधी कधी तुम्हाला वेळ होणार असेल, तर तुमची ती तळमळ जाणवत राहायची. कदाचित देवालाही अशीच माणसे आवडत असावीत म्हणूनच तर त्याने तुम्हाला बोलावून घेतले. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच आकाशातून चंद्र गायब व्हावा आणि अमावस्या यावी, अगदी तसे तुम्ही गेला. आता तारे कितीही लुकलुकले तरी चंद्राची जागा कोण घेणार?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-922271223814879333?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/922271223814879333/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=922271223814879333' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/922271223814879333'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/922271223814879333'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/09/blog-post_7826.html' title='प्रशांत!'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-7596961325678579596</id><published>2010-09-06T02:39:00.000-07:00</published><updated>2010-09-06T02:41:48.581-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>लोखंड तापलंय आताच घाव हवा !</title><content type='html'>तेजस्विनी सावंतच्या सत्कारावेळी अचानक व्यासपीठावर येऊन अनघा घैसास यांनी खेळाडूंची व्यथा मांडली. अनेक दिवस दबलेल्या भावनांना घैसास यांनी आवाज दिला. घैसास यांनी जे केले ते बरोबर की चूक, त्यांची तळमळ बरोबर; पण व्यासपीठ चूक अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगू लागल्या आहे. या चर्चा एका अंगाने सुरूच राहतील; पण खरा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा बाहेर आला आहे. अनेक खेळांत विजयी पताका लावणाऱ्या या राज्याला क्रीडा धोरणच नाही, राज्यकर्त्यांना क्रीडा क्षेत्राविषयी फार आत्मीयता नाही, हे पुन्हा ठळक झाले आहे. केवळ आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक खेळाडूंना खेळांत करिअर करता येत नाही. (सुहास खामकर याला केवळ पैशाअभावी स्पर्धेत भाग घेता आला नाही) खेळाची आणि खेळाडूंची फरपट होत असताना त्यांना मदत कशी करायची, हेच अनेकवेळ क्रीडा संघटनांना कळत नाही. एखाद्या खेळाडूचाच प्रश्‍न असेल तर अर्ज-विनंत्या करून काहीवेळा प्रश्‍न मार्गीही लागतो; पण त्याचा सर्वंकष उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या... हेच सुरू राहते. आता अनघा घैसास यांनी मांडलेल्या मतांमुळे सर्वच माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरला आहे. भीष्मराज बाम यांच्यासारख्या तज्ज्ञांनीही या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. एखादा प्रश्‍न सुटावयाचा झाल्यास त्याला एखादे तत्कालीन कारण लागते. अनघा घैसास यांनी दाखविलेल्या धाडसाचे रूपांतर जर सरकारच्या निर्णयात करायचे असेल तर क्रीडा संघटनांनी आता आपला आवाज वाढविला पाहिजे. कोल्हापूरसारख्या जिथे प्राथमिक सोयी-सुविधाही मोठ्या मुश्‍किलीने मिळतात तिथे तेजस्विनी, वीरधवलसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतात. तिथे जर या सोयी-सुविधा योग्य आणि माफक दरात मिळाल्या तर खेळाडूंची खाण बनेल, यात शंका नाही; पण गरज आहे ती आवाज उठविण्याची. अनेक ठिकाणी, अनेकां&lt;br /&gt;नी वेगवेगळ्या वेळी आवाज उठविण्यापेक्षा अनेकांनी एकाचवेळी आवाज उठविला, तर काही निर्णय होतात, हा इतिहास आहे. कोल्हापूरचा समाज प्रचंड सजग आहे. जर सरकार मदत करत नसेल, तर त्या मदतीची वाट न बघता इथला प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतो, हे साऱ्यांनाच ठावूक आहे; पण एवढा अप्पलपोटेपणा कोल्हापूरला परवडणारा नाही. राज्याचा विचार करून कोल्हापूरनेच प्रथक संघर्षासाठी बाह्या सरसावल्या पाहिजेत. इथल्या मातीतच संघर्षाचा वास आहे. कोल्हापूरने पुढाकार घेतला तर राज्याचे क्रीडाधोरण निश्‍चित होईलच; पण पुन्हा कुठल्याही खेळाडूला केवळ पैसा नाही म्हणून खेळणे बंद करावे लागणार नाही. लोखंड तापले आहे, गरज आहे ती घाव घालण्याची !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1822129451665716400-7596961325678579596?l=gandhchaphyacha.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/feeds/7596961325678579596/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1822129451665716400&amp;postID=7596961325678579596' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7596961325678579596'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1822129451665716400/posts/default/7596961325678579596'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gandhchaphyacha.blogspot.com/2010/09/blog-post_06.html' title='लोखंड तापलंय आताच घाव हवा !'/><author><name>(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी</name><uri>http://www.blogger.com/profile/05031625352937995102</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_1M7t6GkeyaE/TMRHC9IELsI/AAAAAAAAAM0/S_sbY3XXFsU/S220/ttt.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1822129451665716400.post-846749588034249241</id><published>2010-09-05T02:19:00.000-07:00</published><updated>2010-09-05T02:21:36.522-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्मक्‍लेश'/><title type='text'>भाषेतील प्रदूषणही रोखणे आवश्‍यक</title><content type='html'>""पुढनं लेफ्ट मारा !'' &lt;br /&gt;""जोतिबाला जायला रस्ता कुठला?'' असं विचारल्यावर वाघबीळच्या पायथ्याशी असलेल्या एका भाजी विक्रेत्या बाईने दिलेलं हे उत्तर... आय वॉज... आय वील टेल यू... ओपीडीत बसलेल्या डॉक्‍टरचं उत्तर... अरे तू मॅरीड केलंस म्हणे... दहावीपर्यंत वर्गात असलेल्या मित्राचा प्रश्‍न... अशी अनेक उदाहरणे देता येतील... अगदी अफलातून... या सगळ्या मंडळींना एवढंच माहीत आहे, की इंग्रजी शब्द वापरल्याने पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. ही तीनही उदाहरणे वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गातील आहेत. त्यांचे शिक्षणही वेगवेगळे आहेत. म्हणजे भाजी विकणारी बाई दुसरी-तिसरीला गेली असेल तर डॉक्‍टरबाई एमबीबीएस आहेत. म्हणजेच तिसरी, दहावी आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या तिघांनाही इंग्रजीचा सोस आहे. यातील कदाचित डॉक्‍टरबाईंना इंग्रजीचा वापर जास्त करावा लागत असेल. त्यांच्या त्या व्यवसायाची गरजही असेल; पण&lt;br /&gt;तरीही प्रश्‍न राहतो तो त्यातील शुद्धतेचा. तो केवळ गडबड आणि गोंधळाचा परिणाम नव्हता तर मुळातच व्याकरणाचा आणि त्यांचा फार जवळचा संबंध वाटत नव्हता. कारण नंतरची अनेक वाक्‍यं त्या अशाच मोडक्‍या तोडक्‍या इंग्रजीत बोलत राहिल्या. का? पुढच्या माणसाला इंग्रजीत बोललेलं फार जास्त कळतं म्हणून, की पुढच्या माणसाला कळूच नये म्हणून; की मी एवढं शिकलेय आणि मराठीत कसं बोलणार म्हणून? यांतील तिसरं कारण जरा जास्त महत्त्वाचं आहे. संभाषण हे दोन्ही व्यक्‍तीत समान पातळीवर व्हायला पाहिजे; पण पुढच्या माणसापेक्षा मी जरा जास्त हुशार आहे हे ठसवायचं असेल तर मग इंग्रजीतून संभाषणाला सुरवात केली जाते. जेणेकरून मला यातील जरा जास्त कळतं; तुम्ही माझं म्हणणं मान्य करा, असा त्यात अर्थ गर्भित असतो. असू द्या... तो अर्थ असण्यासही ना नाही. पण मग ती भाषा तरी नीट यायला हवी ना! केवळ भाषेचा विचार करता आपल्याला मातृभाषा जरी व्यवस्थित येत असली तरी पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. अगदी चपखल प्रभाव पडतो. "तू मॅरीड केलंस म्हणे' पेक्षा "तू लग्न केलंस म्हणे' हे त्याला नीट विचारता आलं असतं. पण प्रभाव टाकण्याच्या नादात त्याचा असलेला थोडा प्रभावही कमी झाला. भाजी विक्रेत्या बाईचं इंग्रजी मात्र चिंतेचं कारण आहे. कारण तिनं तो शब्द वापरला तो पुढच्या माणसावर प्रभाव टाकण्यासाठी मुळीच नाही. "लेफ्ट मारा', "टायमाला' यांसारखे शब्द त्यांच्या बोलण्यात घट्ट बसू लागले आहेत आणि मराठीची गंगोत्री इथेच आहे. इथेच इंग्रजीचं मराठीतील प्रदूषण थोपवलं पाहिजे. म्हणजे या लोकांना इंग्रजीपासून लांब ठेवा असा अर्थ काढू नये तर खेड्यात शिकविणाऱ्या शिक्षकांनी भाषेवर अधिक का
